()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,७२२

0) 192326

१२०) १०0० हि. ॥४७0/॥५]

इ्‌दुप्रकाश श्रीसयाजीविजय पत्नाच्या वगेणीदारांस सन १९१४ सालची भेट.

सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानें.

( त्यांच्या अल्प चरित्रासह )

बळ >... द. 8... . आड

प्रकाशक,

दामोदर सावळाराम आणि मंडळी जनरळ प्रिंटर्स, पब्लिशर्स, एजंटसू , इत्यादि, ठाकुरदार-मुंबई,

सन १९१४ इ.

किंमत एक रुपया,

-- ०2 > “- > --:>-*------: “2. "८ “८ “22 - ऱ्ह डो वाजा कल तव

हे प्स्तकं रा० रा० दामोदर सांवळाराम यंदे यांनीं, ने० ४३४ ठाकुरद्वाररोड, मुंबई येथें * इंदुप्रकाश ' छापखान्यांत छापून प्रसिद्द केलें.

( या पुस्तकासंबंधानें सर्व हक्क संपौदिकानीं स्वाधीन ठेविळे आहेत ).

“८---र्‍----->>>-> -__._-_“ “> अगन

पपा (गाला ”शीणणी रन--2-------->““

श्रामत महाराजापराज राजरागयर रतवास] श्री तुकोजीराव महाराज होळकर सरकार, सं. इंदूर.

फर "णणपप्प्पपणणणप्क

€0->- अर्फणफ्व. % 0) | शड व्य नट रर

माढवदेशाधिपति सकलगुणेश्वर्यसंपन्न

श्रीमत महाराजाधिराज राजराजेश्वरस्वांमी (< >> क्र, तुकानाराव महाराज हाळकर संस्थान इदूर यांचे सेवी. विधेविषयी त्यांचे ठायी वस्तत असलेली असिराचि, विद्या. असारार्थ त्यानी चालाविलेले प्रयत्न, आपल्या प्रजेस ज्ञानवंत करण्याविषयी त्याची कळकळ, आपल्या अज्ञान शेतकरी वर्गास दुःखमुक्त करण्याचे कामी त्यांनी दाखविलेले औदार्य, मराठी भाषेविषर्या प्रजाकल्याणाविषयी त्यांचे निर्मळ मम, इत्यांदे गुणाच्या अभिनंदनार्थ हा गंथ त्यांच्या चरणी ग्रकाशकाकडून छतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात येत आहे.

ईँग्रजींत झालेलीं व्याख्याने. मराठींत वाचकांस सादर करर्णे हें कांहीं सुलभ कार्य नाहीं. तशांतून व्याख्यानें किंवा ठेख धर्मपर विषयांवर असले म्हणजे तर रूपांतराचें काम बरेंच काठेण जाते. असे असूनही सर नारायण चंदावरकर ह्यांच्या इंग्रजी व्याख्यानांचे हें रूपांतर वाचकांस सादर करण्याचें धाडस संपादक करीत आहेत. इंदुप्रकाशाचे व्यवस्थापक रा. दामोदर सांवळाराम यंदे यांची इच्छा, सर नारायण ह्यांचे घमेपर, सामाजिक नीतिपर विषयां- वरील विचार आपल्या निव्वळ मराठी जाणणाऱ्या वाचकांस सादर करावे अशी आहे, असें जेव्हां कळलें, त्या वेळीं आपल्या हातून हैं कार्य उत्तम प्रकारं व्हावयाचे नाहीं अशी खात्री असतांही संपादकांनी तें करण्याचे ठरविलें. सर नारायण यांचीं सवे व्याख्याने इंग्रजींत होतात; तीं सर्वास उत्तम प्रकारं कळतातच असे नाही. आणखी ष्यांस इंग्रजी बिळकुळ समजत नाही, अशा लोकांना सर नारायण यांच्या विचारांची ओळख करून देण्याची संधि रा. रा. यंदे हे आणून द्यावयास सिद्ध असतां आपण माघार घेणें हें इष्ट नाहीं, असें बाटून संपादकांनी भीत भीत हें कार्य हातीं घेतलें ते करसेबसें शेवटास नेळ॑ आहे. गुरुजनांचे प्रोत्साहन, मित्रांचे सहाय्य ह्यांच्या बळावरच हे रूपांतराचें काम करण्याचा निश्चय झाला. पण येथ हें स्पष्टपणें सांगितळें पाहिजे की, सर नारायण ह्यांच्या विचारांची फक्त अस्पष्ट छाया ह्या व्याख्यानांत आठेली

आहे. मुळांताल माधुर्य, रसिकता, आवेश सुलभता या पुस्तकांत अनेक ठिकाणीं वाचकांस आढळणार नाहीं, हें संपादक जाणन आहेत. तथापि, सर नारायण ह्यांच्या विचारांचें महत्त्व किती आहे तें ह्या ब्याख्यानांच्या द्वारे वाचकांस कळेल, कित्येक व्याख्याने वाचीत असतां एका विचारवान्‌ , वैयवान्‌ , प्रतिभासंपन्न, सच्छील विवेकमंडित पुरुषाच्या सहवासांत आपण आहों, पवित्र विचार, पवित्र भावना, यांचा आपल्या मनावर सुपारेणाम होत आहे, असा वाचकांस अनुभव आाल्यावांचून राहणार नाहीं असं वाटतें.

प्रस्तुत संग्रहांत बहुतेक धर्मपर विपयांवरीलळ व्याख्याने आलीं आहेत. अगदींच थोड्या अवधींत हं रूपांतरांचे कार्य करावे लागल्यामुळें अमुक एका पृष्टसंख्येचा अतिक्रम होऊं देणें इष्ट नसल्यामुळें, राजकीय, सामाजिक वगेरे अनेक विषयांवरील व्याख्या- नांचा सामावेश या पुस्तकामध्ये कारतां आठा नाहीं. कित्येक व्याख्यानांचें रूपांतर करणें, प्रफे वाचणें इ० कार्मे करण्याच्या कामीं संपादकांस रा. रा. वामन सदाशिव सोहोनी, रा० रा० मोरेश्वर सखाराम परूळकर रा० रा० विष्णु बाळकृष्ण वैद्य यांचे दुसऱ्या कांही सित्रांचें जे सहाय्य झाळें, त्याच्या अभावीं इतक्यो अल्प अवकाशांत हा संग्रह वाचकांस सादर करितां आला नसता. संपादक ह्या मित्रांचे अत्यंत क्रपाणे आहेत, हें येथें निराळें सांगा- बयास नको.

शेवटीं, परमेश्वराच्याच प्रेरणेने संपादकांनी हे बिकट कार्य हातीं घेतल त्याच्याच कृपेनं प्रण झाळं, म्हणून त्याचे मनः पूवंक आभार मानून, हीं व्याख्याने वाचकास त्याच्या सनिध नेण्यास साधर्नाभूत होवोत अशी प्रार्थना आहे.

ओवििब॒डब्दिडशहाजक्वक्* क्म िहओज.««

प्‌

विषय.

अनुकवागिका.

सर नारायण४चेदावरकर यांचे त्रोटक चारित्र

जथे जातां तेथें तूं माझा सांगाती ?”

“६ देवच आपला आधार

££ र्‍वालाबेसी भार सर्वे माझा | !) ,...

आमची अनुकरणशील वृत्ति इंश्वराचे अनुकरण करा .... जीवितार्चे मूलतत्त्व प्रेम आहे परमानंद ,... ,..., .... अंतरींचं सुख त... भागवतधर्मारचें अर्वाचीन स्वरूप इंश्वरी प्रेरणा क. सोंदर्याची आवड ..... .... दिवाळीचा पुण्य संदेश. .... अंधकार कीं अरुणोदय ? ,... भक्ताच्या जीवनाचे रहस्य ... खरा पुरुषार्थ ्् कमाळिणीच! न्याय ता

७०

जाणोनि नेणतें होणें म्हणजे काय |

पर्‌ र्ट १७१९

ण्न्ट ११३ १२० १२५

विषय. विद्यार्थ्यांची जबाबदारी महादेव गोविंद रानडे ( १) .«... महादेव गोविंद रानडे (२) प्रेणा जागृति .... भाव क्षमा

॥१९७७% ७०७ ९७

७३% %७

तेळंगसांप्रदाय आणि सुघारणेचा सुलभ किंवा राजमार्ग ....

रावसाहेब मंडलीक समाजाची '“'पायाझुद्ध सुघारणा .... आर्य ( हिंदु ) संस्कृतीचे रहस्य ....

सावधगिरी आणि दूरदशित्व मनाचं समत्व प्रारथनासमाजाचें काय .... .««- “८ साघा परमानंद एका भार्वे .... एकेश्वरी धर्मपरिषदू ब्राह्मघर्माची वाढ .... सध्यांची धार्मिक स्थिति एकांतवासाची आवड इश्वरचिंतन .... डर प्राथनासमाजा'ची प्रगाति .... सात्विक वात्ति

०७

आयुष्यांतील ध्येये ... .... *««.

ब्राह्मधर्मांच्या चळवळीचा हेतु

र. 0008. 1. भं 1;

पा .

---

सर नारायण गणश चंदावरकर

००७१ एव्णलाचाता 8 [२१8० & एव) 17११७०७, 1पत०ा6,

सर कारायण गणे चदाकरकर "७ ति ट्"ड यांच अल्प चास्क्ि,

तणयाकन्यकळ

&ऱ्चान्कष्ट बुद्धिमत्ता, अप्रतिम सोजन्य, अतिशयित आुद्द आचरण, खरी देशभाक्ते वणेनीय धर्मेशीठता हे गुण एकवट झालेले ज्यांना पहावयाचे असतील, लांनीं न्या मू चेदढावरकरांचे वर्तन पाहावे. ! असे उद्गार कांहीं वर्षांपूर्वी ज्यांचे संबंधाने एका चरित्र- लेखकाने काढिले, त्यांनीं धमेपर, कांहीं सामाजिक नैतिक विषयांवर जीं व्याख्याने दिलीं, त्यांची अस्पष्ट छाया वाचकांस सादर कारेतांना त्यांच्या चारेत्राची अल्पस्वल्प ओळख वाचकांस करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सर नारायण चेदावरकरांचे विचार ज्यांत कमी अधिक प्रमाणाने पटतीळ त्यांस लांच्या चारित्रां- तील विशेष गोष्टी त्यांच्या एकंदर चरित्राचे स्वरूप कळण्याची आवश्यकता वाटल्यावांचून राहणार नाहीं. हें चरित्र किती बोधपर आहे, त्याची कांहीशी कल्पन! पुढील लेखाच्या दारे झाल्यास लेख- कास थोडेसे तरी समाधान वाटल्यावांचून राहणार नाही. असो,

सर नारायण चंदावरकर उत्तम वकोल म्हणून अल्प काळांत प्रसिद्धीस आले. त्यांच्या भांवतीं कांहीर्ते वकिली वातावरण होते. त्यांचे तीथरूप मु० शिरशी येर्थे वकिळी करीत होते, आणि नारायणराव शिक्षणासाठी मुंबईस आठे, तेही आपले मामा रा० रा० शामराव बिइठळ ह्या येथीळ प्रसिद्ध वकिलांच्या येथे ! नारायणरावांचे

& सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र.

क” ८९.८४... ५.५०...” ५९.७० ४० ७७१९. ७०.७० ७. ७१९ ७०००० ज्यही

तार्थरूप मूळचे चंदावर नामक गांवचे राहणारे. ते धंद्याच्या निमि- त्तानें रिरसीस आले, तेथे वकिलीचा धंदा करूं लागले. त्या वेळीं ते हुशार तरतरीत, आपळें काम मेहनत घेऊन करणाऱ्या वाकिलांत मोडत असत.

नारायणरावांचा जन्म १८५५ सालीं डिसंबर महिन्याच्या दुसऱ्या तारखेस होनावर मुक्कामी झाला. नारायणरावांस आपल्या आजोबांचा विज्षेष लळा असल्याकारणानें त्यांच्या शिक्षणाला होनावर येर्थेच प्रारंभ झाला. तेथील त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते कारवारास आले, त्या वेळीं रा० रा० त्रिंबक नारायण कौतेने नांवाचे एक गृहस्थ त्या शाळेवर प्रमुख शिक्षक होते. नारायणरावांची कुशाम्र बुद्धि, शिकण्याची हौस, अभ्यासावरीळ लक्ष पाहून त्यांच्यावर त्यांचा फार ठोभ जडला. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत नारायणरावांचे कारवार येथें शिक्षण झाळें. परंतु पुढें मुंबईसारख्या ठिकाणीं नारायणरावां- सारख्या तेलबुद्धीच्या मुलाच्या शिक्षणाची सोय होर्णे इष्ट व॒ अवश्य आहे, असे दिसतांच त्यांचे मामा मुंबईकरांच्या चांगल्या परिचयाचे गृहस्थ प. वा. शामराव विठ्ठल ह्यांनी त्यांस शिक्षणासाठी मुंबईत आणिरटे, येथें आल्यानंतर लांच्या खऱ्या शिक्षणास प्रारंभ झाला. येथें आल्यानंतर लांच्या मामांनी त्यांस सहजासहजी अनेक संस्थांची माहिती द्यावयास प्रारंभ केला. ह्या लहान वयांत'च त्यांचा प्रार्थनासमाजाचा संबंध जडला. शामराव विठ्ठल हे प्रार्थना- समाजाचे सभासद केव्हांही झाठेळे नव्हते; परंतु अनेक कारणांमुळे त्यांचा प्रार्थनासमाजाचा निकट संबंध असे. समाजाच्या उपा-

सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. २३

'२७/४४%...” ४.” ४..” ७” ४७०”

१२.५ ४.४४. ३.४४. ३.५ ४०४४४ ४५%. ९५/%५%०.९../०९ ७५८४-५४-४४ ४.४ ४. ४.”१”४.”/९.. ७/४७४ फळ

सनांस ते वारंवार जात. एके रावेवारीं ते आपल्या भाचास उपास- नेस घेऊन गेले. ह्या प्रसंगाची आठवण सर नारायण ह्यांस अद्याप फार उत्तम रीतीने आहे, डॉ० भांडारकर यांच्या धमपर ब्याख्यानांच्या उपोद्ातामध्यें हा प्रसंग आठवून सर नारायण स्वतः म्हणतात:---

£ आज त्या गोष्टीला 9० वर्षे होऊन गेलीं. त्या वेळीं मी अगदीं लहान होतां नुकताच आपल्या वियाभ्यासासाठीं मुंबईत आलो होतों. एके रविवारी सायंकाळी माझे प्रिय मामा प. वा. शामराव विठ्ठल मला सहज शिक्षण मिळावे, ह्या हेतूनें प्रार्थना- समाजांत घेऊन गेळे. ला वेळीं गाइलेलीं पदे, किंबा त्या वेळच्या प्राथना अगर उपदेश ह्यांची आतां मठा चांगढीशी भाठवण नाहीं; मी अगदीं पोरवयाचा असल्यामुळें मला त्यांचा अथही कळला नाहीं. परंतु त्यावेळीं डॉ. आत्माराम पांडुरंग ह्यांच्या घराच्या दिवाखाणन्यांत उपासनेच्या पूर्वी जमठेलीं तीं तेजस्वी चेहऱ्याची सतेज माणसें सवांच्यामध्यें बसलेल्या त्या मिस मेरी कारपेंटर, हा देखावा पाहून माझ्या मनावर अत्यंत इष्ट असा परिणाम झाला, त्यांची ओळख होऊन हलांचेपासून ज्ञानप्राप्ति करून घेण्याची सोंधे कधीं येईल, असा विचार माझ्या मनांत भाला! हे असे विचार माझ्या मनामर्ध्ये घोळत असतांना जणूं काय माझ्या मनांतील विचार ताडून माझी जिज्ञासा तृप्त करण्यासाठीं माझे मामा ह्मणाठे, हे पहा! डॉ. आत्माराम पांडुरंग, नारायण महादेव परमानंद, प्रो. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे, महादेब गोविंद रानडे, मोरोबा विनोबा, भास्कर हरि भागवत वासुदेव बाबाजी नवरंगे. ही सव एकेश्वरी मंडळी आहे.' माज्ञे मामा ही माहिती देत असतांना मोठ्या शहरांत आठेळा एखादा नवीनच माणूस मोठ्या उत्सुकतेने आदरबुद्धीने आपल्या भोवती जमलेल्या मंड- ळीकडे पाहत असतो, त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे पहात होताों,,.,

& सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र.

*“€*//१//१.०५/”%./५/४५१./१ ./४./५./५,/%.//४५./१२.”/९ २.” .»”*./”% /” ./”/१ ४०.

त्या गृहस्थांशीं माझा झाठेला समागम, त्यांच्याशीं झाठेलीं संभाषर्णे, त्यांचे उपदेश, त्यांचीं एकंदर चरित्रे यांपासून मळा जो सर्वांत मोठा धडा मिळाला, तो हा कीं, व्यक्तीची काय किंवा राष्ट्राची काय, उन्नति होण्यासाठीं सत्य न्याय ह्यांचा जणूं काय प्रवाहच अंतः- करणांतून वाहू लागळा पाहिजे.

ह्या उताऱ्यावरून आमच्या चरित्रनायकाच्या उदार शिक्षणास लहानपणापासून कशी सुरुवात झाली, तं वाचकांच्या लक्षांत येईलच. मुंबईत आल्यावर शामरावांनीं त्यांस प्रथम 'सेंट-मेरी' स्कूलमध्ये घा- तळे. सर नारायण ह्यांचं इंग्रजी भाषेवरील स्वामित्व आज कोणास मान्य नाहीं, अते नाहीं. पण लांच्या इंग्रजी भाषेच्या पारंगततेस वरील शाळेतील भक्कम पाया कारण झाला, हें लक्षांत ठेविळें पाहिजे. येथें डॉ. विली ह्यांच्या देखरेर्खाखालीं त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला. नारायणरावांची हुशारी, शिकण्यासंबंधानें उत्सुकता तरतरी पाहून डा, विली ह्यांची त्यांचेवर फार प्रीति जडली. ते स्वतः त्यांस ठेंटिन भाषा शिकवू लागळठे. येथं असतांना उत्तम विद्याथी हणून जी त्यांची ख्याति झाली, तिची आठवण त्यांच्या वेळच्या विद्यार्थ्यांस अद्याप आहे. सर नारायण ह्यांचा एक मोठा गुण ह्मणजे लांची शिस्त. ह्या शिस्तीर्चे महत्त्व त्यांस वरील शाळेंत असतांनाच कळूं लागले. ह्या शाळेत असतांनाच एक विशेष गोष्ट लांच्या लक्षांत आली ते ती अद्यापही योग्य प्रसंगीं निवेदन करीत असतात. त्यांनीं त्या वेळीं लक्षांत ठेविळें होतें कौ, आपल्या समे शिक्षकांची शिस्त असामान्य आहे. आज वरिष्ठ शिक्षक असणारा उद्यां इतर शिक्ष- कांचा नोकर बनतो, किंवा अगदीं खालच्या वर्गातील मुलांचा शिक्षक हातो; पण त्याचा कोणी तिरस्कार करीत नाहीं, किंवा त्याच्या विषयीं कोणाचीही आदरबुद्धि नष्ट होत नाहीं. सवे शिक्षक सर्व प्रकारच्या स्थितीचा अनुभब घेत असत आपण सर्वानी

सर नारायण गणेठा चंदावरकर यांचें अल्प चरित्र.

२.५२ ५४.०४. ७” २५.” ७.५ ४७.५७ 0...» ४५.७ ४०७५” २.५ १.४ ७.४ ४.५७ / ७.५” ७.४ १९.७४ ७४ ७४ १७५ /४ ७४४७७

एका शिस्तीने वागळे पाहिजे, ह्याचें ते आपल्याला वळण लावून घेत होते, असें ते वारंवार हणतात. अशा प्रकारे नारायणरावांचे शिक्षण होत असतां १८७० सालीं त्यांस एल्फिन्स्टन हायस्कुडांत घालण्यांत आलें. परर्वींच्या शाळेतील एक उत्तम विद्यार्थी अशी त्यांची कोरत झाठेटी असल्यामुळें नव्या शाळेंतील शिक्षकांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष ठागळें. प्रो. आबाजी विष्णु काथबटे ला वेळीं ह्या शाळेत शिक्षक होते. सांनीं नारायणरावांचे इंप्रजी भाषेतील नित्रंध तपासावेत. त्या वेळीं नाराणरावांसारख्या हुशार विद्याथ्यांचे आपल्या हाताखालीं कांहीं प्रत्यक्ष शिक्षण झाठें पाहिजे, असें त्यांस वाटटून त्यांनीं नारायणरावांस लटिन सोडून संस्कृत भाषा घ्यावयास सांगितठें आमच्या चरित्रनायकांस तें सहज पटलें, त्यांनीं एका वर्षांत आपला सव संस्कृत अभ्यास संपवून १८७१ सालीं प्रवेश परीक्षेत उत्तम रीतीनं यश संपादिठें.

पुढील शिक्षण.

प्रवेश परीक्षा पास झाल्यावर नारायणराव एल्फिन्स्टन कॉलेजांत जाऊ लागले. त्या वेळच्या स्थितींत आजच्या स्थितींत जमीन- अस्मानार्चे अंतर आहे असं म्हटठें असतां अतिशयोक्ति होणार नाहीं. म्हणजे त्या वेळचे विद्याथ| बिशेप कुशाप्र बुद्धीचे होते आतां त्या प्रकारच्या तेलबुद्धांचे विद्यार्थी आढळून येत नाहींत असं म्हणण्याचा भाग नाहीं. तथापि एवढे मात्र खरें कौ, अध्यापक विद्याथी यांचा त्या वेळीं निकट संबंध येत असे. विद्यार्थ्यांची संख्याही टहान असल्यामुळें अध्यापकांचे प्रत्येक शिष्याकडे लक्ष असे. विद्यारथ्यांविद्याथ्यांत अधिक निकटभाव असे. आपल्या अध्यापकां- विषयीं विद्याथ्यांच्या ठिकाणीं आदरभाव असे आणि अधघ्यापकांची योग्यताही अशीच असे कीं, त्यांच्याशीं संबंध जडला कीं, त्यांच्या-

& सरं नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चारेत्र.

विषयीं आदरयुक्त प्रेममाब जागृत व्हावा, अशी स्थिति असतांना नारायणराव कलिजांत जाऊं लागठे. शाळेत असतांनाच इंप्रजी हा विषय त्यांचा उत्तम असल्याचे जाहीर झाळंच होते. कॉलेजांत जाऊ लागल्यानंतर चार महिन्यांनीं इंग्टंडांतील मठ ॥॥०1892128 हे कसे मोडले गेळे, ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची त्यांस सांधे मिळाली. हा विषय त्यांच्या आवडीचा. मुळापासून त्यांचा धमेपर विषयाकडे ओढा असल्यामुळें त्यांनीं ह्या विषयाचा ऐतिहासिक- दृष्टया सांगापांग विचार आपल्या निबंधांत केला त्यांस निबंध उत्तम लिहिल्याबद्दद बक्षिसही मिळालें. ह्या निबंधामुळं प्रो. वर्डस्वर्थ ह्यांचे नारायणरावांकडे विशेष लक्ष गेळें त्यांची विष- याची मांडणी, विवेचनशैळी, विचार प्रमाणांसहित विवेचन पाहून प्रो० वर्डेस्वर्थ यांचे नारायणराव आवडते शिष्य बनले. व्डेत्वथ काव्यविपय शिकवीत असत. इंप्रजी काव्याची सर नारायण ह्यांस खरी अभिरा'चे लावावयास प्रो० वडंस्वर्थसारखे अध्यापक कारण झाले. ही त्यांची आवड अद्याप कायम आहे. सुमारे पांच सहा वर्षे त्यांनी स्टडंट्स-ब्रदरहूडच्या वर्गांना टेनिसन वर्डस्वथेचीं काव्यें शिकविली आहेत. त्या वेळीं काव्य हा विषय त्यांच्या किती आवडीचा आहे तें चांगळे प्रत्ययास आलें. भाज सहज भाषणांत उत्तमोत्तम काव्यांतील निवडक वेंच्यांचा ते जसा उपयोग कारेतात, तसा करणारे फारच थोडे पदवीधर आढळतात, असो. झश्शा प्रकारें कालेजांत त्यांचे शिक्षण चाळू असतांना सव परीक्षांत इंप्रजींत त्यांचा नंबर पहिळा असे. १८७६ सालीं पहिल्या क्गाँत बी ए॒ ची परीक्षा ते उतरले. बी. ए. साठीं थांनी इतिहास तत्त्वज्ञान हे ऐच्छिक विषय घेतले होते. इतिहास अर्थशास्त्र ह्या विषयांत ते सर्वांत वर आल्यामुळें त्यांस जेम्स टेलर प्राइझ' त्या वेळीं मिळार्ढे होते. सर नारायण ह्यांच्याबरोबर ह्याच वर्षा पहिल्या

सर नारायण गणेश चंदावरकर याचे अल्प चरित्र.

वर्गांत जे दुसरे गृहस्थ आले होते, त्यांत रा. ब. वासुदेव गोपाळ भांडारकर, रा. रा. मनोहर विष्णु काथबटे, रावजी भवानराव पावगी, बाळ गंगाधर टिळक हे होते, दुसऱ्या वर्गात रा. रा. विष्णुपंत भाट- वडेकर, गोविंदराव कानिटकर, डो० जीवनजी जमशेटजी मोदी, रा. रा. गणेश गोपाळ पंडित, घन:ऱ्यामपंत पंडित, शिवराम सीताराम वागळे, गंगाराम बापसोबा रेळे इ. मंडळी होती. ही सवे मंडळी महारा- छाच्या चांगल्या परिचयांतीळ आहे. ह्यांतील प्रत्येक गृहस्थ ठोक- समूहापुढें आठेला असून, प्रत्येकाने निरनिराळ्या प्रकारें समाजसेवा केठेली आहे, हो एक गोष्ट लक्षांत घेण्यासारखी असल्यामुळें ही नांवांची यादी येथें आम्हीं दिली आहे. बी. ए. झाल्यानंतर एक वर्षेपर्यंत नारायणरावांनीं आपल्या काठेजांत दक्षिणा फेलोचे काम केळे, तें करीत असतांनाच सार्वजानेक विषयांकडे त्यांचे लक्ष लागूं लागलें, ते इंदुप्रकाशांत लेख लिहू लागले. बी. ए. झाल्यानंतर,

माधवराव रानडे इंदुप्रकाशाचे संपादक असतांना त्या पत्राचा जो लौकिक झाला, तो पुढं त्यांच्या पश्चात्‌ कांहीं काळपर्यंत राखतां आला नाही. आमच्या येथे वर्तमानपत्रांची इभ्रत वजन सर्वेस्वीं त्याच्या संपादकाच्या कोशल्यावर अवलंबून असतें. माधवराव रानडे ह्यांचे धोरण, त्यांची विद्वत्ता, त्यांचें बिचारोदार्य, लांच्या मागून आलेल्या संपादकांत नव्हते. एवढेंच नव्हे, तर कधीं कधीं इंदुप्रकाशाचे धोरण प्रागातेक आहे, याचीहि संपादकांस विस्यृति पडे ! अशा वेळीं नारायणरावांचा इंदुप्रकाशाचा संबध जडला, १८७७ साठीं 'ते इंग्रजी बाजूचे संपादक झाले. त्यांचे लेख येऊ लागल्यापासून 'रानडे त्यांचे ठेख आस्थापूर्वक वाचूं लागले. त्यांचा नारायणरावांचा पूर्वी दढ परिचय नव्हता. तरी पण न्या. मू. रानडे यांचा जो मोठा

सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र.

७४९५७४४४४१. ४.” २.” “४७ “४ ५. ४.५४ ./४५ ५१% .४४४.५% ४७.” ५५/७५/0९५४.” ५.४७ ८. १.५ ४. ४०” ४७८४.” ७.५ ७.५ १.५१ ९.” ९.५ २.७ २५५ ९.४7७./५९_५ ००0१.» ५_/९..५४.» <.»“६./”*..””*./४./”५,/ २...”

रुण कीं, जे कोणी गुणवान्‌ असतील त्यांस जवळ करावयाचें, प्रोत्साहन द्याक्याचे, त्यांस मार्ग दाखवावयाचा, त्यास अनुसरून इंदु- प्रकाशांतीलळ लहानमोठ्या लेखांसंबंधानें नारायणरावांनीं सला विचार- तांच, लांनीं सूचनापर प्रोत्साहनपर पत्र लिहून लांस सांगितलें कीं, ““ आपले अम्र स्फुट लेख मीं नित्य वाचतो. आपले स्फुट ठेख लांबलचक असतात, ते तसे नसावेत. आपल्या अप्रलळेखांत फार अघळपघळपणा असतो, तो टाळवेळ तितका टाळा स्फुट लेखांवर भर ठेवा. आजकाल लोकांना लांबळचक लेख वाचण्यास फुरसत नसते. आपले स्फुट ठेख लहानच, परंतु व्यापक अर्थाने भरलेले, आणि चटकदार असावेत, पार्थिअन लोकांच्या शरसंधानाप्रमाण आपल्या स्फुटांचा नेम बिनचूक साधावा. !' स्वतः न्या. मू. च्या ठेखांत अवबळपघळपणाचा दोप नव्हता, असं जरी कांहीं म्हणतां यावयाचे नाहीं, तरी नारायणरावांनीं ह्या उपदेशानुसार आपलें काम चालविले, आजही वतेमानपत्रांतील लेखांसंबंधार्ने त्यांचा अभिप्राय विचारावयास गेल्यास ते त्यास हाच उपदेश करितात. नारायणरावांनीं इंदप्रकाशाच्या कातोत चांगळीच भर घातली इंदुप्रकाशाच्या मतांना सरकारद्रबारांत लोकांमध्ये विशेप मान मिळूं ढागळा, योग्य रीतीनें वर्तमानपत्र चालाविळें असतां त्याच्या द्वारे लोकहित कसें साधतां येतें, ते त्यांनी आपल्या सुमारें पंधरा वर्षांच्या कारकीदीत उत्तम प्रकारे सर्वाच्या प्रल्ययास आणून दिलें. या वेळीं लांचा एक गुण विशेष रीतीनें अनु-

पा “1 --“_ अ» पाण - -.

५५४४-०८ “पशा 7 णा 00 शाशी

** ऐ1त€' 1158 फतवा) ॥1० ]9]1]९' 9९तृपा!९व 0 उ'टप101 0 8 हाड, ठोछेड&ड तठ्पापाळी, शाायठ फलाट फ95 ) ६४1०090102 एकल ली. प) ]लटाड ॥10 छा10105 ७]]९0७2ट उग ]क्टा, खला. लढ 0. शिटी फ83 छंभा९९]]ए (10 1०९१] 01 लला डंविलछणलठ धि०पष्डा७ द्याचे

खर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चारत. ७९

भवास आला. आपल्या हातून जें काम होण्यासारखं नाही, ते नारायणराव कधीं अंगावर घेत नाहींत, पण एकदां त्यांनीं आपण होऊन कोणतेंही काम अंगावर घेतलें, कौ मग त्यांत ते कधीं टंगळमंगळ करीत नाहींत, इंदुम्रकाशाचे संपादक असतांनाच त्यांनीं कायद्याच्या अभ्यासास प्रारंभ केला परिक्षेस बसले, आणि त्या पारिक्षेंत पहिल्या वर्गात पास होऊन हिंदु ढा ह्या विषयांत पाहिळे आल्यामुळे आनॉश्ड स्काठरशिपही प्यांस मिळाली. परंतु अभ्यासाच्या धांदटींत त्यांनीं इंदूची हेळसांड केली नाहीं. हा त्यांचा गुण त्यांनीं आणखी एक वेळ लढोकानेदर्शनास आणून दिला. १८८८ साठीं ते गिरगांव वार्डाच्या तर्फे ग्युनिसे- पल कर्पोरेशनचे मेंबर झाळे. परंतु पुढच्या निवडणुकींच्या वेळी त्यांनीं उमेदवार राहण्याचा विचार मुळींच मनांत आणिला नाहीं ! त्याचें कारण असे कीं, त्यांचा वकिलीचा धंदा आतां उत्तम प्रकारे चालूं लागळा होता; इंदुप्रकाश पत्र हातीं होतेंच. अशा स्थितीत काम आपल्याला करावयास फुरसत नाहीं, त॑ करण्याचा आव घालणे त्यांस बिलकुल पसंत पडळ नाहीं. केवळ मानासाठीं मेंबर होण्याचा विचार त्यांस केव्हांच शिवला नाहीं. वकिली सुरू केल्यावर त्यांना नोकरींत ओढण्याचे प्रयत्न झाळे; परंतु त्यांनी आपल्या धंद्यांत यश मिळवावयाचें, त्यांत नांवळौकिक मिळवून राहि-

८२४०८ १५.५४४५ ०४.» ४... ..”” ४५.७”

1110111180101. १९७ 1181170 ]5])९8 1870 ऐ0९यसा हतचे फां (10 (४! छत ]ाळ्ासव2टट १118४०५ 197 शान ()181(एछाररचाा तपायाट णा ऐणाठ शाक, 16 १११७ प. ९10४७ णठ १७९. (3 0फापाजाड एट्टटाए€त एटा! काट श९४५॥)७ 11 (10 1107171080 तृपकान'5, 110010 88 1०0५९१ प])०॥ 88 8 1९पाट 10081 0ठ'डका ठी €तप९8(0५ 8 (४९ (110पटा.

-->./१7770767/ /70८५७&..

१० सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र.

छेला वेळ देशकार्यासाठीं खचोवयाचा असी निश्चय केला होता, त्यामुळे नोकरी धरावी हा विचार त्यांस केव्हांच त्या वेळीं महत्त्वाचा वाटला नाहीं. नारायणरावांनीं निरनिराळ्या बाबतींत देशहित साध- ण्यास कसें साहाय्य केलें आहे, त्याचा विचार पुढें थोडा सविस्तर- पर्णे करावयाचा असल्यामुळे येर्थे त्यांच्या आयुष्यांतीळ विशेष भ्रसंगांचे टांचण करितों.

१८८५ सालीं पार्लमेंटची पुनघेटना व्हावयाची होती. त्या वेळीं हिंदुस्थानाविषयी खरी खुरी माहिती इंग्डंडांतीलळ मतदारांस करून द्यावी, हिंदुस्थानच्या ज्या मागण्या आहेत, त्या किती न्याय्य आहेत, तें लांस दाखवावें, इंग्ढंड हिंदुस्थान यांचा हितसंबंध सारखा आहे, नव्हे एक आहे, असें समजण्यानें इंग्लंडने हिंदुस्थानाविषयीं आपळें ज॑ कर्तव्य भाहे, त्याची जागृति ठेविल्यानें इग्लंडच्या इभ्रतींत कशी भर पडणार भाहे, तें सांगण्यासाठी हिंदु- स्थानांतून निर्रनराळ्या भागांतून नांवाजडेले पुढारी पाठविण्याचा विचार जेव्हां मुक्रर झाला, तेव्हां नारायणरावांस मुंबईच्या लोकांच्या तर्फे पाठविण्याचें ठरळें, त्यांनीं मनमोहन घोस मि, मुदलि- आर यांच्या मदतीर्ने तेथें व्याख्यानांच्या द्वारे जागति केली. १२८८५ सालांतील ती गोष्ट, त्या वेळीं परदेशगमनाविषयीं आजच्या- सारखं अनुकूल मत झालेळे नव्हते. आज भाटियासारख्या पुरातन -मताभिमानी जातींतही ह्या बाबतींत उदार विचाराची पुष्कळच वाढ झाल्याचा नुकताच अनुभव आला आहे; पण त्या वेळीं तशी स्थिति नव्हती. आपल्याला सर्वे आप्तांकडून जाहीर रीतीनं परवानगी मिळेल किंवा आपल्याला कांहीं हरकत येणार नाही, अशी कांहीं खात्री लांना नव्हती, म्हणून अगदीं निकटच्या मंडळीसही प्रवासास प्रारंभ करी- पर्यंत त्यांच्या प्रयाणासंबंधाने कांहीं माहिती नव्हती ! विठायतेत 'गेश्यावर आपली माहिती, भापलळें वक्तृत्व भापळें साधार विवेचन

संर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. ११

काळ १७७४ ५.०४ ४७. ०७४ ४७. ७/ ७.०४ ४७ 0.७४. ७७” ७४७ २४ ६०७४ ८४४७४ %..४ २४७”

ह्यांच्या द्वारे त्यांनीं नांव मिळविले. त्यांनीं ब्राईट, जोसेफ चंबरलेन, व्वर्चिळ वगैरे मोठमोठ्या मुत्सद्यांच्या गांठी घेतल्या, त्यांच्याशीं संभाषर्णे केलीं, त्यांच्या भाषणांची तेथील पत्रांनी खप स्तुति केळी. आपला विषय व्यवस्थितपणे लोकांपुढे ठेवन आपलें ज॑ कांहीं म्हणणे आहे तं सर्वांस पटावणें हे नारायणरावांस उत्तम प्रकारें साधळे आहे अस तेथील नांवाजलेल्या पत्रकारांनी म्हटले, विलायतेहून परत आल्यानंतर पाळेपेटच्या निवडणुकीच्या वेळीं डॉ्लिश लोकांच्या राज- कौय चळवळीचे खरं खवरूप कसें काय असते, ते त्यांनीं एका लेखाच्या द्वारे दाखावेलें. ह्यांत फार महत्त्वाची माहिती अलिली आहे. आज हा लेख उपलब्ध नाहीं, असें वाटतें,

यानंतर नारायणराव सवे प्रकारच्या देशहिताच्या 'चळवळींत युढाकार घेऊ लागले. ते उत्तम वकील, उत्तम वक्ते, उत्तम लेखक, विद्वान्‌, धभशीळ, प्रागतिक विचाराचे म्हणून प्रसिद्धीस आले. शिक्षणाकडे त्यांचं पूर्वीपासून लक्ष असल्यामुळें त्यांना टॉर्ड रे ह्यांनी १८८६ सालीं युनिव्हसिटीचे फेलो निवडलं, तेव्हांपासून इंदुरास जाईपर्यंत त्यांनीं शिक्षणविषयक अनेक चळवळींत मन घातलें असून पुष्कळच काम केलं आहे. १८८९ पयंत ते नित्य नियमाने राष्ट्रीय सभेस हजर राहत जें कांहीं काम करावयाचे असेल तें ते मनापासून

% “[]1180015(011९0 85 ॥0 895 (० जाड छयात ज॑क्राणाट 116 छेतेच'९85९त याशा छपताया0९७ 11) 81 801117१ पाव 98 5ट्छाटलटऱ धयाणिला0काठत 3४ जाड तया तीघलातड, ला'2४९' 10 80०४० ॥6 ७788 118(लटत (0 ७11) 11085ए1'6 खाण. 861001, ॥५॥८ 00]60 0. जिळ फाहडाला त्र8५ ८0० 80706 ल्या हणी, छुक, चाले शड 85 पा 00 पणाच्या क088पा'8 १प७ (0 णिळ गाच्ापाठा 3 णाला 112 1300008 व९टषटटका6 पर0०0०१.?

१९ सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र.

९९७८ "१७../५%७ ५४/७१/५०७७ /” न्य रिकी

करीत. १८९६ सालीं त्यांस कराची येथील प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष निवडण्यांत आठें १८९७ सालीं विश्वविद्यालयाच्या तर्फे ते को- न्सिलचे जादा सभासद झाठे, १९०१ पर्यंत ते काउन्सिलचे सभासद होते. एवढ्या अबकाशांत त्यांनीं तेथें पुष्कळ महत्त्वाचें काम केलें. कोणत्याही बिलासंबंधानं सांगोपांग विचार करण्यासाठीं जी सिलेक्ट कमिटी नेमिडी जाते, तिचेवर फार मोठी जबाबदारी असते लोकांची बाजू काय आहे, ते स्वतंत्र सभासदांस ह्या वेळीं आधेकाऱ्यांच्या नजरेस शांतपर्ण आणून देतां येत अस्ते. सभासद असतांना नारायणरावांची अनेक सिलेक्ट कमेटींमध्यें निव - डणूक झाली होती. त्या वेळीं त्यांनी जी कामगिरी केली, ज्या सूचना केल्या, जी माहिती दिली, तावद्दळ सर चार्ठस ऑलिवंट ह्यांनी त्यांची फार तारीफ केली होती. अशा प्रकारें आमचे 'चरित्रनायक काम करीत असतां १९०० साली हिंदी राष्ट्राच्या तर्फ जो सर्वांत मोठा मान मिळावय़ाचा तो त्यांस मिळाला. लाहोर येथील राष्ट्रीय सभेचे त्यांस अध्यक्ष निवडण्यांत आलं, ते अध्यक्ष ह्या नात्याने भाषण करणार आहेत असे माहीत असूनही सरकारनें त्यांची न्या. मू. रानडे हे रजेवर जाणार ह्मणून सहा माहिन्यांपुरती हाय- कोटे-जजञाच्या जागीं नेमणूक केटी. ह्मणजे बहुतेक एकाच वेळीं लोकांनीं सरकारानें नारायणरावांवर आपला किती विश्वास आहे, तो दाखविला. न्या. मू. रानडे यांचें अत्यंत आकस्मिकपणे देहावसान झालें पुढें सरकारानं न्या. मू. चंदावरकर हद्यांचीच ला जागीं कायमची नेमणूक केळी, ल्या जागेवर परवां इंदुरास दिवाण होऊन जाईपर्यंत ते होते. गेल्या बारा तेरा वर्षांत त्यांनीं जी काम- गिरी केली आहे, तिचाही आम्ही पुर्ढे उळेख करणार आहो, म्हणून त्याविपयीं येथें विशेष कांहीं टिहीत नाहीं. डॉ, सेल्बी ह्यांची व्हाइस- चान्सेलरची मुदत संपल्यावर नारायणरावांची त्या बहुमानाच्या जागी:

सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र, १३

'“€*.//%/१_// “*-/५.//*./ ४-/४%१/€५ ४” //५ ४४७ ४७४ ./ ४.५५ ५” ४.7, //४ ४४ ./”४..५€, ४४४...»

नेमणूक झाली. हे मुंबई युनिव्ह्सिटीचे तिसरे एतद्देशीय व्हाइस च्चॅन्सेळर होत. त्यांची योग्यता, विद्वता, त्यांनीं बजाविलेली सेवा, त्यांचें शील हीं जाणून सरकाराने त्यांस १९१० सालीं नाइट केलें. न्यायाधिशाचें काम १२ वर्षे केल्यानंतर पेन्शन घेऊन आपल्या समाजाची सेवा करण्याचा त्यांचा विचार होता; परंतु त्यांनीं आपल्या वयाची ६० वर्षे होईतों पेन्यन घेऊ नये, असा प्रमुख न्यायाधिशांचा झाग्रह पडल्यामुळे ते त्या जागी राहिळे. परंतु यंदाच्या सालीं इंदूरच्या महाराजांच्या अत्याग्रहावरून त्यांनीं आपल्या न्यायाधिशाच्या जागेचा राजीनामा दिला, ते आतांइंदुर संस्थानचे दिवाण असून आपल्या विद्दत्तचा, आपल्या अनुभवाचा, आपल्या उद्यमशीलतेचा, त्या संस्था- नास लाभ देत भाहेत. तेथें ते सर्वांचे अति आवडते दिवाण- साहेब झाळे असून गोरगरिबांस ते मायबाप वाटत आहित. अज्ञा ग्रकारे ज्यांच्या चरित्रांतील विशेष प्रसंग घडून आले आहेत, त्यांनीं निरनिराळ्या रीतीनें आपल्या देशाचे हित कसें साधलं आहे, त्यांच्या राजकीय, सामाजिक, विद्याविषयक धर्मविषयक, विचाराचे स्वरूप कसें आहे, त्याचा आतां विचार करणें आहे.

राजकीय सामाजिक सुधारणा,

सर नारायण चंदावरकर यांचे सवे छेख व्याख्यानं द्यांच जो कोणी अवलोकन करील, त्याच्या हें सहज लक्षांत येण्यासारखे आहे कौ, राजकीय विषयांवर त्यांचीं जीं व्याख्याने जे लेख आहेत ते, त्यांच्या सामाजिक, शिक्षणपर, नेतिक धार्मैक या विबयांवरील व्याख्यानांच्या किंधा लेखांच्या मानाने कमी आहेत. याचे कारण काय ? राजकीय चळवळोसंबंधानं त्यांची सहानुभूति नाहीं, असं कोणालाही म्हणतां यावयाचे नाही. एक तर गेलीं १२-१३ वर्षे त्यांच्या मोठ्या हुद्यामुळें त्यांना राजकीय चळवळीत

१४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र,

प्रत्यक्षपणे पडतां येणें शक्‍य नव्ह्ते. दुसरं असें कौ, सरकारानें आपल्याला हक्क द्यावेत आपण त्यांचा उपभोग घेऊं लागावे, ह्या पठीकडे आपल्या कतेव्याची मजळ जावयाची आवश्‍यकता नाही, अशा विचाराचे ते नाहींत. आपल्या देशाची सवे बाजूंनीं उन्नति व्हावयास पाहिजे. कोणत्याहि एके बाजूची हेळसांड करून देशहित साधण्याचा प्रयत्न केव्हांही यशस्वी होण्याची आश्या करणें, हा केवळ अविचार आहे. जेव्हां आम्हीं सरकारापाशीं न्याय मागतो, आम्हांला न्यायाने वागवा, नीतीने वागवा, विवेकाचा त्याग करू नका, समतेच्या तत्त्वाचा त्याग करू नका, असें आम्हीं सरकारला सांगतो, त्याच वेळीं अश्याच प्रकार वागण्याची आपल्यावरही जबाबदारी आहे, हें विसरून चालावयाचे नाहीं, असं त्यांचे स्पष्ट मत* आहे. त्यांनीं एकदां विद्याथ्यांना सांगितळें को, आपल्यामध्ये नीतिघेर्य आलें पाहिजे, असें म्हटलेळे आपण वारंबार ऐकता. पण नीति- धैर्य म्हणजे काय, याचा कोणी स्पष्ट खुलासा करीत नाहीं.

0 ऐटकाी 801७, 1॥10)पटछा तष्टावि॥०ा७ दा'0 ९९] ४००१. नाट 8४९ फराटा इघ्यापट क्यात या 1०७ 10" 010 उए0पीली(, शो९चा (0 टाल णिला श्‍घापट. उण ॥॥७॥ ७७ त0० ७1 010 ॥वत, 12 ७550० पातळ [110 000टा. 1.61 10 ॥॥७ ॥॥॥॥०॥12 ली खाटएव000 फटा क0 (1४. 1.0 १09१५० 1110 0पा' 1९०10 0४ ॥1 वाढ 0 0प7 ७०10०) 8०७४101205, 100 3110७0१ (0 0०पपह- 80.6 1). “आठ. पयली खा छिदिाछाा णाला ठपा ह"९6ल७. 800ंची दाण्चाटुग्ाटया5 छते 0पा' फार, 7'९1210प5 फलार्ला$ (खट शिट्या, 1.0, 8 ाटठि?१1ा ह्याचे ९071200 शट 158॥ट', 80 दयीळी, पा एणा(०8] 9०01४10128 1118४ 00 11९1)९१ च्यात 801100९, 11580 ली शड 0])]105९0 07 71टता,

सर नारायण गणेशा चंदावरकर यांचें अल्प चरित्र. १५.

कवाम

एकदां विचारपूर्वक ज॑ मत बनले, त्याप्रमाणें वागण्याचे घेर्य ज्याच्या ठिकाणीं आहे, कशाही प्रकारच्या अडचणी आल्या तरी ज्याचा निश्चय तिळमात्र ढळत नाहींत, आपल्या कार्यावरील ष्याची निष्ठा कमी होत नाहीं, आपली निंदा झाली, किंवा आपल्यावर स्तुतीचा वषीव झाला, तरी तिकडे ज्याचें बिलकूल लक्ष जात नाहीं, जो कर्तव्य विन्मुख होतां सत्य न्याय्य तेंच आचरितों, त्याच्या ठिकाणीं नीति- घैय॑ वास करीत आहे, असे म्हणावे., अशा प्रकारचीं त्यांची मते असल्यामुळें पुष्कळ पुढारी म्हणविणारांचा केवळ राजकीय चळ- वळीवरच सर्व भर असल्यामुळें अशा एकाच बाजूला झुकलेल्या मंडळीचे नारायणरावांचें सवे बाबतींत जमळें नाहीं, किंवा अशा मंडळींत मिसळून त्यांस विशेष्से काम कारितां आलें नाही, तर त्यांत फारसे आश्वये मानावयास नको. परंतु राजकीय बाबतींत त्यांनीं जी लोकसेवा केली आहे तिचे महत्त्व फार आहे.' फार ठांब जावयास नको. १८७८ पासून १८९१ पर्यंत राजकीय विषयांवर त्यांनीं इंदुप्रकाशांत जे लेख लिहिले, ज्यांचा एकत्र संग्रह करण्यांत आलेला नाहीं, यांर्चे जे कोणी आस्थाप्रवेक अध्ययन कारितील, त्यांस नारायणरावांनीं राजकीय बाबतींत बजाविलेल्या सेवेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, त्याची कल्पना झाल्यावांचून राहणार नाहीं. पार्लमेंटची नवी निवडणूक होण्याच्या संधीस ८८५ सालीं नारायणराव' लंडन येथें गेले.

कू 16४601101६) ९0पचेशठट प्राटचा७, “188 ॥१ाच्या श0. 111105 छत. 1065 ॥॥80 8 टही टिाय£ 185 ष्टी, ७७11१5 ७४ 8 लफांगांलाड कोवे ट्णाशटायलाड, घेतीटा'05 [0 पाहा चिप] ताले. फातीयाली1ा४७४, 10०05 10 ॥0 ]पाणांठ 90018प56 0' 18४70०पा', 0७७ त०९5$ पांड ७९8 ६०0 80 पू ॥001४ 910 16911088)]9 (9 118 ]1111011105.

१६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अरव चरित्र.

तेथे लांचीं जीं व्याख्यान झालीं, तीं रेकून पुष्कळांच्या ठिकाणीं जागृति झाली, त्यांचा सभाधीटपणा, त्यांचें वक्तृत्व, त्यांची स्प्शेक्ति त्यांची समयसूचकता त्यांची अस्खलित वाणी यांचा लोकांवर अत्यंत इष्ट असा परिणाम झाला. आपल्या एका भाषणांत 'व्यांनीं लोकांना निक्षून विचारिळे. ' हिंदुस्यानसरकार आज रज अडचणींत आहे, पैशाची जी ताण बसली आहे, लाचा आपण विचार केला आहे काय? एका कारणासाठी पैसे जमा करून दुसऱ्याच कार्यासाठी त्याचा कां व्यय होत आहे, याची आपण वास्तपुस्त करणार नाहीं काय? राष्ट्रीय कजोची सारखी वाढ कां होत आहे! त्याचें खरें कारण इतकेच आहे कीं, हिंदुस्थानविषयक प्रश्नांत मन घाळून त्यांचा आस्थेने बिचार करणारे सभासद पाठेमटमध्ये नाहींत, जॉन ब्राइट, किंवा प० वा० मि० फॉसेट ह्यांच्यावांचून राजनिष्ठ हिंदी प्रजेच्या हिताकडे कोणार्चेच लक्ष जात नाहीं.& इंग्ळंडांत असतांना त्यानीं आपल्या एका

---“-“- “- >>-४८४*“५-“४॥ए00000 श?! 0000

86 ११५१ 1100 [110 (0एटफप१ी0ली, 01 5ताळ 01९0प1(2- २£20 11115 18101) (तीट्प](ए ? शड पाव 7९9 ९०॥ल 107 01९ ७पा०४०, च्यात ७०चे णि द्याणप१टा? औत पात १$ ताला एरषिविखावा त९७७ टाप]. गालारच50त 0 गृ७ छ७५७ ७९९०७५० 111 ॥क्ा1191110711 ४60४ 110110 11161'05/ ४१७ 101 उत्त आताचा तृप2७010155; ७९०७५50 क्रां) पाट ७270001101 0. वा. उडा, घात (]९219(0 ७11, यिप कष्फ्रा९०, १12 1101110005 0 2 1701571 ॥०प50 01 "या.

111018 तात 10. 187 9६. 1टडुघा'१ (० 10 11(0"'08 01 1९ 1॥९०॥)1॥९ ०1 1118 85 8 10759] ]8०10 १९8९१० घ्याच

क९'2 टा] (0, ऑायला एल 10्णत्ट्व छा. पाट वाफ

()०6 (1297 10पा शि१ट 8ल्लटॉक्नाश 9080 3" पाताळ 8प10प)९0९4 1४ 1158 टठफपाट]]०'5 8) 00 काणे वठटए

"७. झाडा, हक्का कयात. छा 660 ्राशि'टडाटचे या. 10०010४ प७ (९० ००50४ ख्णापा([पा'० ०1 10 0०५१५१."

सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. १७

व्याख्यानांत निरानिराळ्या प्रांतांत मोठमोठ्या हुद्याच्या जागा हिंदी नसणारांस दिल्या आहेत विनाकारण हिंदुस्थानावर ख्चोचे ओझ लादळें जात आहे. अशी जेथें स्थिति आहे तेथे काटकसर होणें शक्‍य तरी कसे आहे? एवढ्या सगळ्या ळोकांच्या हिताचा विचार करणें भसतांना खर्चात काटकसर करणं कोणास पसंत पडणार आहे बरे? खरं पाहिळें तर हिंदी लोकांना मोठमोठ्या जागा दिल्या म्हणजे आपोआप सर्व सुधारणा होणार आहेत.% म्हणून ह्याच प्रसंगीं त्यांनीं अत्यंत कळकळीने सांगितले की, १८३३, १८५३, १८५८, १८६१ आणि १८७६ सालीं इंग्लंडने हिंदुस्थानाला दिलेलीं वचने पाळली गेलीं नाहींत, निदान जितक्या अंशाने तीं पाळलीं जावयास हवी होतीं, तितक्‍या अंशानें ती पाळलीं गेलीं नाहींत, आजपर्यंत एका राष्ट्राने दुसरी राज्ये जिंकली आहेत, स्वार्थ- बुद्धीनें राज्यें चालविली आहेत; पण पुढें आढावा निघतांना जेव्हां सर्व कारभार स्षार्थबुद्धीन॑ झाल्याचें कर्तव्यबुद्धीचा लोप झाल्याचें आढळून आलें, तेव्हां जणूं काय परमेश्वरानेंच असल्या जुलमी राष्ट्रांना बाजूस सारल्याची साक्ष इतिहास देत आहे. एका

कणा 1160 पाा0०ण्लाकराटत 8 शाटट ॥6 5801708 ॥5त 0९९0 ॥1[॥1007(0 ता58]]]०प१(टते, कात. णिालाट. घऊ छ्या छाटा'०8ल १0८; 00. णिठ तुका खय हि8 पपा०28115 (0 710710100118568 6. 1108 1पठा'७(1ए6 ]०७ऐ्लाड 1 012 €०पण(४. ॥0०॥ ००पाच टा ७७ ९०ळा०ठपणाए पावेल ॥018 8860 01 11४290? ०७ ०७०पाोवत 60 ७७ 760९111601 शा) 80 1117 ४९७७ 1016658 (0 1180 101 2018011१0१ १४७118. 1 ? 1760 ]॥७00109]) फ़. 10 1600११ शा95 (0 ९109 [॥60 1801708 08 06 ्षेताता णाली ' 5101 01 १100 0०१॥(7१. श्‌

१८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र.

बाांंुगखबजमगथाख्यग््यबखखजखययय॒सूशआाधाााााााधााय]बबाबिगिशामधााधाााा॒॒बबा॒ाज॒जयजय॒ााबबबगजाजज॒बअजजा॒॒जजबजयायजजजयजज॒जबयशबआजखल्खज्््वज्ा्न्न्स. अब र्लॉसखडडहआआआबमययझ

राष्ट्राचा दुसऱ्याने पाडाव करणें हें सोपे काम आहे, जुलमी राज्यसत्ता भसूं देणें हें तर त्याहीपेक्षा सोपे आहे, त्यामर्ध्य कोणाला थोरपणा वैभव दिसत आहेत; परंतु जित जेंराष्टर त्यांतील लोकांना उत्तम प्रकारच शिक्षण देऊन त्यांस सुविचारसंपन करणें हें खरे थोर कृत्य होय, यांत खरं वैभब आहे, राष्ट्राचा मोठेपणा आहे. आज हिंदुस्थान जे कांहीं मागत आहे, ते इतर्केच कीं, आजपर्यंत जुळमी राज्यसत्तेचा शेवट काय होतो, त्याचा पुष्कळ वेळां प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे भातां तरी राज्यकारभार असा असावा कीं, सर्व हिंदी लोकांची अशी खात्री व्हावी की, आपण भापले राज्य- कर्त यांचा हितसंबंध सारखा आहे, एक आहे. असें जेव्हां लोकांना वाटूं लागेल, त्या वेळीं हिंदुस्थान इंग्लंड ह्यांचा हा जो संबंध जडला आहे, तो दृढतर होईल. अशा प्रकारें भाषर्णे करून त्यांनीं विलायतेंत जी कामगिरी बजाविली, तिच्यांत हिंदुस्था- नांत झाल्यावर त्यांनीं अनेक व्याख्याने, अनेक लेख संभाषणे ह्यांच्या द्वारे भर घातली. परंतु पुढें ते राष्ट्रीय सभेच्या दर बैठकीस जातनासे झाले. तथापि राजकीय चळवळीची त्यांस आवश्‍यकता भासत नव्हती, असें मात्र नाहीं. लाहोर येथें राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष या नात्याने भाषण करतांना ते म्हणाले;---

“€“"]'॥15 151010 हाऊ, (जाटा'058 णा, ग. छतलाते धी(ठा' छा. ७0५९106 ०. हा शका, ॥७ण१)02्टट घ[(शातटच 8] (10 1070- शा०प७ (-/०प३2टा०$805, छत. निळपटा ॥/ ४५४८७ 12007 ८८6७

9९ कै] छा (1011 ता 815 951700 95 (18 1160 ४१10 01 १681०३१) ॥ो३8्च0ांपाट ७टशा. ॥॥८त 11 (10 119890 ६110 816१, 1181 (116 112 8)07)१ 06 डाला. 110 उपठटत ञ०पव ७९ 16१ (० ॥॥1॥॥ शट 88 घा, खाल फ्रांगा (10 उपाटा'$ झाला ७छ०पात ४॥ाटण लय (10 2011000101, ?7"०ए१60100. वा घत [017116५ 00७९९01 17119) कापे गता च,

सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प सरित्र. १९

घोाशाळाटते 1000 ग. 1. 0811100. 0010608] ती'0 ४०प शाए 1९शेगा2्ट्ट प्रा 1 1९पागा 10 प्रा 01१ 1070.

१८९६ सालीं कराचीस जी प्रांतिक परिषद भरली, तिच्या अध्यक्षस्थानी नारायणरावांची योजना झाली असतां त्यांनी जे भाषण केलें, लाच्या अखेरच्या भागाचे जे कोणी आरस्थापू्वक मनन करितील, त्यांस राजकीय चळवळींत पुढाकार घेतल्यानंतर नारायणराव आपल्यापुढे कोणता आदशशे ठेवीत असत, ह्याची कल्पना झाल्यावांचून राहणार नाहीं. लांचे शब्दच पहा.

“८ पू. छत हया दिक्काे, छ0 106] "0 0पा 83िला४ 128 11 0पा' किड, 3२ 0पा' 770१८०४४०७, कात 806760 81) हा (16 7९५/८०७८5४7८८०७७ 01 0पा' टक्वप७ल, ७० क्ला ६] 8711101820 णार एखाशटय0) (181 छ० 00७8 ॥ला'ट, ॥60 17 38 1018060 101017 ऐल ]पा1)05५९ 01 €प१ा- 080859110५ पा2 घेतपणाणाड08च ला 58प]ुल्लाा१८5८्रा &७ णय लांडा ती'00) 90४ शीक शात 07 पा०"॥॥७५ गा०ए०, ०पाः' 00]९० 15 (0 7१८७ णा 80॥011181:81101 83 11 95 फछ० ठका, यो 0८९॥१॥१४ गोड दाते छडा 9 धट उ'201655 01 टाग6९ए911008 ती'0ण 00एटया0॥ ९10. 9 0&8्छा! (॥९ 110९010 7९ 1९९0४11586 0प" 0७णा 7'८४९७०५०८७४१४४८४७५ छा ककर2७-0९2 कै्पा%४ फ6९ ०७९ (0 0पा" ट०पापी'णाहया 01 १०7०४ ०पा'5९४०68 ८० (10 टकप56 01 तटा फ6(३ि'ट छात 77०४७58, 11 13 1160 तप 5९58560 01 शा. १0110 ॥॥७ 1६8 ॥०पट्टाा प७ टा (0छटटपाटा',

ह्या उताऱ्यांत त्यांच्या एकंदर राजकीय चळवळीर्चे धोरण उत्तम भ्रकारें संकलित झालें आहे. लोकांच्या वतीनें सरकारापाशीं हक्क मागणें हॅ कार्य नारायणरावांच्या दृष्टीनें सोपें नाहीं. हक मागणारांनीं आपल्या

प्रथम टश कर्तव्याचा विचार प्रथम केला पाहिजे.आपण जे मागत आहो, तें कित- पत न्याय्य आहे, तें ठरविलें पाहिजे. जे भन्याय, जो जुळूम दूर करा,

भर्से आपण सरकाराला सांगणार तशाच प्रकारचा अन्याय आपण

२० सर नारायण गणेश चंदावरकर यांर्चे अल्प चरित्र, .

इतरासंबंधाने करीत आहो, किंवा कसे, आपण कोणावर जुल॒म करीत आहों किंवा नाहीं याचा विचार झाळा पाहिजे. सारांश, हक मागणें कर्तब्य बजावणें यांचा संबंध अत्यंत निकट आहे. ही एकमेकाला चिकटलेली आहेत. हे उच्च ध्येय पुर्ढे ठेवून ते राजकारण साधण्याचा प्रयत्न करीत असत.

१९००सालीं राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षस्थानी त्यांची योजना बऱ्याच उशिरां झाली, ला वेळीं सरकार प्रजा ह्यांच्यापुढे दुष्काळाचा प्रश्न होता. म्हणून नारायणरावांनीं त्या विषयाचे सांगोपांग विवेचन आपल्या भाषणांत केलें आहे. हे भाषण सर्वतोपरी लांच्या विद्दत्तेस, अनुभवास, कौर्तीस प्रसंगास अनुरूप अर्सेच होतें. व्या वेळीं त्यांनीं केवळ कतेव्यबुद्धीने प्रेरित होऊन राष्ट्रीय सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे कबूल केलें. आंपल्या देशबांधवांचा आपल्यावर विश्वास आहे, ते आपल्याळा आमंत्रण देत आहेत, तर त्यांच्या आमंत्रणाचा अनादर करण्याचा आपल्याला अधिकार नाहीं, अर्स त्यांस मनःपूर्वक वाटत होते. म्हणून ते म्हणाठे;->

६७०ए' 5011010168 द्याया 6 10 फाड का, फ98 5९"ए९१. 00 100 1'8॥1९0" 19(6 एला 11९060 5 100 ताळा. (11010 1, 10" 110 (0 शल. ए९३वश जि ॥160 फ०॥, फरा; ग. ७8४७ ०0०९४९७ ४०५५ ९६1], 79 7. एल्ट्टुका'ते 1 88 ताट €९0प्फा 5 ९]. 1 890) 10 ४०पा हक्मातेड » (8४60 110 88 1 छा कणा 81] 110 0९९1९०8.” अशा भावनेर्ने, अशा विनयाने, त्यांनीं आपल्या भाषणास या वेळीं प्रारंभ केला. दुष्काळाच्या प्रश्नाचे सांगोपांग विवेचन ज्यांस पहा- वयाचे असेल, त्यांनीं हें भाषण अवश्य वाचावे, अशी आमची श्विफारस आहे. ज्या वेळीं नारायणराव राजकीय चळवळींत प्रमुख- पणे भाग घेत होते, त्या वेळीं आधीं राजकीय सुधारणा कीं सामा-

सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. ९१

“९९.५९ /%//९,

जिक सुधारणा ह्या प्रश्नास बरेंच महत्तव आलें होतें. एकच सुधारणा हातीं ध्या, ती पूर्ण झाल्यावर मग दुसरी, असला वेडगळ विचार देशाची बिघडलेली घडी सुधारण्याच्या कामीं अगदीं निरुपयोगी आहे, असें त्यांस वाटत असतें. त्यांचें म्हणणें त्या वेळीं बहुजनांपुर्ढे ठेवतांना त्यांनीं सांगितलें कौ, एकदां विवेक जागृत झाला, अन्यायाची चीड येऊं लागली, म्हणजे ती फक्त अमुक एक शाखेपुरतीच, असें होत नाहीं. राजकीय बाबतींत विवेक जागृत झाला तर सामाजिक बाबतींत तो अगदींच निद्वितावस्थेत राहणें शक्‍य नाहीं. ज्या वेळीं फक्त राजकारणांत पडणारे आपले हक्क, होणारा अन्याय, आपल्या राष्ट्रीय भावना, न्यायाने नीतीने राज्यकारभार चालवून घेण्याचा आपला हक्क असल्या विषयांत गढून गेलेले असतात, जेव्हां ते आग्रहाने प्रातिपादीत असतात कीं, पूर्वीचा चेळ आतां राहिलेला नाहीं; आतां तो बदळत चालला आहे, त्याच- वेळीं सामाजिक सुधारणेविषयीं झटणारा मनुष्य ह्या सवे विचारांचा फायदा घेऊन हांच विचारसरणी स्वीकारा आपल्या समाजाच्या स्थितीचा विचार करा, असें आग्रहाने सांगतो पयो- यानें राजकांय चळवळ करणारांचं काम पुढें ढकलतो. * तथापि नारायणरावांनीं सामाजिक, शिक्षणविषयक धार्मिक सुधारणांकडे विशेष लक्ष पोंचाविळें आहे, ही गोष्ट केव्हांही नाकबूल कारितां

1॥6 3800 158 लाक, एाशा ॥182 1010911 (81150. 0पः उटफाड, पा पोळला धा कोपे ठ्पा' यवा (00९ 7110 ]१७.॥॥४. छाव €वपा(801ए छल पी 8७४७ शि्छा ॥॥० (1105 11870 लोह्या ९९ काते फ्रा 11010 101101०9) ३118111018 छते 15७8 1॥1प; टी191 ४0, 1118 83008] 1'0- ०16 18 8016 10 ॥पा, 18 0७7 0)81171 301छ'कछा'चे घात 11077 (0 3158 छाव धराट ०शडा ९887०2 ४७1७ हलाटा'900 5१ 6 तल्ञा'2 1017 ]००1108) ६१६1061011,

5२ & सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र.

शद. न्याय्य डागा िशििशि्जाशिििकिििशिीेशी शीर

यावयाची नाहीं. राजकीय चळवळ ही परावलंबी. आहे. योग्य प्रकारच्या चळवळींचाच विचार जरी मनांत घेतला तरी काय £ सर्व चळवळींचा इत्यर्थ हाच कीं, लोकांनीं चळवळ करावयाची, हक्कांसाठी भांडावयारचे, आणि मग राज्यकत्यांना योग्य वाटेळ तर किंवा त्यांची मजी लागली तर, ही चळवळ अंशतः फलदूप व्हाव- याची. सामाजिक किंवा धमेविषयक चळवळीचं तसे नाहीं. येथे प्रथेक व्यक्तीला पुष्कळच कार्य कारितां येतें. दुसऱ्या कोणाची वाट पाहत बसावें लागत नाहीं, ज॑ आपल्याला योग्य वाटेल ते करावयास कोणाची आडकाठी नसते. म्हणून नारायणरावांचं लक्ष समाजसुधारणेकडे लागलें, लांनीं आपल्या उदाहरणाने, पवित्र आचरणाने, पारिपक विचारांच्या प्रसाराने, व्याख्यानांच्या द्वारा सामाजिक सुधारणेची मनोभावे सेवा केली आहे. आंत एक आणि बाहेर दुसरंच, असले प्रकार नारायणरावांना माहीत नाहींत, सर्व प्रकारच्या सुधारणांचे कार्य यांनीं आपलेसे केळे आह.

परदेशगमन प्रायश्चित्त.

१८८५ सालीं ते विलायतेस गेळे. परत आल्यानंतर लास बहिष्कृत करण्यांत आलें. त्यांच्या स्वामीस नारायणराव कोणत्या प्रकारचे गृहस्थ आहेत, हे मार्हात होतं, ते प्रायश्चित्तासारख्या खुळाळा भीक घाटणारे नाहींत, हेंही त्यांना ठाऊक होते. म्हणून नारायणरावांनीं आपल्याला येऊन भेटावे, दिलगिरी प्रदर्शित करावी, अशी स्वामींची इच्छा होती; पण नारायणरावांस अज्ञा- प्रकारे आपे विचार आचारस्वातंत्र्य गमवावयाचें नव्ह्ते. लांनी आपल्या स्वामींना त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यास पर्ण अवसर दिला ! त्यांच्या जातीचे लोक प्रथम कांहीं वर्ष दूर दूर राहिळे, पण आतां त्यांच्या येर्थे उघड उघडपणे सवे व्यवहार त्यांची

सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र, २४५

९.१...” /”% ./” ९.४७ ./”% ./९ ४७४” ७४

सत्रे जात करीत असते स्वामींना ही गोष्ट माहीत नाहीं, भसे नाहीं. एखाद्याला त्याच्या जातीने बहिष्कृत केलें म्हणजे त्याचे आपल्या जातीवरीळ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वजन सवे नष्ट होर्ते, असे नाही. लोक त्याला दूर ठेवतात, पण त्याच्या वर्तनाचा, त्याच्या विचारांचा, त्याच्या शीलाचा त्यांच्यावर पारेणाम होत असतोच असे त्यांचें मत आहे.* सामाजिक सुधारणा धोरण.

आपल्या इलाख्यांत सामाजिक सुधारणेच्या चळवळीस प्रारंभ झाल्यापासून, सुधारणेच्या प्रवतकांमध्ये निरनिराळ्या मतांचे प्राबल्य झाळेळें आहे. सुधारणा हवी, पण ती लोकांना बरोबर घेऊन व्हावयास हवी; असें म्हणणारे लोक पूर्वी होते आतां आहेत कृतीचा वेळ अद्याप आलेला नाही, आज नुसती विचारजागाते होऊं द्या, कृतीची जबाबदारी भापल्या मागून येणारांवर आहे अर्से म्हणणारे कांहीं लोक आजही आढळतात; जितका लोकांकडून प्रतिबंध कमी, तितके सुधारणेचे पाऊल पुढें पडावयास सोप ह्या वादाने नारायणरावांच्या तरुणपणीं सर्वास भंडावून सोडल होर्ते. हं मत तेलंगांनीं एका व्याख्यानांत १८८६ सालीं प्रतिपादिले

* १12 110101 111980 900850 गालात 1111110 ७81108 प) 107 ॥15 0७7१ 00॥ श०018 158 65९0॥0010॥109(९0 10 ९०85९85 [0 €£61]'ट$8 8॥५ 1106106 076) 115 ९8७6 छा १९9105 [1160 ख5९ 01 0०0010 18 800010 007110 0० (0 60०1९०५ 0४ क्यो] 1070000715 01 1150019. 71४० 76- 1071100" ७189105 (०. ७० ६९]क्य'छ0 10071 115 १९०७1७; ७ए( ९०७५६० ॥॥७ ]९०७1]० $९08)8(९ पीठा ७, 99४ ]01"001800- गा 6. क्यकाट 0 ९५९0७0१ पालना छकडा, पा3त 15 10 10 00 $७ए])]०५९त फछत्ला, वराट हलू ”३3िळा

'ठक्का568 ताह3ि'पलार्‍या 0. जाड ७श'३०क्ा 5 १1१ (110 1301100100 01 115 0291111010.

४१४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अठ्प चरित्र.

वं मंतर नारायणरावांपाशी ल्याविषयीं असा खुलासा केला कीं, आपल्या व्याख्यानांत आपल्याला विशेष सांगावयाचें होते, ते हेच कौ, व्यक्तीची किंवा समाजाची साधारणतः अशी प्रवात्ति असंत काँ, शक्‍य तेवर्ढे करून विरोध आणि गैरसोई चुकवून सुधारणा घडवून आणतां येईल तर आणावयाची. ' यावर नारायणरावांनीं तेलंगांस असा स्पष्ट प्रश्न केला की, : जे सुधारक विरोधास किंक अडचणीस जुमानतां साधारण लोकांच्या पुढें जाऊन प्रति- कारास मार्गे लोटून आपल्या ठाम समजुतीप्रमाणे चालावयास डगमगत नाहींत ते लोक आपल्या वेळेचा शक्तीचा व्यथे व्यय करीत भाहेत असें म्हणण्याचा आपला उद्देश आहे काय £ व्यक्तींनी आपली उन्नति घडवून आणिल्याशिवाय समाजाची उन्नति सहसा होत नसते, हा जो समाजोनतीचा सर्वसाधारण नियम तो आपल्याला संमत नाहीं काय £' असा प्रश्न नारायणरावांनीं तेलंगांस करण्याचें मुख्य कारण असें कौ, सामाजिक सुधारणेच्या बाबतींत लेंचेपेंचेपणा बिलकुल उपयोगाचा नाहीं असे त्यांचे ठाम मत आहे. तेलंगांवर्राळ आपल्या व्याख्यानांत ते म्हणतात:---

६: उन्नतीचा मार्ग संकटमय आहे. पदोपदी आपल्याला विरोधाशी टक्कर दिल्यावांचून पुढे पाऊळ टाकणें शक्‍य नाहीं, ही गोष्ट भापण पूणेपर्णे लक्ष्यांत बाळगली पाहिजे. एकदां समाजास जर प्रतिकार- राहेत सुधारणेच्या कल्पनचा आधार दिला, तर त्यांच्या श्रेष्ठ प्रकारच्या घनसंचयावरच आपण घाला घातला, लांच्या भावी उन्नतीच्या सवे आकांक्षा नष्ट केल्या, सवे राष्ट्राची बौद्धिक शाक्ति ञ्यांना मान- तात अशीं नेकीचीं, थोर उदात्त बुद्धीची, घैर्याची आणि सोशीक. माणसें उत्पन करण्याचें सामर्थ्ये समाजांतूत आपण नाहींसें केळे. असें होईल. लोकांना एकवार आपण असें सांगितले म्हणजे पुरे कीं, : बाबांनो, तुम्हा आपली उन्नति करून ध्या; पण तुमच्या करण्याने

सर नारायण गणेश! 'चंदवावरकर यांचे अल्प चरित्र २५

तुम्हांला विरोध उत्पन होत असेल, तर त्याशीं टक्कर देण्याचें जितकें टाळतां येईल तितके करून तुम्हीं स्वतांचें कार्य साधतां येईल तर पहा. ! आपल्या उपदेश्याचा पारोणाम काय होतो, हें आपल्यास लागलेच कळून येईल. प्रत्येक आपआपली सुखसोई प्रथम पाहील थोडीशी गैरसोय होण्याचा किंवा जनसमूहांशीं विरोध करण्याचा प्रसंग आला कीं, सुधारणेच्या सवे कल्पना तो गुंडाळून ठेवील.!'' म्हणून त्यांनीं वारंवार आपल्या व्याख्यानांत इशारे दिळे आहेत कीं, ह्या बाबतींत समाजाचे जे पुढारी आहेत, यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते. केवळ लोकांचा कल पाहून चालणारे हे कांहीं खरे पुढारी नव्हत. '*राष्ट्रावर काय किंवा समाजावर काय केव्हां केव्हां भसे प्रसंग येतात कीं, त्या वेळीं जो पुढारी म्हणून म्हणवतो, त्याला लोकांन! तुम्ही भलत्या मार्गानेच चाढलां आहां, असे स्पष्ट सांगावें लागते. भाणि ज्या देशांत अशा प्रकारचीं धीट सत्य बोलणारीं माणसें आहेत, तोच देश खरोखर धन्य होय. !' हाच आदर्श पुर्ढे ठेवून नारायणराव आजपर्यंत चाळले आहेत. संमतिवयाच्या बिलाच्या चळवळीच्या वेळीं त्यांनीं पुढाकार घेऊन असं स्पष्टपणें दाखवून दिळें होते कीं, शास्रांमध्ये कांहीही आज्ञा अर्सल्या; पण त्या अमानुष आहेत, असे जर सिद्ध झाले, तर धमाला धोका बसेल, ह्या ओरडी- कडे टक्ष देणें हा अविचार आहे. खुद्द सरकारानें आजपर्यंत तसें केलेलें नाहीं. सरकारानें आजपर्यंत असे पुष्कळ कायंदे केळे आहेत कौ, ते धमेशास्त्रांच्या विरुद्ध आहेत. सरकाराला नीति, दया, न्याय, समत्व हीं तत्त्वे दृष्टीपुढे ठेवून कायदेकानु रचावयाचे असतात. खुनी मनुष्य ब्राहमण असला तर त्याला फांशी द्यावयाचें नाहीं, असे शास्त्र सांगते, म्हणून काय सरकारार्ने सर्व खुनी ब्राह्मणांसाठीं निराळा कायदा करावा ? सतीची चाळ काय पुन्हा सुरू करावी £ गुला- मांचा व्यापार पुन्हां होऊं द्यावा £ सारांश, पुरातन शास्त्रासंबंधाने

2२६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र.

त्यांच्या ठिकाणीं जरी पूणे आदर आहे, तरी धमगुरु शाखे ह्यांच्याच तंत्राने चालन जाण्याचा काळ आजचा नाही, असे त्यांनीं बेळेविळी स्पष्टपणें सांगितळ॑ आहे. आपल्या स्वतःचा अनुभव, झापला विवेक, आपली परिस्थातिे, प्रसंग ह्यांकडे पाहून जॅ न्याय्य, जें सत्य, तेच आचरणांत भाणिळें पाहिजे. मग मार्गामध्ये कशाही अडचणी. आत्या तरी हरकत नाहीं. ज्या वेळीं धर्मगुरु, स्वामी शास्त्री ह्यांच्या साहाय्यानें सुधारणा घडून आणविली पाहिजे ह्या मताचा पुरस्कार होत होता, त्या वेळीं पुरातनमत- चाद्यांचें असे म्हणणे होतं की, '। बाबानो आपले स्वामी, धमेगुरु झाणि शास्त्री यांची अवहेलना करून त्यांची मतें धाब्यावर बसवून किंवा अन्य कोणत्याही रीतीने लांना चिडवून सुधारणा घडवीन म्हटलें तर ते इष्ट नाहीं शक्यही नाहीं. त्यांच्याकडे जाऊन 'सौम्यपणे त्यांचीं मनें आपल्याकडे वळविली पाहिजेत, अशा रीतीने त्यांनां अनुकूळ करून घेतल्यावर, यांची सहानुभति मिळ- विल्यावर मग त्यांच्याच साहाय्यानं, आपल्यास दृष्ट त्या सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. हा सरळ सोपा मार्ग टाकून तुम्ही जर भलत्याच मागाने जाऊं लागलां, तर तुमची कायीशीद्धि व्हावी कशी ! योग्य रीतीने जर तुम्ही चाठलां तर कोणाची मने दुखणार नाहींत आणि जिकडे तिकडे शांतता राहील. !' भागणे हा सोपा सरळ उपाय रा. सा. मंडलीकांनीं करून पाहिलाही ! रावसा- हेब वरीळ मतांचे होते. त्यांच्या विषयीं नारायणरावांच्या ठिकाणीं अत्यंत परज्यबुद्धि होती. ( रा. सा. मंडलिकांवरील व्याख्यान पहा. ) परंतु सामाजिक बाबतींत एकाचीं मतें एका टोकाला, तर दुसऱ्याची दुसऱ्या टांकाढा असा प्रकार होता. एक ब्राह्मण गृहस्थ ॥िढायतेहून जाऊन आल्यावर शास्त्री लोकांच्या सहाय्यानं त्यास 'पावन करून घेण्याच्या उद्योगाला रावसाहेब ठागल. नारायणराव

सर नारायण गणेदा चंदावरकर यांचें अल्प चरित्र. २४

र्ल

४०% ४७४ ' ५४७ ४४

बब र्म चा

आदिकरून प्रागतिक ही मोज दुरून पाहत होते. झळकीकर झाळ्यांनीं खरा शाक्लार्थ दाखविळा सांगितळं कीं कालमाना प्रमार्णे त्तुम्ही काय वाठेळ तें करा, पण शास्त्राथासाठीं आमच्यापाशी येऊं नका. रावसाहेबांचा हा सवे प्रयत्न पाहून शास्त्री लोकांना वाटळें कीं, आपणा सर्वांना आपल्या धर्माला विकून टाकण्याचा रावसाहेबांचा हा उद्योग आहे ! अखेरीस विलायतेहन जाऊन आलेल्या गृहस्थाला प्रायाश्चित्त देऊन मेजवानी द्यावयाची तयारी झाली, पण त्यावेळीं कोणी आस्त्री आले नाहींत रावसाहेबांना पानसुपारी घेऊन घरीं जार्वे छडागळें ! १८८४ पासून १८८७ पर्यंत ही जी चळवळ झाली, तिचेविषयीं, नारायणराव म्हणतात, “' सुधारक दुर्धारक ह्या दोघांनींही एकमेकांपासून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी शिकून घेतल्या. असल्या विरोधाच्या योगाने रावसाहेबांनीं सुधारकांस आत्म- शोधन करावयास शिकविले. आपण बोलतो काय वागतो कसें हे प्रत्येकाने आपापल्या मनाशीं शोधावे, हें सुधारकांस त्यांनीं दाखवून दिळें, त्याचप्रमाणें अखेरीस जर कार्यसाफल्य साधावयाचें असेल, तर आपण प्रत्यक्ष काते करून दाखविण्यास प्रसंग पडल्यास स्वाथेत्याग करावयास सिद्ध असलें पाहिजे, ही गोष्ट प्रवींपेक्षां भधिक स्पष्टपणें या वेळीं सुधारकांच्या प्रत्ययास आली. शास्त्री लोकांना बहुजनसमाजाला सांगाती घेऊन सुधारणेस हात घालावा, या तत्त्वावर राबसाहेबांचा फाजीळ विश्वास होता. परंतु वर सांगि- तळेला प्रयोग जो त्यांनीं केला त्यावरून हें सिद्ध झालें की, ज्यांचं मन सुधारणांच्या कल्पनांनी सुप्रकाशित झालेले आहे, त्या कल्पनांचे ज्यांनी नीट आकलन केलेळं आहे, आणि तदनुरूप ज्यांनीं आपला वतेनक्रम ठेवलेला आहे, अश्या जाणत्या जबाबदार पुढाऱ्यांनी आपल्या कृतींनीं उदाहरण घाळून दिल्यावांचून शास्त्री काय किंवा बहुजन समाज काय आपल्या स्थानापासून तिळमात्रही हाळणार नाहीं.

२८ सर नारायण गणेश चंदावरकर यांच अट्प चरित्र,

“€२./९./५ .५”४..”€७ .//५ ./”% ./” ./”% ६.” .४/१७ _/७ ७७ च,

पुढाऱ्यांनी पुढाकार घेतल्यावर त्यांना भनुयायी मिळण्यास कदाचित्‌ कांहीं काळ लागेल, परंतु पुढारी व्यक्तिश$ जर आपल्या अंगीकृत कायास बिलकुळ सोडणारे असतील तर लांना अनुयायी वर्ग हा केव्हांना केव्हां तरी मिळाठा'च पाहिजे.....बहुजनसमाज आणि शास्त्री यांच्यामध्ये जागृति झाळी म्हणजे समाजाची प्रगति होईल, व्यक्तींनी प्रत्यक्ष उदाहरण घाळून देण्याची कांहीं आव्यकता नाहीं, अशा प्रकारचे विचार गवताच्या विच्छिन काडीप्रमाणे निरुपयोगी आहेत. सकृदइशनीं असे विचार शहाणपणाचे दिसळे तरी, यांमध्यें धोकाच आहे. ज्यांनीं ज्यानीं समाजामध्ये क्रांसा घडवून आणिल्या, अशा आपल्या देशांतील किंवा इतर कोणत्याही देशांतील कोणलाही काळांतील शहाण्या धोरणी समाजधुर्राणांचं मत जर असेंच होतें,तर तं प्रस्तुत प्रसंगींही कां लागू नसावें £? अशा प्रकारच्या पुरुषांनी, शाळ्र्यांनीं आणि धमगुरूंनीं आपला मार्ग निष्कंटक करीपर्यंत कधीं वाट पाहिळी काय £ घातक किंवा अहितकारी आणि अनावश्यक अशी पुरातन वहिवाट झुगारून देण्याविषयी आपण बोलत अस- तांना ज्या विचारांनी आपर मन भातिग्रस्त होते, तसल्या विचा- रांना लांनीं कधीं तरी थारा दिळा काय ? पूर्वसंस्कारांचे व्चेस्ब प्रस्तुत कालामर्ध्ये फार आहे. कांहींहि झाठें तरी, भूतकालाचें प्राबल्य आपल्यांतून कमी होणारें नाहीं. आपल्यास जी वाण आहे, ती प्रस्तुत काळाच्या वस्तुस्थितीस व्यवस्थित रूप देणाऱ्या शक्तीची. आणि ह्या शक्तीचा,ह्या सामर्थ्यांचा उद्भव आंतून झाला पाहिजे. अंतःकरणांत तळमळ उत्पन्न होऊन मनुष्य कायीस प्रवृत्त झाला पाहिजे. परंतु आपोआप अनुकूल अश्नी संधि मिळाली म्हणजे आपण समाजोद्वाराच्या कायास हात घाळूं. अश्या कल्पनांनी जोपयत सूक्ञ सुशिक्षित स्त्रीपुरुष स्वस्थ बसून राहतील तोपर्यंत हे सामध्ये प्राप्त होणे नाहीं; सुधारणेच्या कामीं पुढाकार घेणारांचा छळ हा होणारच पुढा.

सर नारायण गणेहा चदावरकर यांचें अल्प चरित्र, २९

२७०४१५. ७.० ७०४४

>यांनी तो सोसण्यास तयार असलें पाहिजे. '! नारायणरावांनीं सामाजिक प्रगतीच्या बाबतींत जी काय चळवळ केली, जो काय उद्योग केला, जीं भाषणें केळी, ज्या सभा भराविल्या, जे ठेख लिहिले त्या सर्वांचे धोरण हे होते. त्यामुळे बालविवाहनिषेधापा- सून तों जातिभेदनिमूलनापयंत सर्वे सात्विक सुधारणांस त्यांचे साहाय्य असते. न्यायाच्या, सल्याच्या, प्रेमाच्या धर्माच्या दृष्टीने जी चळवळ, जं कार्य योग्य आहे, त्याचा पुरस्कार नारायणरांवांनीं केला आहे.

सर नारायण अंत्यजोद्धाराची चळवळ,

आपल्या महाराष्ट्रांत अत्यजोद्वाराची जी निग्नरहाची चळवळ सुरू झाली तीस रा. रा. विठळ रामजी शिंदे यांनीं १९०६ सालीं प्रारंभ केला खरा. पण सर रामकृष्णपंत भांडारकर, न्या. रानडे सर नारायणराव चंदावरकर ह्यांचें ह्या प्रश्नाकडे पूर्वीपासून लक्ष आहे, १८५५ सालीं महारासाठी एक शाळा स्थापण्यांत आली होती, भसा उललुख आढळतो. १८७० साठीं केशव चंद्रसेन ह्यांनी इग्लडहून परत आल्यावर जं व्याख्यान दिळें, त्यांत कनिष्ठ वगाच्या उनतीसाठीं कांहीं तरी करा, अशी आग्रहाची विनंति मुंबईकरांस केली होती. १८९४ साठीं नारायणरांवांनीं भागवत- धमोर्चे अवीचीन स्वरूप ह्या विषयावर ज॑ व्याख्यान दिलें, त्यांत अंत्यज मानिलेल्या लोकांविषयांची त्यांची कळकळ त्यांनीं विदित केळेळी भाहे. ह्या व्याख्यानांत ते एके ठिकाणीं म्हणतात, “६६: हा आपला देश ज्ञातिबंधनांनीं जरी भगदीं बद्ध झाठेला आहे, 'तरी सुद्धां अगदीं खालच्या वर्गाचे म्हणून ञ्यांना मानिठे जाते, त्या महारांत सुद्धां अशीं माणस आढळतात कीं, लांचा भाव, त्यांची भाक्ते, आपल्या भंतःकरणास अगदी तलछीन करून सोडणारी

४० सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र,

पदें घोळून घोळून म्हणणें भक्तांच्या साधूंच्या पद्यांचे अगदी साध्या रातीनें त्यांनीं केळेळें निरूपण ऐकून मनाळा फार फार समाधान वाटतें. कांही वर्षांपूर्वी खंडाळ्यास एका महार बुवार्ने हरिकीतेन केळे, त्या वेळीं साधुसंतांची आठवण करितांना त्यानें अगदीं कळवळ्यानें म्हटले:-अहो संतहो ! आपण आमच्यावर फार उपकार केळे आहेत, ज्या वेळीं वेदांनी आम्हांठा टाकिटें, ब्राह्मणांनी झिडकारीळें लोकांनीं आम्हांस बहिष्कृत केळे, त्या वेळीं आम्ही. जे अगदीं पतन पावलेले, सर्वांस तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केलें; आपण आम्हांठा आमच्या उद्धाराचा मार्ग दाखविला आमच्या ठिकाणीं आशा उत्पन केली, त्या आपले आम्ही उतराई कसे होणार £ !”

सर नारायण यांनीं या चळवळींत जो पुढाकार घेतला ह्या चचळवळीसंबेधानें ते जी आस्था दाखवीत आहेत, ती आपण कांही तरी एक मोर्ठे परोपकाराचें कृत्य करीत आहों, ह्या बुद्धीर्न बिलकुल नव्हे, हें लक्षांत ठेविळें पाहिजे. ह्या लोकांच्या हितासाठी झटणें हा आपला धर्म आहे; आजपर्यंत आपण त्यांचेसबधाने घोर अन्याय केला आहे, त्यांतून आपण मुक्त झारठे पाहिजे, ही भावना त्यांच्या ठिकाणीं सतत जागृत आहे. एवढेंच नव्हे, तर त्यांनीं एकदां असे स्पष्ट म्हटलें की, आपली परिस्थिति, सरकारचे प्रयत्न, आधुनिक काळ सवे कांही हे माणसामाणसामधीळ भेदभाव नष्ट होणार, लवकरच नष्ट होणार असे सुचवीत आहेत, आणि जरी आमच्या देशांतील श्रेष्ठ कनिष्ठपणाचे भेद संपूर्णपणे नष्ट होण्यार्चे लक्षण आजच दिसत नाहीं, तरी हे निराश्रित लोक यापुढे मागच्या प्रमाणेच अस्पृररय, तिरस्कृत राहतील असें कोणीही समजूं नये. ह्या लोकांच्या उनतीसाठीं झटल्यानें आपणच आपली उनति केल्यासारखे होणार आहे. भंत्यजोद्वाराचे प्रयत्न चालाविणारांस

सर नारायण गणंदा चंदावरकर यांचं अल्प चरित्र ३१

त्यांनी फार महत्त्वाच्या सावधगिर्राच्या सूचना केल्या आहेत. अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीसाठी झटतांना आपल्याला कोणाशींही चढाओढ करावयाची नाहीं, हे॑आपण लक्षांत ठोवलें पाहिजे. त्याचप्रमाणं ब्राह्मणांनी ही सवे घाण केली, ब्राह्मणांनी ह्या लोकांवर जुळ्म केला, आपल्या स्वतःच्या लाभासाठीं त्यांना खालीं दडपले, अश्शी ओरड बेळीं अवेळीं केल्यानें ह्या चळवळीचे कांही हित होईल, अर्से मुळींच नाहीं. ही चळवळ आपण जर योग्य रीतीनें चालविली, सर्व कार्म सहानुभूतीने प्रेरित होऊन केलीं,व शांतपण प्रयत्न करीत' राहिलो तर आपण उच्च किंवा कनिष्ठ वर्गांतील असलो तरी त्यायोगें आपली स्वतःचीच उन्नती झाल्यावांचून रहाणार नाहीं. पुढील त्यांचे शब्द जसेच्या तसेच उतरून घेण्यासारखे आहेत. ते म्हणतात:---

“30 जा 88 क९ 18720 ॥॥6९ ॥1(0ए01801258 911012 8181) 071112 10 01५९168 [12 001108111110101 01 पाा- (0प018101९16088, 1 ,110 (1125 (0 100" क्यात. तटावर 01९5 दात एक्का, टा 98 6७७ 8प्ाकश&, खात ता एट [जा "पा ७४ 10फटणाड छात तढ्टाविपायाडी पागा50...... घ्यात 1 80017१8२३3 ०प5९1705 (0 धा0 33 व्वप९8७२२०2ट काते हणाला 9 11९0 दशू1'९580९च ९]888605 ॥6 जा'6 1100 001 (ळय पाटया 0पाड९[ए८& (0 णाक्लार2ट 0०पा* 1२०७ ७"शा(टा', धाव पाला शा (1९५४ ७९ 0! फ्रा] 6 80 1008४ 89 ७७ छो1[0फ छा] ७०१०0 0 16 0000पशए (0 110 0०1016 प5 85 16 (९७15९00 18९ ९६,

अशा प्रकारचें अत्यंत उदात्त ध्येय आपल्यापुढे ठेवून सर नारायणराव निराश्रित साहाय्यकारक मंडळी स्थापन झाल्या- पासून तिचे काम अध्यक्ष ह्या नात्यानें पाहत आहेत मंडळीच्या सवे प्रचारकांनीं ह्याच धोरणाने आपलें काम चालवावे, असें त्यांच: नित्य सांगणे असतें. |

३२९ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. सर नारायण तरुण पिढी, एका व्यक्तीविषयीं लिहितांना दुसऱ्या कोणाशीं त्या व्यक्तीची

सुलना करणें, हँ शिष्टाचाराविरुद्ध आहे. आणि तशी तुलना कर- ण्याच्या आम्ही भानगडीत पडतही नाहीं वब ह्या ठेखांत तशा प्र- कारच्या तुलनेची कांहीं अवश्यकताही नाहीं. परंतु एक गोष्ट येथे पेशेष रीतीनें नमूद करणें आह्ांठा भगल्ाचे वाटते, ती ही कीं, सर नारायण चंदावरकर ह्यांचे आमच्या तरूण पिढीकडे जितके लक्ष आहे, लांच्या कल्याणाची ते जितकी आस्था दाखवीत असतात, लांना उदेद्यून ते जितकीं व्याख्याने देतात किंवा आपल्या व्याख्यानांत त्यांना उद्देशून जितका उपदेश करीत अस- तात, तितका दुसरा कोणीही पुढारी करीत भसेळ असे आह्मांस वाटत नाहीं. इतर्के त्यांचे तरुणांकडे लक्ष्य आहे. स्टूडंट्स ब्रदरहूड ही संस्था उपयक्त आहे, येथे अनेक तरुण कांहींतरी आपल्याला उपयुक्त ज्ञनाचा लाभ व्हावा हणन दर आठवड्यास जमत असतात असं पाहून सर नारायणराव स्वतः त्यांचे साप्ताहिक वर्ग शिकवू

ऱलागळे, आणि हा क्रम त्यांनीं सतत पांच वर्षपयंत चालविला. आधींच वर्डस्वर्थ टेनिसन ह्यांच्या काब्यांची त्यांना आवड, तशां- तून आपल्या साहाय्याची अपेक्षा करणारा तरुणसमाज, भसा योग जमल्यामुळे नारायणरावांनीं मोठ्या आनंदानें पांच वर्षे हें काम निय- मितपणें केळे. तरुण मुलांच्या कल्याणाची त्यांना ज्याप्रमाणे काळजी आहे, त्याचप्रमाणें तरुण मुलींकडे त्यांचं लक्ष्य आहे. येथील स्टरडंट्स लिटरटी अँड सायोटोफिक सोसायटीच्या शाळेतीळ सातव्या इयर्ते- तील मुलींना दर शनिवारी त्यांच्या शाळेंत जाऊन इंप्रजी विषय ते शिकवीत असत ! न्यायाधिश्याच काम करून अनेक सावेजनिक -संस्थांची काळजी वहाबयास त्यांस फरसूद सांपडत तर असेच, पण बरील ह्या दोन वर्गाना आपल्या अनुभवाचा लाभ द्यावयास लांना

सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. ३३

वेळ सांपडत असे ! इतके असून कितीही काम केलें तरी ते कधीं थकत नाहींत. ते तीन वर्षे येथील युनिव्हासिर्टांचे व्हाइस चन्सलर होते. ही जागा बहुमानाची तर खरीच, परंतु आपल्या तरुण पिढीचे कल्पाण करण्याची संधि आपल्या पुढें आली आहे, ती व्यर्थ दवडणें हेंच आपर्के कतेव्य होय, ह्या भावनेने ते ते काम पाहत असत. आणि लांच्या काळीं युनिव्हार्सटींत जितक्या घडामोडी झाल्या, जितक्या सभा झाल्या, जितके बादाविवाद झाळे, जितक्या कामिद्या पोट- कमिव्या नेमल्या गेल्या, तितक्या दुसऱ्या कोठल्याही व्हाइस चन्स- लरच्या कारकीदीत नेमल्या गेलेल्या नाहींत. त्यांनीं व्हाइस चन्स- लर ह्या नात्यान जीं भाषणें केळी, तीं जे कोणी अस्थापूर्वक वाच- विला त्यांस सर नारायण यांचे तरुणांच्या कल्याणाकडे कसें सर्वदां लक्ष आहे, तें कोणाच्याही लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं, तरुणांच्या ठिकाणीं जागृति उत्पन्न करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. आपल्या एका चिरस्मरणीय ब्याख्यानांत ते ह्णतात;-- :“ळहोक काय म्हणतात त्याला भलतेच महत्त्व देणें हा अविचार आहे. व्यक्तिमात्राचा श्रेष्ठठम धर्म जो आहे, तो हाच कौं, पूर्णपणें विचार करून जे कांहीं आपल्याला योग्य, सत्य, न्याय्य वाटेल तें कर्तेव्यबुद्धीने' आचरणांत आणावयाचे, मग लाच्यायोगें कोण राजी होतो कोणाची इतराजी होते हा विचारच मनांत आणा- वयाचा नाहीं. ह्यालाच म्हणतात नौतिघेये. कतेब्य नीतिघेर्यावर अवलंबून असते, त्याच्याचमुळें मनुष्याला मानवजार्तांची सेवा करण्यार्चे सत्यशोधन करण्याचें घैय प्राप्त होते. सुशिक्षित पुरुष ह्या नात्याने तुम्हांला नेयांचा मान प्राप्त होणार आहे, ह्यासाठी तरी निदान हा अमोलिक गुण मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हली आपल्या अर्से ऐकिवांत येते कौ, सुशिक्षितांचे कतन्य, लोकमत सरकारापुरढे मांडणे हें होय. हलछींची प्रवृत्ति अशी आहे कीं, पढा-

४४ सर नारायण गणेद चंदावरकर यांचें अल्प चरित्र.

ऱ्यांनी लोकमताप्रमाणे वागावें. धुरीणत्व प्राप्त करून घेण्यासाठीं सुशिक्षित पुरुष साधारण जनतेच्या विरुद्ध वागण्यास भितात; तिला वळण लावण्याच्या ऐवजी आपणच वळछे जातात. माझ्या मतें लोकमत प्रदशशित करणें, हें सुशिक्षितांचे कर्तव्य नसून तें बनविणे त्याला वळण लावणें, हे त्यांचे कतेन्य आहे. लोक कोठें प्वुकत असर्ताल तर त्यांची चूक त्यांना दाखाधैर्णे, त्यांच्या चुकीच्या श्वाठीरीति सुधारण्याचा प्रयत्न करणें, हें त्यांचें कर्तव्य आहे. कष्यांना शिक्षणाचा प्रकाश मिळाला आहे, त्यांनीं जर तो इतरांना द्यावयाचा नाहीं, तर जनतेला, मार्ग दाखापण्यार्चे काम कोण करील जगाची प्रगांते लोकाराधनेचा प्रयत्न करणाऱ्यांकडून झालेली नसून प्रसंगीं लोकांच्या विरुद्ध जे गळे. जे विवेकाला परमेश्वराला साक्षी ठेवून कर्तव्य करित झाले, त्यांच्यामुळेंच झालेली आहे. झाम्हांमध्ये अश्यी बरीच लेखक मंडळी आहेत कीं, ती समाज धर्मसुधारकांना डोकमत तुमच्या बाजूला नाहीं, लोकांना तुमची जरूरी नाहीं, असे सांगण्याचा आव घालते, त्यांना वाटतें कीं, आपण लोकांत मिसळून असलो, त्यांच्या मर्जीप्रमाणे भाषणें केली, त्यांच्या चाढीरीतीची अंधभक्तीने स्तुति केळी म्हणजे आपण मोठे सत्कृत्य केले, अशा प्रकारे वागून प्राप्त करून घेतलेल्या छोकाप्रेयतेचेंही मंडळी इतरांपुढे प्रदशन करीत असते.!”

लांचे तरुणांकडे इतके जे लक्ष आहे, लाचे मुख्य कारण असें आहे कीं, त्यांच्यामते देशाला चांगळी अगर वाईट स्थिति प्राप्त करून देण्याचें सामथ्ये तरुणांच्या ठायीं असते. लांचे शील, त्यांचें कर्तृत्व त्यांचें ज्ञान, त्यांची उद्योगाची आवड, त्यांची सत्यप्रीति न्यायबुद्धि त्यांचे आचरण, त्यांचें धार्मेक जीवन, त्यांचा विवेक ह्या सर्वांवर देशाहेत अवलंबून असते, ह्याची जागृति सर नारायण ह्यांच्या ठायीं फार आहे. ती किती प्रबळ आहे, याची कल्पना लेखाच्या

सर नारायण गणेशा चंदावरकर यांचे अल्प चरित्र. २१५

२७५४५--००0१५-००0५७०४ ०७७७,

द्वारे करूनही देतां येत नाहीं ! लासाठीं त्यांचीं भाषणे ऐकिलीं पाहिजत, वल्यांच्याशीं वारंवार संभाषणांचे योग जमवून आणिले पाहिजेत, म्हणजे मग तरुणांचे कल्याण, तरुणांचे हित तरु- णांच्या ठिकाणीं क्तेब्यनिष्ठा जागृत करण्याची आवश्‍यकता, ह्यांवि- घयी त्यांना कशी चिंता लागून राहिलेली आहे, त्याची कल्पना होते. अशी त्यांच्या मनाची स्थिति नित्य असते, म्हणूनच आपल्या एका व्याख्यानाच्या अवेरीस कळकळीने ते म्हणतात:-

£: आपल्या ह्या देशावर, मित्रहो, तुमचें जर खरं प्रेम असेळ ते आहे ह्याविषयी मठा बिलकुल संशय नाहीं, भापल्या देशाची जर तुम्हांठा काळजी असेल, आणि ती आहे अशी माझी खात्री आहे, तर आपल्या ह्या देशाला थोरपद प्रात्त करून देण्या- साठी तुम्ही प्रथम आपली नैतिक बोद्धिक उन्नातिे करा. मुत्सद्दी होण्याची हांव धरण्यापूर्वी गुणसंपन्न पुरुष होण्याची हांब धरा. कराव्याचे उच्चतम ध्येय आपल्या पुढें ठेवून ते स्वावलंबनाने नीतिघेयाच्या साहाय्यार्न प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा. '' अशा प्रकारे सरुण पिढीच्या कल्याणाविषयीं ते उत्सुकता दर्शवीत असतात.

(२३) सर नारायण धमेविषयक सुधारणा.

आम्ही सवानी हें लक्षांत ठोंवेळें पाहिज कीं, धर्माच्या सुधा- रण'चा प्रश्न हा सर्व प्रकारच्या चळवळींना पायाभत झाला पाहिजे आणि लोकांच्या सधारणेसाठीं त्यांच्या धर्मविषयक समजुतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करितां धर्मास प्राधान्य देतां दुसऱ्या मार्गोर्ने प्रयत्न करणे म्हणजे विहरींतून चाळणीने पाणी काढण्याच्या प्रयत्नासारखे॑ निष्फळ होणारें आहे असा सर नारायणरावांचा दढ विश्वास असल्यामुळें, धर्मबुद्धीने प्रेत होऊन स्व

३६ सर नारायण गणेदय चंदावरकर याचं अल्प चरित्र.

प्रकारच्या उद्योगास प्रारंभ झाला पाहिजे असे ज्या संस्थेचे ध्येय आहे त्या प्रार्थनासमाज नामक संस्थेशीं सर नारायणरावांचा अत्यंत निकट संबंध असणे, हें अगदीं साहजिक आहे. प्रार्थनासमाज ह्या संस्थेविषयी लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समजुती आहेत. त्यांचा येथे उललेख करण्याची कांहीं आवश्‍यकता नाहीं. परंतु प्राथैनासमाजाच्या तत्वांची ओळख करून देणें जरूर आहे. कारण जीं तत्वे आप- त्यापुढे ठेवून सर नारायणराव आजपर्यंत वागत झाले आहेत. तीं भ्शीं आहेत;--

प्राथेनासमाजास मान्य असलेलीं धमत.

परमेश्वराने हें सवे जग उत्पन्न केळे. तोच एक खरा देव, त्याशिवाय दुसरा देव नाहीं. ता निथ, क्षानस्वरूप, अनंत, कल्या- णनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकच, अद्वितीय, सर्वांचा नियंता, सवेब्यापी, सवेज्ञ, सवेशक्ति, कृपानिधि, परमपवित्र, पतितपावन असा आहे.

केवळ त्याच्याच उपासनेच्यायोगे येथें परलोकी झुभ प्राप्त होतं.

त्याच्यावर प्रीति, पूज्यत्वबुद्धि अनन्यभाव हीं ठेवून त्याप्र- माणें त्याचें मनान भजन पूजन करणें त्यास प्रिय अशीं शझत्ये करणें हीच त्याची खरी उपासना होय.

मूर्ति इतर जड पदार्थ यांचीं प्रजा किंवा प्रार्थना करर्णे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.

परमेश्वर सावयवरूपानें अवतार घेत नाहीं, कोणताही एक ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत किंवा सर्वोशीं प्रमाण नाहीं.

सर नारायण गणेशा चंदावरकर यांचें अल्प चरित्र, ३७

-“€*,”९ ४५”

सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद राखितां परस्परांशी बंधुभाबाने वागावे, हें इंध्ररास प्रिय आहे, आणि हें मनुष्याचे कर्तव्य भाहे.

हीं तत्त्वे जे कोणी लक्षांत घेऊन त्यांवर शांतपणे विचार करि- तील त्यांस प्रारथनासमाज ह्या संस्थेविषयीं निदान भ्रामक कल्पना तरी होणार नाहीं. कारण, प्रार्थनासमाज ह्या संत्थेचा उद्देश मुळीं असा आहे कीं, वर जीं तत्त्वे दिली आहेत, त्यांची प्रवृत्ति होऊने प्रपंचांतील सव कर्त्ये त्यांस अनुसरून घडावी. ह्या तत्त्वांविषयीं बादाविवाद करण्याचे हें स्थळ नव्हे, परंतु एवढे मात्र येथें सांगितर्ळ पाहिजे कीं, सवे विचारी जनांना हीं सव तत्त्वे मान्य होण्यासारखी आहेत, आणि जाणून बुजून अगर जाणतां, आज किलेक सुशिक्षित ठोक ह्याच तत्त्वानुरोधाने वागत भाहेत. असों.

आमचे चरित्रनायक सर नारायणराव यांचीं प्रार्थनासमाजाशी कशी ओळख झाली तें ह्या लेखाच्या प्रारंभींच आह्मी सांगितठें आहे. परंतु लहानपणापासून त्यांचा समाजाचा जरी संबंध जडला होता समाजांतील पुढाऱ्यांच्या सहवासांत ते कित्येक वर्षे जरी होते तरी सन १८८ १पर्यंत सभासद ह्या नात्याने ते समाजांत दाखळ झाले नव्हते. सभासद झाल्यानंतर कांहीं वर्षांनीं त्यांनीं समाजाच्या निंटणीसाचें काम केलें न्या. मू. रानडे यांच्या निधनानंतर आज तागाईत ते मुंबईच्या प्राथनासमाजाचे अध्यक्ष आहेत. सर नारायण यांचीं बरीचशी धर्मपर व्याख्याने ह्या ग्रंथांत संकलित केलीं आहेत. तीं वाचून त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची त्याच- प्रमाणें प्रार्थनासमाजानें जो आदशे आपल्यापुढे ठेविला आहे, त्याची वाचकांस कल्पना होईल. परंतु त्यांच्या एकंदर उपदे- शांतील कांहीं मुख्य मुख्य गोष्टींचा येथें उलेख करणें अगत्यार्चे आहे. प्रथम हें लक्षांत ठेविळें पाहिजे की, वर दिलेलीं धरमतत्त्व

३८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र.

आपल्या नित्त्याच्या आचरणांत आणण्याचा सर नारायण यांचा जरी सतत प्रयत्न असतो, तरी त्यांच्या ठिकाणीं आपल्या आध्यात्मिक जीवनासंबंधार्ने अभिमान हणून कसा तो नाहीं. सवे प्रकारचे व्यवहार करीत असतांना प्रत्यक्ष परमेश्वराला आपल्या सांगाती ठेवण्याचा लांचा प्रयत्न असतो. पुष्कळांना वाटतें कीं, हें आपल्याला साध्य नाहीं. परंतु सर नारायणराव सागतांत कीं आम्हांसतुद्धा आशेस पुष्कळ अवकाश आहे, आम्ही अगदींच निराश व्हावयास नको. आम्ही जरी कितीही पापी असला, आमचीं अंतः- करणें कितीही कठिण, अगदीं पापाणासारखीं झाळेडीं असलीं, तरी सुद्धां प्रत्येकाच्या अंतःकरणांत परमेश्वराची दिव्य ज्योति वसत आहे. तिचा प्रकाश, तिर्चे तेज आमच्या कधीं तरी अनुभवास येतें. ) परमेश्वराचे खात्रीचे वसतिस्थान असे जर कोठें असलें, तर ते मनुष्यार्चे अंतःकरण होय. ज्या ज्या वेळी आपल्या हातून ज॑ घडू नये ते घडते, आपण जे बोळूं नये तें बोळून जातों, त्या त्या वेळीं भामच्या अंत:करणामध्ये गूढरूपानें असणारा तो लहान, शांत मंजूळ ध्वाने आमची निर्भत्सना करितो, किंवा आम्ही मार्ग चुकलो असं सांगतो. आमच्या हातून सत्कृत्य घडळें किंवा आम्ही लोभास बळी पडतां, त्याचेवर जय संपादिळा म्हणजे हा मंजुळ ध्वाने आमचे धन्यवाद गातो, आम्हांस उत्तेजन देतो, आह्मयांस शाबा- सकी देतो. ' म्हणून लांचे निल असं सांगणं असतें की, आपण पापी आहा, पापी आहो, असली जपमाळ हातीं धरून बसण्यांत कांहीं अर्थ नाहीं. ते तर अर्से सांगतात कीं, मनुष्यप्राणी क्षद्र आहे, दुबेळ आहे, असें म्हणतांना त्या क्षद्रपणांतच त्याची महती आहे, हें विसरू नका. श्रद्धा ठेवणें, प्रेम करणें, उच्च सात्विक आकांक्षा बाळगणे आणि दुःखपरंपरा सहन करणें, ही ईश्वराचें सानिध्य- संगती संपादण्याचीं शिफारसपत्रे आहेत. परद्वेष स्वसुखाभिळाष

सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. ३९

२८०५११४ ४५८५१५४ ७८७” ४५७७४ ४४८७४ ४८४४ 9७०५ ४.५४ ७८७५ ७०४ ७७५४४.” 4“ ७४ 0५० १५४ १८४५४ ७७४ 9५४ ४७५४ ४४ ७४ ७०४ ३४ २०७० 0.७ ४७४९५४ ९४ ७०४ ७०४ ७०७४0 ०४ ९७४ २४१ ४४ ४५७७४ ४४७७४ केक ९७४ २४७२०० २४४ ४४७७७ ४५४८०४८१४४ ४७८७७ ७७.७२ गक

७७४७७०४ क्क

यांचा मार्ग लांब जाऊं शकत नाहीं. केव्हां तरी मनुष्याला एकदां अशी वेळ येतेच कौ, द्वेषबाद्वे, वित्रयलोलुपता, आणि परपांडा आदिकरून पापकृत्ये यांच्याबद्दळ प्रायश्चित्त भोगावे लागते, आणि अशा वेळीं पापकर्मांचा पश्चात्ताप झाला असतां त्याची दृष्टि परमेश्वराकडे वळते. ईश्वरी प्रेमाची त्याला तहान लागते, अंतबोह्य भरलेल्या परमेश्वराला तो हुडके लागतो, परमेश्वराची महाते त्याला दिसूं लागते. त्याळा समाधान पाहिजे असतें ते प्रात्त होण्यास परमेश्वरावांचून दुसरा आधार नाहीं; अशी त्याच्या मनाची खात्री पटते. अखेरीस तें समाधान त्याला प्राप्त होतें. कारण प्रेम अमयीद आहे. प्रेमरूप अमृताच्या सागरामध्यें बुडून मृत्यु येत नाहीं. प्रेमाचा पारेणाम झाल्याखेरीज राहत नाहीं, प्रेमाचा कधी वीट येत नाहीं. मात्र हें प्रेम दैवी पाहिजे -ईश्वरावर जडले पाहिजे.

वर प्रार्थनासमाजाचीं धमेतच्वे आम्हीं दिलीं आहेत. तीं माहित असणारांचा नसणारांचा अता समज असता कां, प्राथनासमा- जाळा आपल्या वमेम्रेथांचा, आपल्या पूर्वे क्रत्रींचा, त्यांनीं प्रतिपा- दिलेल्या तत्त्वांचा कांहीही अभिमान नाहीं, हें सवे पाश्चात्पांचे केवळ अनुकरण आहि. प्रस्तुत संम्रहांतीळ व्याख्याने वाचण्याची जे कोणी मेहनत घेतील, त्यांस हा समज वस्तुस्थितीस पएर्णपणें सोडून कसा आहे, ते अगदीं सहज कळून येईल. सर नारायणराव आपल्या एका व्याख्यानांत निक्षून सांगतात;---

प्राथना ब्राह्मसमाजांतीळ भागवतांस असं आज वाटत आहे कीं, पुरातन काळाची कोणतीहि राजकीय, सामाजिक अगर धमे- विषयक संस्था एखाद्या सुधारकाठा, अगर सुधारकांना, जशीच्या तशी आज उठवितां येईल, असं म्हणणें अगदीं अन्यथा आहे. ह्या काळच्या जुन्या संस्थांच्या संजीवनाचा किंवा पुनर्जीवनाचा विचार करणें व्य्थ आहे, पूर्वीचे ज॑ कांही आहे, त्याचा आज सववस्वी

४० सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र.

त्याग करितां येणें ज्याप्रमाणे अशक्य, त्याप्रमाणें इतर धमाचे प्रवतेक त्यांच्याकडे अगदींच दुलेक्ष करून चालावयाचें नाही. पूर्वीचे कित्येक सुंदर विचार, आचार संस्थाही, विलक्षण धरमभोळे- पणाच्या वेष्टणांनीं अगदीं झांकून गेठेल्या आहेत; आणि न्या. मु. रानडे यांनीं सामाजिक परिषदेतील आपल्या व्याख्यानांत म्हट- त्याप्रमाणें आपण तर भाज असा काळ पाहत आहों कीं, ज्या- वेळीं आपळें एकंदर जीवन विस्तृत झाळें पाहिजे, त्यास अधिका- धिक विस्तृत होण्यास अवकाश ठेविला पाहिज. एर्वींचे सिद्धान्त मार्ग जितक्या भंशाने त्यांत सत्यांश आहे, तितक्‍या अशाने ठीक आहेत. आणि त्या सत्यांशाचा परम आदराने स्वीकार करून भावी सुधारणायुग अवतरणार आहे. तथापि आज जी पारोश्थाते आहे, तीस अनुरूप अशी पूर्वीच्या मागांची घडी बसविली पाहिजे. झामच्या गरजांचा विचार झाला पाहिजे. असे झालं तरच सुधार- णेच्या कामीं त्यांचा कांहीं उपयोग होण्याचा संभव आहे. खरें पाहिळं तर भाक्तिपंथाचे जे प्रवर्तक त्यांचे विचार, त्यांचे उपदेश, त्यांच्या आकांक्षा सवे कांहीं पवित्र जीवनास पोषक अशा आहेत, परंतु हें मात्र खरे कौ, भामचे साधुसंत जगाठा, संसाराठा अगदीं कंटाळलेले होते, लांची अशी शिकवण आहे कौं, हे सवे व्यर्थ झाहे, ही माया आहे, म्हणून संसाराचा त्याग केला पाहिजे; तरच आपली धडगत. आपण दैवावर सवे हवाला ठेवून असलं पाहिजे; प्रयत्नशील असावयाची कांहीं आवश्यकता नाहीं, असा सर्वेसाधारण समज आहे. म्हणून आजच्या भावी सुधारकाला जं काहीं करा- वयार्चे आहे, तें हं की, ज्या विश्वांत आपण नांदत आहो, त्याचा हेतु काय, त्याचा आपला संबंध काय, हें सांगून लोकांच्या असेही लक्षांत आणून द्यावयाचे कौ, आपण जर सम्मार्गोर्ने म्वाट्लो, प्रामाणिकपणे वागला, देवाची पापाची भीति मनांत

सर नारायण गणेदा चंदावरकर यांचें अल्प 'वरित्र. ४९

१.५४ ४७४ ४५४ ४४%,” ९.५४./४ ४५४५९४४.” ४०५४ ४२०४

श्रागवून वर्तलो सत्कृत्यांत वेळ घाळविला, तर आपल्याला आपला स्वर्ग हा येर्थे, आपल्या हयातींत सांपडेल. म्हणूनच न्या. मु. रानडे त्यांचे मित्र ञ्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा नित्याचा मंत्र संजीवन नसून सुधारणाप्रगति आहे. सारांश, राजा राममोहनरायांचाच अनुवाद करून सर नारायणराव सांगत आहेत कीं, आपले धमंग्रंथ आस्थेने वाचा, त्यांची हेळसांड करू नका; लांची काय शिकवण आहे ती पहा तसे करित असतांना झआापल्याठा जे सारासार विचारसामथ्ये देवान दि्ळे भाहे त्याचा उपयोग करा देवासंबंधार्न आपळें काय कर्तव्य आहे याचा विचार करून शास्त्रांच्या आज्ञा पाळा. पुष्कळांना प्रार्थनासमा ज- मंदिरांतून ज्या उपासना होत असतात, त्या वेळीं काय होत अस्ते त्याची कांहींच कल्पना नसते, मग ते कांहीं तरी कल्पना करून तर्क "चालवित असतात. भशांन्याच माहितीसाठी सर नारायणराव म्हणतात कीं, ह्या ठिकाणीं डा० भांडारकर किंवा न्या. मू. रानडे ह्यांच्या सारखीं इतर कमी अधिक अधिकाराची माणस, आपल्या इतर धर्मग्रंथांतीलळ वचनांच्या आधारें . धर्मांची प्रमेये व॒ आपला नित्याचा व्यवहार यांचा कसा निकट संबंध आहे, त्यांचा आप- ल्याला आपल्या नित्याच्या संसारांत कसा उपयोग करितां येईल, हे सांगत असतात. त्याचप्रमाणें सत्यनिष्ठा, व्यवहारांतत्ळ प्रामाणिक- पणा, आपापसांतील नेकीच व्यवहार, दीनांविषयी भत:करण कळवळून त्यांच्या साहाय्यासाठी धांवण, कितीही थोर माण- साशीं संबध आला तरी न्याय सत्यनिष्ठेपासून मुळी सुद्धां न' ढळणे ह्या सव गोष्टींचा धर्मामध्येंच कसा अंतभीव होत असतो, हेंही नित्य त्यांच्या सांगण्यात येत असतें. वरील सर्व विवेचनावरून सर नारायणराव ज्या संस्थेचे एक सभासद गेलीं ३२ वर्षे आहेत ष्या संस्थेशी त्यांचा फार निकट संबंध गेलीं ४० वर्षे आहे, त्या

४२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अट्प चरित्र.

ध्रार्थनासमाज संस्थेचे ध्येय काय आहे, त्या संस्थेच्याद्वारें कोणत्या प्रकारचा उपदेश होत असतो त्याची स्पष्ट कल्पना वाचकांस झाली भसेळच, पण हें विवेचन पाहून कोणास असेही वाटण्याचा संभव आहे की, सर नारायणराव ह्यांच्या ठिकाणीं आपल्या संस्थेच्या प्रत्रतेकांतीळ न्यूनांची जागृति नाहीं. हा समज अगदी निराधार आहे. त्यांच्या स्वतःच्या ठिकाणीं स्वदोषजागृति अत्यंत प्रखर स्वख्याने आहे. आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा, असला उपदेश करून ते कधींही स्वस्थ बसगारांपैकॉ नाहींत. त्यांचे आत्मपरीक्षण नित्य चाळू असतं. फिरावयास जातात तेव्हां एकादा ग्रंथ वाचून त्यावर ते मनन कारेतात आणि इतर शांत वेळी स्थळीं त्यांचे खत:विषरयारचे परीक्षण नित्य चालं असतें. ते इतक प्रखर असते को, आपल्या हातून कांटी आगाळक झाली असा त्यांचा समज झाळा, कोणास ठढागण्यासारखे आपण बोललो. असे त्यांच्या लक्षांत आळें कीं, सर्वे गरसमज दूर करून घेतल्यावांचून ते स्वत्थ बसत नाहींत. आपली चूक झाली असल्यास ते ती कबूळ करावयास एका पायावर तयार असतात; मग त्यासाठीं आपळेँ घर आपलें काम सोडून ते त्या माणसांकडे जाऊन आपले काय म्हणणें आहे, तें सांगावयास सिद्ध असतात. अशी ज्यांची नित्याची वात्ते आहे त्यांच्या ठिकाणीं आपल्या समाजांतील जे प्रमुख यांच्या दोषांची जागृति नाहीं असें कदापि होणें नाही. उलट एके ठिकाणी ते म्हणतात * एका लहानशा संस्थेचा मी मोठा बडेजाव सांगत आहे, असे माझे किलेक मित्र म्हणतीळ, हं मी जाणून आहे संख्येने आम्ही अगदीं अल्प आहा आमच्यापढें ध्येय आहे, जीं तत्त्वे आहेत, त्यांस अनुरूप आमर्चे आचरण नसतें, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे हेंही मी कबूल करितों. आमचें जें उच्चतम ध्येय त्यास शोभण्यासारखें आमचे आचरण नसते, हें जरी खरें आहे; तरी

सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. ४२

च्च ४..०/१५५/४.०४ ७५७४९५ ७४५ १५८७४ २७७

आमची दृष्टि पुढीळ काळाकडे आहे, त्या काळासंबंधार्ने आमच्या अ्या अपेक्षा त्या स्वपवत्‌ होत, असें जरी कित्येकांस वाटळें, तरी त्या काळीं आमच्या आशा फलदूूप होणार;अशी आमची खात्री आहे.! सर नारायण चंदावरकर यांचीं व्याख्याने जे आस्थाप्रेवेक वाचतील ञ्यांनीं त्यांच्या आजपर्यंतच्या चरित्राचे अवलोकन केळे आहे, त्यांच्या हें लक्षांत आर्ठेंच असेळ कीं, नारायणराव हे निराशा- वादी बिलकुल नाहींत. निराशाजनक जरी कधीं स्थिति असली, तरी पुढीळ प्रकाशाची हीं सवे चिह्ल॑ आहेत, असा त्यांचा नित्य कटाक्ष असतो असा उपदेश त्यांनी ह्या व्याख्यानांत जागोजाग केळेला आढळेळ. दुसरं, आपले थोर पुरुष ह्यांच्याविषयी त्यांची भक्ति किती आहे, ह्याची साक्ष ही व्याख्याने जागोजाग देत आहेत. त्यांचे तरुण पिढीस असं आग्रहाने सांगणें आहे कीं, तरुणांनी थोर पुरुषांविषयीं आपल्या ठिकाणीं उत्कट आदरभाव ठेवावा हें ठीक आहे. परंतु असे पुरुष आपल्याला रोज मार्गदर्शक असावयास पाहिजेत, असा कां एकदां समज झाला कीं, मग आपण सवेस्वीं त्यांच्यावर अवलंबून रहावयास शिकतो, आपला आपलेपणा जातो, आपण आपलें सारासारावेचार करण्याचें सामर्थ्ये गमावून बसता ! कारण, आपल्यासाठी विचार करण्याचें सवे काम आपला मा्गद्रीक करीत असता ! पण आपल्या स्वतःच्या ठिकाणीं जो थोर- पणाचा अंश आहे, त्याच्याविषयी विचार कारेतां, त्याची जोपासना होतां त्याच्या वाढीचा प्रयत्न होतां, सर्भावतालच्या मोठ्या डोकांच्या थोररपणांत आपण गद्ून जाऊन आपणास पंगू करून, घेत असतों |! ह्मणून सववस्वी थोरपुरुषांवर भवलंबून राठट्ट॑ नका, असें सांगतांना सर नारायणरावांनीं पुढील उद्गार काढल आहेत:-

१1158 ॥०१त एक्का ४० णा ७४ प, ७४ ४१०प ह्यात ता8. 6 छ'0 ॥1॥० ७प] 0 विट फरत छाव (०१ 11853 10, 16001 ४०0

४४ सर नारायण गणे चंदावरकर यांचें अल्प चरित्र.

प2४€९16"'0ए8 88 [0 1९28ए0 प७ ”€४ छ, 16 10'0ए 1116 शाला, ॥६1॥. ॥॥6 क0०11त 185 (0 50 €807"00१ 01 0४ ४४९8४0 11९1... ... 1 18 फ्र९ ७110 18४60 (0 टक्कागश 00 118 पण७ा16088. गटा, 8९6 दोह्ला, फ० ४७९, 181126 1 ए५ (1086 1107615 ७४ (10 १6ए९]०॥९॥. फणांला टका. 00 ॥1॥७, 1165 '13) 0097 [0७6९ जा 0१6 10 शा 862 110 ०1 11070 01 0%0०'१५७, (0७७१5 10 ४०%] णाला 1870 811 ऊ, 1.

असो. अशा प्रकारचीं ध्येये आपल्यापुर्ढे ठेवून वर्तण्याचा सर नारायणराव यांचा प्रयत्न आहे. लांचे पवित्र आचरण, लांची विद्दत्ता, त्यांचा साघेपणा, त्यांची कत्तव्यनिष्ठा, त्यांची उद्यमशी- लता, त्यांचा विश्वास, त्यांची धर्मनिष्ठा, त्यांचा करारीपणा, त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांची देवाच्या समागमांत राहण्याची आवड, इ. स्व गुण सर्वांना विशेषतः तरुणांना अत्यंत अनुकरणीय भसे भाहेत. पुष्कळ लोक असे भसतात कॉ, ते धर्माच्या प्रमेयांवर लांब लांब गप्पा मारीत असतात, लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतःसंबघार्न त्याच्या पुढली स्थिति, असा खेदजनक प्रकार पुष्कळांत झाढळतो. सर नारायणराव चंदावरकरांस हा दोष केव्हांही लावतां येणार नाहीं. धमेसाधनाविषयीं बसतां उठतां ते उपदेश करीत नाहींत, पण त्यांचें धमेसाधन नित्य चाळू असतें. त्यांच प्रातःस्मरण, नित्य मनन, वान्चन, प्राथना नामस्मरण ह्यांस कधीं ते खळ पडू देत नाहीं. प्रार्थनेवर त्यांचा अत्यंत दृढ विश्वास आहे. ते म्हणतात, आपल्या ज्या कांहीं मानासेक यातना असतील, त्या परमेश्वरास निवेदन कराव्या; तो आपला पाठिराखा आहे. तो झापल्याठा संकटांतून मुक्त करावयास सिद्ध आहे, प्रेमाचे भातुर्के हातीं घेऊन जणु काय उभा आहे. पण संशयाने वेढटेले, काळ-

ष्यांनीं भंडावळेळे, भ्रामक कहपनांनीं वेडे झालेळे जे आम्ही ते

सर नारायण गणेदा चंदावरकर यांचे अल्प चारेत्र. ४५

त्याजपाशीं जात नाहीं, आपलळें हृद्ूगत त्यास निवेदन करीत नाहीं. जेव्हां आपण तर्से करितो, सर्वे भरंवसा परमेश्वरावर टाकतो, सामर्थ्यांची अपेक्षा त्याजपासून करितो तेव्हां आपल्याला निःसंशय समाधान प्राप्त होतें, शांति प्राप्त होते, उल्हास उत्साह लाभतो कतेव्य करण्यास आपण प्रवृत्त होतो, असा सर नारायणरावांचा दृढ विश्वास आहे.

अशा अनेक गुणांनी युक्त आमचे जे चारत्रनायक सर नारायणराव ते आपले चारित्र, आपला अनुभव, आपली धमेनिष्ठा ह्यांही करून आज इंदुर संस्थान उन्नतदशेस आणण्यासाठी झटत आाहेत; आपल्या पवित्र आचरणाने ते तेथील प्रजाजनांस आदरशंभूत होत आहेत; आपल्या साघेपणान लोकांचं त्यांच्यावर प्रेम बसत आहे. आपल्या धमेनिष्ठेने ते इतरांस धमेनिष्ठ करीत आहेत, धर्माचा आस्याप्रवेक विचार करावयास लावीत आहेतव ह्या सर्वे कामीं त्यांस आपल्या प्रिय पत्नीचें पूर्ण साहाय्य आहे. त्यांचा सव सत्कृत्यांस श्रीमाते सो. ठेडी लक्ष्मीबाईंची जागृत सहानुभूति आहे. आपल्या पातिराजांची कर्तेब्यनिष्ठा पाहून त्यांची कतेब्यनिष्ठा वाढली आहे. पतीचे अनेक गुण त्यांनीं भापलेसे केळे आहेत वब सवे संसार बाहेरचीं किलेक परोप- काराचीं वगैरे कार्मे त्या उत्तम प्रकारें संभाळीत आहेत, त्यामुळं सर नारायणराव ह्यांस जोखमार्ची, काळजीची कामे करावयास भ्रूण अवसर सांपडत आहे. परमेश्वराने नारायणरावांस दीघोयु करावें, त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या घमेनिष्ठेचा, त्यांच्या बोधामृताचा आम्हांस अधिक लाभ घडवून द्यावा, अशी परमे- श्वरापाशीं ठीनपणें प्राथेना करून आम्ही वाचकांची रजा घेर्तो.

(अक्की ीकेती तती क. विठ्ठल रामजी शिंदे यांचे

व्वा ख् $ ७७ लेख,व्याख्याने उपदेश 2 | पृष्ठसंख्या २४७, विविधज्ञानविस्ताराचा आकार. ]

या पुस्तकामध्ये शिंदे यांचें त्रोटक चरित्र, इंग्ढंडातून

लिहून पाठविठेळे लेख, हिंदुस्थानांत लिहिठेले लख, कोटुं बिक, सार्वजनिक नैमित्तिक सावेजनिक नित्य उपास नेच्या वेळीं केठेळे उपदेश, हरिकीर्तनाच्या वेळीं केलेळे उपदेश बगेरे ८४ निवडक विषय आलेले आहेत. किंमत फक्त एक रुपया. टपाटखचे निराळा पडेल पत्ताः--वबी, बी. केसकर, जावजी बिलिंडिंग, मुंबई नं.

धमपर व्याख्याने.

| [पृस्तकंररे,३रे,वेशथें.] पू या पुस्तकामध्ये डॉ० सर रामकृष्ण भांडारकर, सर भे नारायण चंदावरकर वगैरे विरान्‌ गृहस्थांचे उपदेश भाहेत

किंमत प्रत्येकी आठ आणे. टपालख्च निराळा पर्चा:-बा, बी, कसकर, जावजी बिल्ढिंग, मुंबई नं.

*ठ- >>>“ रट्ट ब्र

कड डळसकसक सड सडसडसडसडस साडयाळ

3! वड

*०१111000000000000071010100000011111111011110110 श्र प्रती संपत आल्या !

च्जै

डॉ० भांडारकर ह्यांचे

धमपर लटेख व्याख्याने

आवृत्ति दुसरी, पृष्ठसंख्या ६२५,

न्या" मू सर नारायणराव चंदावरकर ह्यांनी लिहिळेळा उपोदघात, चार नवीन फोटो, पाऊणशे पृष्ठांचा स्वतंत्र चरित्रात्मक लेख १७ नवीं व्या ख्याने. टाईप मोठा, छपादव सुबक, इतकें असून किंमत डू फक्त १॥ रुपये. टपाल्खचे निराळा पडेल. सर नारा- यणराव चंदावरकर ह्यांची व्याख्यानं बक्षिस मिळावे णारांस टपालहांशिलासह फक्त १॥। रुपयांस हा बहुमोल

(६४१११४५ पवबधुवर

कविठलेतेडहकशीदविहे ळत कंतीकीद हतेतेती तितकी कद

> ग्रंथ मिळेल

"ऱ्य

नू पत्ताः- दा. गो. वैद्य, प्राथेनासमाज, गिरगांव--मुंबई,

4>

सुबोधपत्रिका

"ह सोतोहिक इंग्रजी-मेराठी वर्तमानपत्र मुंबई येथील प्रार्थना - धमाजाच्या विद्यमाने सन १८७३ सालापासून नियमाने प्रसिद्ध *&) होत असते. यामध्यें धार्मिक, सामाजिक वगेरे विषयांवर लेख 52) थेत असतात. वार्षिक वगणी ट. इं. सह र. आ. आहे

८३ पत्ताः--मॅनेजर, खुबोधपत्रिका ऑफिस, डे प्राथनासमाज,-- मुंबई

की ४७३३ ६३६७.

ठळडीतेत

टक डर ऱ्ट्* टर -ऱ 236 व्र द्य ९०.३६ वड

>

का

गणली ती शा 1

सर नारायण गणेश चंदावरकर.

9100 ७५7 रिव्याला चय ता 1२8० ६0त 018810) 1९90,

सर कारायण गणेश चंदाकरकर कभ फाचा बव्याख्याकत, ट्या त्याच 5 जेथे जातों तेथे तृ माझा सांगाती ! ”* (१) जेथं जातों तेथे तूं माझा सांगाती चाळविसी हाती धरोनियां चाला वाटे आम्ही तुझाचि आधार चालविसी भार सवे माझा बोलों जातां बरळ करिसी तं नीट नेही लाज धीट केलो देवा अवघे जन मज झाले लोकपाळ | सोइरे सकळ प्राणसखे तुका म्हणे आतां खेळतों कौतुके जालें तुझें सुख अंतबोह्य खा तुकोबांच्या ह्या अभंगाम्ध्ये किती उत्साह, किती आशापूर्ण वृत्ति समाधानवृत्ति दिसून येत आहे ! परमेश्वराच्या स्तुतिपर असा हा एक फार सुंदर अभंग आपल्याठा लाभला आहे. परमेश्वराचे सानिध्य, परमेश्वराचा सहवास तुकोबांस घडला, आणि यानंतर लांच्या मनावर जो असंत शुभ परिणाम झाला, तो लांनी ह्या अभंगांत वार्णिळा आहे. अभंग तर दिसावयास अगदीं साधा

* टींप--ह्या भभंगाच्या अधारे एकंदर व्याख्याने झालीं ता कमाने पुढें दिली आहेत.

र्क सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने.

५.४ ४७/१५/१७0७ फिल फेक ““ग्लीथश४४श ४४४-४५-/४/४- -४/"८५-/४-५८/५८/६-/५/६८/५/ ५८/५८/५५८८ “0” - “०८ “८ ०2-४५" ५८-८-५.-३

आहे. ह्या अभंगामध्ये जी शांतीची, जी समाधानाची वरात्ते आप- ल्याला आढळून येते, ती तुकोबांस नेहमींच ठाभनसे ती कांहीं लांस एकाएकीं प्राप्त झाली, असें म्हणतां यावयाचे नाहीं. लांचे धमजीवनरूपी आकाश नेहमींच निरभ्र असे, नेहमींच स्वच्छ असे, असें नाहीं. पुष्कळ प्रसंगीं काळीकुट्ट अभ्रे ह्या आकाशांत आठी आहेत; इतकीं कीं, त्यांच्यामुळे त्यांस सवे प्रदेश अंधारमय भासला आहे जणूं काय त्यांस गुदमरल्यासारखे झाळें आहे! किती तरी प्रसंगा त्यांनी आपली निबिड निरारीची स्थिति व्यक्त केली आहे; किती तरी अभंगांमध्ये त्यांनीं आपली निभेत्सेना केळी आहे; आणि अनेक अभंगांमध्ये आपली दुबळेपणाची, पापसांमुख्याची स्थिति त्यांनीं वर्णिली आहे. आपला भाव दुबळा आहे, आपलें अंत:करण शुद्ध झाळेळे नाही, आपण अगदीं.पापपंकामध्ये रुतून गेळेलों आहो, खरा पश्चात्ताप कांहीं होत नाहीं, हें मन कांहीं विमल होत नाहीं आणि देवाठा कांहीं आपढी दया येत नाही, तो कांही आपल्याळा दशन देत नाही, अशी संप्रणेपणें निराशेची, निरुत्साहाची स्थिति ज्यांत त्यांनीं वार्णिळी आहे, असेही तुकोबांचे अनेक अभंग आहेत.

परंतु जेव्हां तुकोबांना परमेश्वराचे साक्षात्‌ दर्शन झाळें, सवत्र परमेश्वराचे त्यांस दशन होऊं लागळं, परमेश्वराच्या सवेत्र दिसणाऱ्या मंगळ भावाचा, मंगळ योजनेचा, मंगळ सामथ्यीचा त्यांना अनुभव आला, तेव्हां प्रवींची त्यांची निराशा, त्यावेळचे लांचे अनुभव त्यांस उपयोगी पडळे. ज्यांना आपल्या आध्यात्मिक जीवनभूमीमध्यें दिव- संदिवस उच्चतर अनुभव यावेत असें वाटत होते, आणि जे सौंदर्य, जी शोभा, जो अनुभव येथीळ अनेक सुंदर देखावे पाहूनही येणें नाहीं तो आपणास यावा, अशी ज्यांची मोठी इच्छा त्या तुकोबांसा- रख्या भक्तजनांना वरीलप्रमाणे निराशादर्शक प्रसंग अनुभवावे लागळे,

:: जेथें जाता तेथें तूं माझा सांगाती ! '' 8

4.” ४.” %./४ ४-८ २.»५”९.५ ४७../7./ ४.४ २७. २.५४ ४०४ ४./४७../४७. /४"१./४ ४०” ७.५४... १.५ ७.५४ ४.” १. ९.” ७. ५.” ५” ४.” ७.” ४-४ ७.”१% ५४9-/ २.४९.” ४-४ %-./१४. २६८ ६२.” “२ -“

प्रसंगीं त्यांची प्रणे निराशा झाली, तरी त्यांत कांही आश्चर्यी मानाव- यास नको. अर्थात्‌ सतत परमेश्वराचा आपल्याला सहवास घडावा, त्या समागमाच्या आनेदामध्यें आपला काळ जावा, अशी ज्यांची मोठी इच्छा असते, त्यांस वरीलप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अनुभव आले, तर कधीं त्यांची दात्ते क्षुव्ध, कधीं अगदीं निराशेची, कधीं आश्ापूर्ण अश्शी झाली तर त्यांत नवल तें कसलें? हा सवे त्रास, ह्या यातना, वेदना, प्रसंगीं लोकांकडून होणारा उपहास, घरांतीळ त्रास वगेरे, पुढें होणाऱ्या लाभापुढें कांहींच नाहींत !

अशा प्रकारच्या अनुभवामुळे तुकोबांस अत्यंत उन्नत अशी स्थिति प्रात्त झाळी म्हणून तर त्यांच्या ह्या अन्य अभंगांच्या द्वारें त्यांच्या त्या अनुभवाचा आपल्याला लाभ घडत आहे. तुकोबांसा- रख्या साधूंना जर अशा प्रकारचे अनुभवच आले नसते, त्यांच्या- द्वारे त्यांना बोध प्राप्त झाला नसता, तो अनुभव बोध आपल्या अभंगांच्या रूपाने त्यांनीं जर मार्ग ठेविला नसता, तर आज आप- णांस त्यांच्या धमजीवनाची कल्पनाच झाली नसती. असो.

एकदां महंमद आपल्या कित्येक अनुयायांसह अरबस्थानांतून प्रवास करीत असतां एके रात्रीं भव्य, निरभ्न, अनेक तारकांनी प्रकाशित झाळेठें आकाश अवलोकून, परमेश्वर जणूं काय वर आका- शांत राहत आहे, असें वाटून एक अनुयायी म्हणाला, ' हे अल्ला, ह्या भूतलीं अवतीण हो. ! तो शांत गंभीर प्रसंग अनुभवीत असतां महंमदाच्या मनावरही इष्ट असाच पारेणाम झाला होता; परंतु त्याचा अनुभव निराळ्या प्रकारचा असल्यामुळें तो म्हणाला, बाबारे, असें काय म्हणतोस £ अछा नेहमींच आपल्याबरोबर असत नाहीं काय ?! असाच अनुभव पॉल साधूर्ने आपल्या एका पत्रांत ग्रथित करून ठेविला आहे, परमेश्वर जर तुला हातीं भरून नेत

सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने

असला, तर खरोखरच तूं बंधमुक्त आहेस. त्याच्या सहवासाचे फल म्हणजे प्रेम, आनेद, शांति, विनय, चांगुलपणा दृढ विश्वास हें होय, असे त्यानें म्हटलें आहे.

अर्थात आतां आपल्यापुढे सहज असा प्रश्न येऊन उभा राहतो कीं, तुकाराम, पाळ, महंमद, वगेरे साधुसंतांना हा अनुभव कसा प्राप्त झाला ? याचें उत्तर अगदीं साधे आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे, सत्ता प्राप्त व्हावी, अधिकार लाभावा, एतदर्थ त्यांनीं कांहीं प्रयत्न केळे नाहींत, तर त्यांनीं परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानणे, हें त्रत पाळिळें. परमेश्वराच्या इच्छेपलीकडे आपली इच्छाच नाही, अशी त्यांनीं पक्षी गांठ बांधिली आपल्याला सवे प्रकारे परमेश्वराच्याचच न्चरणीं वहावून घेतले. कित्येक ळोक विशेष प्रसंग परिस्थाति ह्यांच्या द्वारें परमेश्वराच्या दशनाची किंवा साक्षात्काराची अपेक्षा करीत असतात, कोणाला विश्वांत दृग्गोचर होणाऱ्या अनेक प्रकारच्या सोंदयाच्या द्वारें याचें दशन होत असतें. परंतु परमेश्वराचे खात्रीचे वसतिस्थान अर्स जर कोठं असलें तर तें मनुष्याचे अंत:करण होय. ज्या ज्या वेळीं आपल्या हातून जें घडूं नये तें घडते, आपण जें बोळूं नये तं बोळून जातों, त्या त्या वेळीं आमच्या अंत:करणामध्यें गूढरूपानें असणारा तो लहान,शांत मंजूळ ध्वाने आमची निर्भत्सना करितो,किंवा आम्ही मार्ग चुकली असं सांगतो. आमच्या हातून सत्कृत्य घडळें किंवा आम्ही लोभास बळी पडतां, त्याचेवर जय संपादिला म्हणजे हा मंजुळ ्वाने आमचे धन्यवाद गातो, आम्हांस उत्तेजन देतो, आम्हांस शाबासकी देतो. ह्या साधुसंतांना परमेश्वराचे दर्शन झालें, देवाच्या सांनिध्याचा लाभ झाला, ह्याचें कारण ते ह्या मंजुळ ध्वनीच्या आक्षेंत राहिळे, त्याच्या उपदेश्ानुसार यांनीं वर्तन ठेविठं. त्यांना प्राप्त झाळेला आनंद, त्यांची शांति, त्यांचा धमानुभव आमचासा व्हावा

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ! ष्‌

असें आम्हांला वाटतें खरें, परंतु दुसऱ्यास आम्हीं दिलेलीं मर्मभेदक उत्तरे, आमची दुष्टोक्ति, इतरांविषयींचे आमचे अनुदार विचार, इतरांशीं झाठेळें आमचें अन्यायाचे वर्तन, आमची मने त्रस्त कर- णारी ह्या सर्वांची छाया, किंवा हीं कृत्यें मूर्तिमंत आमच्या पुढे उभीं राहून आम्हांस त्या शांतीचा, त्या सुखाचा लाभ होऊं देत नाहींत; परंतु साधुसंत आमच्यासारखे लेचेपंचे नव्हते. ते माहास वश झाले नाहींत. त्याजवर लांनीं जय मिळविळा म्हणून पर- मेश्वराच्या पितृवात्सल्याचा त्यांस प्रत्यक्ष अनुभव आला.

परंतु आमच्या सारख्यांना सुद्धां आशेस पुष्कळ अवकाश आहे; आम्ही कांहीं अगदींच निराश, हताश व्हावयास नको. आम्ही जरी कितीही पापी असलो, आमचीं अंतःकरणे कितीही कटीण अगदीं पापाणासारखीं झालेलीं असलीं, तरीसुद्धा प्रत्येकाच्या अंत:करणांत परमेश्वराची दिव्य ज्योति वसत आहे तिचा प्रकाश, तिचें तेज, आमच्या कधीतरी अनुभवास येतें हे॑लटक्षांत ठेविळें पाहिजे. हा मंजुळ ध्वाने कधीं कधीं आमचें जीवन मधुर करीत असतो, हं तर अनुभवसिद्दच आहे.

आपल्याला फादर म्याथ्यूची गोष्ट बहुतकरून माहीत असे- ठच. मद्यपानाविरुद्ध हे गृहस्थ मोठी खटपट करीत अनेक कुटुंबे त्यांनीं मद्यपानामुळे होणाऱ्या भयंकर परिणामापासून वांच- विलीं होतीं. एके दिवशीं एका दारुड्याची. बायको फादर म्याथ्यू- कडे आळी त्यांस अत्यंत केविलवाण्या रीतीनें विनवून तिनें सांगितळें की, 'माझा नवरा अतिशय दारूबाज झाला आहे, घरांत सारखी मारहाण चाठळळेली असते; मुळें भुकेने व्याकूळ होऊन त्यांचा प्राण कंठीं आला आहे, तरी ह्याचें ब्यसन कांहीं सुटत नाहीं. आपण आमच्या घरीं येऊन त्याला कांही दोन गोष्टी सांगा!

सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

२.» ४४/४९/४४८८. “र... ७७ कल ..७के

*४/४४ “४/”/%/४% “४७ “४. ४४./४/% ४०५४.” ४९४९ ४४५ श%”/४ “५ 2. २९.५४ ८८५१४०५४५४ ४.४८ ५४०९०९. ७४ ७१५ ०४ ०”

फादर म्याथ्यू गेळे. गांवामध्ये त्यांची चांगली प्रासेद्धि झाळेलीच होती. त्यांस आपल्या घरीं येतांना पाहून दारुबाजाची स्वारी चवताळली त्यांच्यावर शिव्यांची लाखोली सुरू झाली ! तीस हे कसली दाद देतात ! त्यामुळें दारुबाजाला अतिशय त्वेष आला, एक पाऊल तर पुढें टाक आपल्या व्याख्यानाला प्रारंभ कर, म्हणजे एकाचे दोन फादर म्याथ्यू करतों कीं नाहीं पहा; अशी घमकावणीही तो देऊं लागळा ! हा काय विलक्षण प्रकार असे वाटून मुळें मोठमोठ्याने रडूं लागलीं त्यांची दीन आई, ती गाय, हें काय आपण नवीनच संकट फादर म्याथ्यूवर आणिळें, म्हणून केविलवाण्या दृष्टीनं लांच्याकडे पाह लागली. पण, तिच्या नवऱ्याच्या ह्या दरडावण्याचा फादरवर कांहींच परिणाम झालेला दिसला नाहीं. त्यांनीं जवळच अगदीं घाणेरडे शेंबडे आणि उघडं पोर होते, त्यास मोठ्या प्रेमाने जवळ उचळून घेऊन अत्यंत प्रेमानें त्याचें चुंबन घेतळं त्यास खालीं ठेविलें ! त्याबरोबर काय चमत्कार झाला पहा ! त्या दारूबाजाच्या अंतःकरणांत असलेल्या ज्योतीचा तेथ लख्ख प्रकाश पडला, तो जणूं काय जागृत झाळा, म्हणाला, :: काय, त्या माझ्या शेंबड्या, घाणेरड्या, भुकेने व्याकूळ झालेल्या पोराला तुम्हीं जवळ घेऊन लाचे मोठ्या प्रेमाने, मी जो त्यांचे नित्य हाळ करीत आहें त्याच्या समोर चुंबन घ्यावें ! खरोखर परमेश्वर आहे आणि तो प्रेममय आहे, ह्यांत कांहीं संशय नाहीं.!” ह्या माणसाचे व्यसन पुढें सुटळें, हें निराळें सांगावयास नकोच.

तुकोबांच्या ह्या अभंगामध्यें जं कांहीं माधुर्य आहे, जो कांहीं पवित्रपणा आहे, जें कांहीं सामथ्ये आहे त्याची फोड आज माझ्या मनाप्रमाणे माझ्या हातून झाठेळी नाहीं. आपण ह्या अभंगा- संबंधानें विचार करू लागलों म्हणजे मनामध्ये अनेक प्रकारचे

:: जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ! !

%.//%,४ “७.५१ १९ “४.४७ 00 ४७७१७४७१४१ “0 €% “0 “५५५४ *५०% /* % /”% /7/५ ४६ % ७० “५ ८४ /२ “५ / /%* “9 //% /0७ /०५ //% “७ /६ “* /८* /7* “7 ४६ हॅ. -»'क

विनच्चार येतात. एखाद्या वाटाड्यानें आपणाला उंच पवेताच्या शिखरावर घेऊन जावें तेथे गेल्यावर सर्भावतालचा रम्य देखावा, पक्षी, नद्या, तळीं, सरोवरें ह्यांच्या द्वार॑ अनेक प्रकाराच्या सृष्टि- सोंदर्याचें आपल्याला ज्ञान व्हावे, आपलें मन त्या सौंदर्यात, त्या वेभवांत मम्न होऊन जावें आपण स्वर्गोमध्येंच आहों असं आपणांस वाटावे, तशाच प्रकारचा अत्यंत सुखाचा, आनंदाचा परिणाम ह्या अभंगाच्या चिंतनाने मनावर होत असतो. मला फार तर आपल्या स्वत:चा अल्पसा अनुभव-व तोही अस्पष्ट रीतीनें- आपल्या पुढें ठेवितां येईल. ह्या अभंगामध्ये जें कांहीं सामथ्ये आहे, जं कांहीं सोंदर्य आहे, तें सर्वे आपल्यांठा स्पष्ट करून दाखविण्याचे सामथ्ये मजमध्यें नाहीं. एके दिवशीं पहाटेस मी माझ्या बिछान्यावर पडून असतां आकाशांतील एक तेज:पुंज तारा प्रकाशिळेला पाहून हा अभंग मीं म्हटला, तो मी जसजसा पुन्हा पुन्हा म्हणूं लागलो तसतसा माझ्या मनावर त्याचा अधिकाधिक छझुभ परिणाम होऊं लागला, तो इतका कीं, त्या दिवसाची, त्या परिणामाची ल्या सुखमय अनुभवाची मठा अद्याप चांगळी आठवण आहे वती स्मृतीही चित्तास आल्हाददायक उत्तेजक अशी वाटते. आपल्याला देखीळ ह्या अभंगाच्या सामथ्यांचा अनुभव यावा, असं वाटत असेल, तर आपणही प्रातःकाळच्या समयीं, ज्यावेळीं झोंप पुरी झालेली असेल, पक्षांचे मघुर गायन सुरू झाळें असून ज्या वेळीं आपल्या निटरेंतून हो सृष्टिदेवताही जागृत होत असते अश्या वेळीं तो म्हणा घारंवार गा, त्याच्याविषयीं शांतपणे विचार करा, त्याच्या अथाकडे लक्ष द्या, म्हणजे त्या अभंगांतीलळ मधुर भाव आपल्या अंत:करणास गोचर होईल, लाचे माधुर्य आपल्या लक्षांत येईळ ह्या अभंगामध्ये किती आध्यात्मिक बोच आहे, याची साक्ष आपळें अंतःकरणच आपल्याला देईल.

टॅ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

”. “५ शी “१ “५ “१ ५९ /४ /१/ १” /१ ४५ //$

(२) देवच आपला आधार. '

7 ४२/' बफे

ळू डन येथीळ हायकोटांत एकदां एका फौजदारी खटल्याची चौकशी झाठी. या खटल्याकडे लोकांचे फार लक्ष्य लागळे होतें लोकांमध्ये त्यासंबंधाने बरीच चळवळहि उटडाली होती. या खटल्यांतील आरोपी क्रिपन नांवाचा एक इसम असून त्याच्यावर आपल्या बायकोचा खून केल्याचा आरोप होता. खट- ल्याची हकीगत अंगावर शहारे आणणारी आहे आणि लोकांच्या स्मरणांतून ती गोष्ट जात आहे, हें एक परीं बरेंच आहे. तथापि त्या खटल्यापासून इतरांना बोध घेतां येण्यासारखा आहे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे, क्रिपनवरील आरोप असा होता कीं. एका मोहक तरुणीवर त्याचे प्रेम बसळे त्या उभयतांचा अनीतिसंबंध जडला आणि शेवटीं त्यानें आपल्या बायकोचा खून केठा. पुढे त्या

तरुणीस बरोबर घेऊन तिठा पुरुपाचा वेष देऊन तो पळून गेटा. त्या दोघांनांही एका आगबोटीवर पकडण्यांत आळ, नंतर त्यांनां परत लंडनमध्ये आणून त्या दोघांची निरनिराळी चोकशी करण्यांत

ली. क्रिपन हा दोपी ठरला, त्याला न्यायाधीशाने फांशीची सजा: दिली, त्याप्रमाणे त्याला देहांत शासनहि झाळें. त्याच्याबरोबरच्या तरुणीवर, खुनी इसमास खून करण्याच्या बाबींत सामील असल्याचा आरोप होता; परंतु ती निर्दोपी ठरळी तिला सोडून देण्यांत आलें. तिच्या तर्फच्या वकिलानें तिच्या बचावाकरितां केलेल्या भाप- णांत एक विशेष मुद्दा पुढे आणिला होता, त्यामुळे तिळा अनुकूळ असा खटल्याचा निकाळ झाळा. तो मुदा असा होता कीं, ती अननभवी तरुणी असन क्रिपनच्या अनिवार्य मोहकतेमुळं त्याच्या

दुष्टपणास ती बळी पडली. या गोष्टींवरून एक प्रश्न सुचतो.

“देवच आपला आधार.”

क्रिपननें आपल्या दष्टपणामुळें तिच्या जन्माचे मातेरे केले, ती त्याच्या दष्टणणास बळी पडली, पण तो स्वतः अन्य गोष्टीस बळी पडळा नाही काय ? तिसऱ्या रिचडेसंबंधानें शेक्सपीयरने जे शोकपर्यीवसायी नाटक रचिले आहे लांत एका विशिष्ट प्रकारच्या टष्ट मनुष्याचें चित्र काढळें आहे, त्याचे क्रिपन हें उदाहरण आहे रिचडेला प्रेमाचा अनुभव नव्हता आणि तो. मोठा मत्सरी अस- शीळ होता. आपल्याठा वाण असलेल्या गोष्टींचा वचपा काढ- ण्याकरितां, इंग्लंडचे राजपद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या आड जे जे कोणी आले त्या सर्वांचा द्वेप करण्याचा लांनां इहळोकांतून नाहीसे करण्याचा त्यानें सपाटा ळाविळा. त्याच्या अंगांत आकर्षक शाक्त, दार्नेवार्य मोहकता इतकी होती कीं, केवळ खून करण्याच्या होसेस्तव ज्या स्त्रियांच्या पतीचे मुळलांबाळांच त्याने क्ररपणानें खून केळे, त्या स्त्रिया त्याला आरंभीं असंख्य शिव्या शाप देत असतांही त्यांनीं त्याच्याशी अखेरीस टग लाविलीं. तो दुसऱ्यांना आपल्या दुपणास बळी पाडीत होता, परंतु तो स्वतः दृष्ट स्वभावरूप राक्षसास वळी पडळा होता. तशींच क्रिपनची अवस्था झाठी. तमोगुणरूप राक्षस हा बीजरूपाने प्रत्यक मनुष्याच्या ठिकाणीं असतो. सत्तवगुणरूप इंश्ररी गुणाचे प्राबल्य होऊं दिळें नाही, म्हणजे या सेतानाठा चांगळे फावते. विपय- सुखाच्या मागें ढागणारा, नीच वासनांच्या आधीन होणारा मनुष्य ह! ठहान प्रमाणावर एक क्रिपनच होय. असा मनुष्य संसारांतीळ मोहास बळी पडतो, क्षाणिक सुखाचा गुलाम बनतो, आणि पआु- तुल्य वर्तन करितो. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य असं आम्ही म्हणतो; परंतु

वस्तुतः कोणीच स्वतंत्र नाहीं, हें आमच्या लक्षांत येत नाहीं.

आपण सर्वे आज्ञापालनाच्या धमेबंधनानं बद्ध झाठेळे आहो. आपल्या अंतरीं अशी कांहीं एक शाक्ते आहे की, ती आपणांकडून

१० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

शुभ वा अआझुभ कृत्ये करविते ल्या ला कृत्यांचे तसतसे पारिणाम भोगावयास ढावते. कोणी तिला मनाचा क्षोभ करणारी शक्ति म्हण- तात. प्राचीन रोमन लोकांनीं हिचे दोन भाग कल्पिळे होते. एक दैवी बुद्धि दुसरी आसुरी बुद्रि. ह्या दोन्हीही प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणीं असतात, आपण नेहमीं पुण्य पाप, ईश्वर सैतान, उप- निषदांत म्हटल्याप्रमाणे श्रेय प्रेय-म्हणजे इश्वरदृष्ट्या जे सत्त ऐहिकदृष्ट्या जीं सुखे यांनीं वेष्टिळेळे आहोंत; हां दोन्ही आपणांपुढे असतात. ह्यांतून कोणते तरी एक आपणांस आपटळेस करावयाचें असतें; आणि तें एकदां तसे केळे म्हणजे मग पाहिल्याच्या दारे आपणांस उत्तरोत्तर दिव्य प्रकाश प्राप्त होऊन आपण चिरकालिक जीवनाचे भविकारी बनतो, दुसऱ्याच्या द्वारे आपण अंधकारांत बुडत जाऊन आपल्या आयुष्याचे मातर होते.

: जथे जातो तेथें तूं माझा सांगाती चालविसी हाती धरोनियां !

हें जें मधुर गीत तुकोबांनी इंश्ररापाशीं कळवळ्यानें गाइठें, त्यामध्यें हाच अर्थ भरठेला आहे. त्यांनीं ईश्वरावरच सवे भार ठेविळा, तो जी वाट दाखवील त्याच वाटेनें जाण्याचें त्यांनीं स्वीकारळें, त्याचीच कास धरिठी-सच्चिदानेदस्वरूप परमेश्वरराकडेच लांचा सगळा ओढा ठागळा, ल्ांचे मन परमेश्वराकडून मागं परतण्यास असमथ झालें म्हणून अंत:करणांतील प्रेम, भाक्ते यांच्या प्रकाशामळे दिसणारा सत्य मार्ग स्वीकारावा किंवा बाह्य सुखरूप मृगजलामागे घांवावे. याचा आरंभीच व्रिचार केळा पाहिजे. कोणत्या मार्गानें जावे याविषयीं मनाचा एकदां निधीर झाला म्हणजे आम्ही त्या मार्गाकडे ओढल्या- प्रमाणें जाऊं लागतों-जणूं काय तो मार्गच आम्हांठा खेंचीत असतो. मग ही स्वातंत्र्याची व्यथे बडबड कशाला हवी ! आज्ञा-

देवच आपला आधार.!? ११

"0१५ “२. ५.” “६ ४४० “४ “% “४” ४७४४४५” ४५ /१५ “१.५ १५.०५ १७७४७

फक ४७. “५.०७ ०0.” ७१७. ७९.०९ _ 0७4 _// २७७४०७ 0.2“.

धारकता हा आमचा धर्म आहे, सन्मार्ग किंवा दुर्मार्ग 'आम्हांठा आकार्गित असतो, निमुटपणे आम्ही त्याला अनुसरत असतों. एक आधुनिक पाश्चात्य साधु जेम्स मार्टिनो यांनीं इश्वराच्या आक्ञेस अनुसरण्याचा उपदेश केला आहे. ते म्हणतात गडेहो, आज्ञापरि- पालनाचे महत्त्व फार आहे. त्याची पावित्रता थोर आहे. मनुष्यत्वास अत्युन्तत पदवीला नेऊन, डगमगतां आनंदानें, पवित्र अशा अंत!प्रेणेलठा जो अनुसरत नाहीं लाच्या टिकाणीं भक्तीचा प्रेमाचा कांहींच ओलावा नाहीं ल्याचा प्रेमाचा झारा आटठाच, म्हणून समजावें; आणखी असे कीं, हा असा मनुष्य स्वतंत्र होण्याकरितां धडपड करीत असतो खरा, परंतु त्या धडपडण्यानें याचीं बंधन मात्र अधिकच दढ होत असतात.!

तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे जेर्थे तेथे परमेश्वराची सोबत असली पाहिजे तो हातास धरून नेटरेळ तिकडे गेळे पाहिजे * तदपासते ' म्हणजे तो ( परमेश्वर ) आमच्याजवळ आहे असें उपनिषदांत म्हटलं आहे. “' परमेश्वराचे राज्य आमच्या अंत:- करणांत आहे ”' ( ५८ 1९1:2व१०1) 0 (ज०त 18 छाप) ॥8 ) असं येशूखिस्ताचे वाक्य आहे. असा सवसम्थ मार्गदशेक अस तांना आणि आम्हांला कोणत्यातरी मार्गास अनुसरणे भाग अस- तांना, दुसरा मार्गदर्शक आम्हीं कां पहावा £ दुसऱ्याला आम्हीं कां अनुसरावें ? मात्र, जोपर्यंत आम्हीं असुरांचा आश्रय केळा असेल, आसुरी-बुद्धीच्या-तमोगुणाच्या-विषयाधीनतेच्या वाटेनें आम्ही जात असूं , खाऊनपिऊन चैन करणें हीच जीविताची इतिकतव्यता आहे, असे आम्हांला वाटत असेळ, तोपर्यंत ईश्वर आम्हांला हातीं घरून चालविणार नाहीं. इंग्रजींत एक वचन आहे-'' ॥॥७ 18] ४०१७ ४९०, ७०१ ६४1४७३. अधम मनोदृत्ति, विषयवासना

१२ & सर नारायण गगेश चंदावरक( यांचीं व्याथ्यानें. म्हणजेच 1181 5०१5 होत. या असुरांनां सोडून ईश्वराला आम्ही भजूं ठागळो म्हणजे तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें, तो ईश्वरच आमचा “* भार चालवितो ',, अबघे जन सोररे प्राणसखे होतात आणि * अंतर्बोह्य सुखा ? ची प्राति होते. हें अंतबोद्य सुग्व, ही शांति बुद्धिगम्य नाही. हिचा अनुभवच घेतला पाहिजे. हाच मोक्ष, हेच निर्वाण.

सारांश, इश्वर जिकडे नेईळ तिकड जावें, त्याची कास धरावी, त्याच्यावर सवे भार टाकावा, म्हणजे सवे कांहीं ठीक होईल; परंतु या बाबतींत असा प्रश्न निघता कौ, आम्हांस जर ईश्वराला मार्ग- दरक कारितां येतें, त्याला आमचा सोबती करितां येतो तर अथातच लाचे ज्ञान होणंही शक्‍य आहे. ज्याच्यावर सवे भार टाकावयाचा त्याचे ज्ञान होणें अवश्य नाहीं काय £ तो कोण, कोठें असतो, वगेरे समजल्याशिवाय त्याच्यावर आम्हीं विश्वास कसा ठटवावयाचा ! पण तुकाराम बुवाच म्हणतात, वेदाचिये मती नाकळसी देवा तेथें माझा केवा कोणीकडे ॥.” उपनिपदां- तही यस्यामतं तस्य मतम्‌ असेच म्हटळें आहे; म्हणजे ज्याळा इंश्वराचें ज्ञान आपल्यास झाळें असें वाटतें त्याठा तें ज्ञान झाळें नाहीं, असें उपनिपदाचें म्हणणें आहे. मनुष्य किती झाळा तरी मर्यादित पडला; परंतु ईश्वर अमयोदित आहे. आम्ही काय आहों £ शारीर, बुद्धि आमा. शरीर विनाशी आहे. भस्मांत॑ शरीरम्‌ हे वचन सुप्रासेद्धच आहे. दारीरापेक्षां बुद्धि थोरे खरी, परंतु मनुष्याच्या बुद्धीचा भाव तो कोठवर मनुष्याची बुद्दि अंधकारांत चांचपडत असते. जगाच्या उत्प्तापासून गुरुत्वाकपेणाचा नियम अस्तित्त्वात होता. तीच गोष्ट रुभिराभिसरणाची. परंतु मनुष्याच्या बुद्धीस या गोष्टींचा शोध

:दुवच आपला आधार, १३

स्य -.५.- ५» ८» ९.८ "४८४१" ४. २“ ४-५ :” ४०“ २.५१.५/ ४-४ १-७ “१. ४-/ १८७ १- ४५८ >. “%*- “*-€ 1. ..» २८ ६.८ 9, 79-/ ७४ -, 070१.” कल कट अक कोला “८ १-० ०५

लागेपर्यंत केक शतके लोटलीं. चिलटांपासून मठेरियाचे हिंवतापाची उत्पात्ते होते हा शोध कैक शतकानंतर हलीं ठागळा आहे. इतका काळ आम्ही अधारांत चांचपडत होतों, आणि 'िलटांपासून माणसाचा फडशा उडत होता. नवीन नवीन शोध अवोचीन काळीं लागत आहेत खरे, तथापि जगामध्ये नवीन नवीन अनिष्ट गोष्टींचीही भर पडत आहे. काय हें मनुष्याचे अज्ञान ! बरें लाच्या आत्म्याची वाट काय १? आत्मा-म्हणजे काय हेंहि अज्ञेयच-तो बिचारा सारखा तळतळत आहे, धडपडत आहे, निराशेचे सुस्कारे टाकीत आहे. ' या विश्वाचा जो गूढ चमत्कार आहे, त्याच्यापुढे मी कः:पदार्थ ! ! असं मानवी आम्म्याठा वाटत आहे.

परंतु मनुष्याची जी ही लघुता, निरंहंकारिता, तीच त्याची थोरवी होय. तिच्यामुळेंच इंश्वराच्या सोबतीस, त्याच्या मा्गदर्रि- त्वास लान दाखविलेल्या दिशेनं जाण्यास मनुष्य पात्र होतो इश्वराचे-परमात्म्याचे वणेन कारंतांना वायुरनिलममृतम्‌ असें म्हटळें आहे. मनुष्यही-मानवी आत्माही-तसाच आहे. भाक्ते करण्याकरितां, प्रेम करण्याकारेतां, उचच आकांक्षांनीं प्रेरित होण्याक- रितां मनुष्याचा जन्म आहे. मनुष्यानें आपल्या सोबतीची इच्छा करावी, अशी परमेश्वराची इच्छा आहे. * स्वत:ची लघुता ओळखणे हेच एक मोठेपणाचे कुत्य आहे. आपण कांहींच नाहीं, असें एखा- द्याळा वाटणें हाच मोठेंपणास शोभणारा विचार होय, ' असं मारटिनो यांनीं म्हटलें आहे. यस्यामतं तस्य मतमृ याचा अर्थ हाच प्रेम करणें, दुःख सोसणे, निराश होणें, उमेद बाळगणे, वर चढणे खालीं पडणें, खालीं पडल्यावर उठून पुन्हां वर जाण्याची इच्छा करणें आणि पुढें पुढें जाणें हाच मनुष्याचा मोठेपणा होय. दुःख, कष्ट, धडपड, हीं अनिष्ट दिसतात, अंधकारमय वाटतात;

१४ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने

“0९ »0./४% 0 “७ “५ “ह च्ट “€४ .//९*./”* “%_.”४_”% “70५ “% “7५ ४१२ “८ ८५८ ट*€ “१ /२ “४ “२ “४१ “४.५.” ४४४२ “५४ €"-ई४०४-८-*-/०%./४ ७५ “७ /%.

तथापि लांतच आमचा मोठेपणा असतो, लांच्यामुळेंच ज्ञानाचा प्रकाश पडतो, उच्च कल्पना प्रादुभूत होतात. खाऊनपिऊन चैन करणें, निरानेराळ्या विषयसुखांचा उपभोग घेणें हा नव्हे, लहान मुलाप्रमाणे काळोखांत धडपडणे, शोधतां शोधतां घामाघूम होणे, अडखळणे, पडणं, आणि पडल्यावर बिलकूळ निरुत्साह न' होतां वर उठणे, हाच मनुष्यांचा निसर्गसिद्ध हक आहे. आळशी, चेनी, ऐपआरामी, संपत्तींत ठोळणाऱ्या मोठ्या वेभवांत विराजमान होणाऱ्या लोकांचं आम्ही कोतुक करितो, कीं मेहनत करणाऱ्या, झटून काम करित असतां धक्के टोणपे खाणाऱ्या आणि तशा स्थि- तींतही ईश्वरावर भरंवसा ठेवून मुकाव्यानें काम करणाऱ्या माणसांचे आम्हीं कौतुक करितों £ या दुसऱ्या माणसांचीच जगांत आजपर्यंत प्रशांसा झाठी आहे. अशीच माणसं मनुष्यजन्माचें सार्थक्य करितात मनुष्यास देवकळा आणितात. तुम्ही म्हणत असाळ कीं, मनष्य- जन्म म्हणजे एक शोकपयेवसायी नाटक आहे. होय; तसेच कां म्हणाना £? शोकपर्यवसायीच नाटक होऊं द्या. आनंदपर्यवसायी नाटकाची गोष्ट सोडून द्या. हा आपला मनुष्यजन्मच दः:खांनीं

भरठेला आहे. यांत पदोपदीं धडपड चाललेली आहे, अश्रंचे पाट वाहत आहेत - म्हणूनच तो इष्ट आहे, असे समजा. जीं दुःखें दिसतात, तीं दुःखं नाहींत, तर तो एक एकारचा आनंदच आहे. संसारांतीळ धडपड त्रासकारक वाटते खरी, परंतु ज्यावेळीं कळ पोचते, वेदना होतात, तेव्हां सहनशीलतेचा धडा आम्ही शिकत असतों. दुःखाने दीघ नि:श्वास टाकतो, तेव्हां आत्म्याला उनर्ताचा मार्ग दिसत असतो, देवाच्या संगतीची अपेक्षा वाटत असते. ईश्वरावर भरंवसा ठेवून संसारां्ताळ मनुष्यजन्मांतीळ कष्टाची कामें करा, दुःख सोसा.

:देवच आपला आधार.!' १५

"४२ “४५ “७ “२, ५४ “४. “१५-१७ १-४ १५८०१४५ “४६-/€ “0६५० १५.४७ ७४४.» ४८.....४१७, ७. .“/ ४५८७०७... ४.७, ७”

४५% «३ “7४.०८ ९७../ ७४-४ १७.” 000५” ४.७ ४५८८ ४.५४ ८.७४ कक ७७७७७४४...” चेकेन शेक ४४.७ फटी

तुका म्हणे गभवासी सुखें घालावें आम्हांसी !"

मनुष्यप्राणी क्षुद्र आहे, दुर्बळ आहे, असें म्हणतांना त्या क्षुद्र- पणांतच त्याची महति आहे, हें विसरू नका, श्रद्धा ठेवणें, प्रेम करणें, उच्च सात्विक आकांक्षा बाळगणे आणि दुःखपरंपरा सहन करणें, हीं इंश्रराचें सानिध्य-संगाते संपादण्याचीं शिफारसपऱ्रे आहेत. परद्वेष स्वसुखाभिळाप यांचा मार्ग लांब जाऊ शकत नाहीं. केव्हां तरी मनुष्याठा एकदां अशी वेळ येतेच, कीं हेषबुद्रे, विषय- ठोलुपता, आणि परपीडा आदिकरून पापक्ृ्त्ये यांच्याबद्दळ प्राय- श्रित्त भोगावे ठागते, आणि अशा वेळीं पापकर्मांचा पश्चात्ताप झाला असतां त्याची दृष्टि परमेश्वराकडे वळते, ईश्वरी प्रेमाची त्याला तहान लागते, अंतर्बाह्य भरलेल्या परमेश्वराला तो हुडकू लागतो, परमेश्व- राची महाते त्याला दिसूं ठागते. त्याठा समाधान पाहिजे असतें तें प्राप्त होण्यास परमेश्वरावांचून ट्सरा आधार नाहीं, अशी त्याच्या मनाची खात्री पटते. अखेरीस तें समाधान त्याला प्राप्त होते. कारण प्रेम अमर्यौद आहे. प्रेमॉरूप अमृताच्या सागरामध्यें बुडून मृत्यु येत नाहीं, प्रेमाचा परिणाम झाल्याखेरीज राहत नाहीं, प्रेमाचा कधीं वीट येत नाहीं. मात्र हें प्रेम दैवी पाहिजे-इईंश्वरावर जडळठें पाहिजे, तर चठा आपण सगळे मिळून साधु श्रेष्ठ तुकोबारायाचा अभंग गाऊं:---

: जेथें जातो तेथें तूं माझा सांगाती चालविसी हाती धरूनियां ।॥!

बब केले कडली

१६ सर नारायण गणेद चंदावरकर यांचीं व्याख्याने

4.७ जे र्न च्स्४ १>८९..”% १.” ४.५ १५८०८ २.” ५-/%-/ १.८ ८८ ७.४ ७.७ ७७७४०००.” फेक लकी

(३) £ चालविसी भार सर्व माझा !”

गी ल्या खेपेस मीं ह्या अभंगांतीळ पहिल्या दोन ओळींतीळ विचार-

रहस्य आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केळा, तेथे देव मनुष्य यांचा संबंध कांहींसा धनी चाकर ह्यांच्या संबधासारखा आहे, असें दाखविलें, देवाची आज्ञा पाळणे हा मनुष्य-प्राण्याचा धमेच आहे, असें सांगण्यांत आठे. आज आपण पुढल्या दोन ओळींतील अर्था- कडे थोडे लक्ष देऊं. या पूर्वीच्या ओळींत वनी चाकर असा संबंध दाखविला आहे, तर आतां आपल्याला देव भक्ताचा संवगडी आहे, सोबती, मित्र, सखा आहे हा संबंध ह्या ओळींत पहावयास सांपडेल, तुकोबा म्हणतात, ' देवा, आम्ही जेव्हां हा संसार चालवितो, यांतील निरनिराळे मार्ग चाठतों, त्यावेळीं आम्हांठा तुझा आश्रय असतो. आमचीं प्रत्येकाची जीं ओझीं तीं शिरावर घेऊन चालावयास तूं आम्हांस सामथ्ये देतोस, बळ देतोस.' येथे देवाचें धनीपणाचचे नातें झाळें पुढें त्याच्या ठिकाणीं मित्रत्वाचे नातें येते. देव आपला धनी आहे, राजा आहे, राजाधिराज आहे, असें जेव्हां आपण म्हणतों तेव्हां अथात्‌ घनी चाकर, एक अधिकारी दुसरा तो अधिकार मानणारा, एक नेता दुसरा तो सांगेल त्याप्रमाणे चवालणारा असला संबंध येतो, त्याची इच्छा आपल्याला प्रमाण असते. पण पुढें हें नातें बदलते. जसा नोकर आपल्या धन्याची इमानें इतबारें नोकरी करीत असतां कालांतराने पुढें धनी-चाकराचें नाते कमी होत जाऊन सलगी अधिक वाढत जाते अंतीं प्रर्वीच्या नात्याच्या ऐवजीं मित्रत्वाचे, विश्वासाचे, प्रेमाचे नातें उद्भवते, त्याप्र- णच देवाचा आपला जो संबंध आहे, त्याचें होत असतें. आपण प्रथम देवाची सेवा कारितो, नंतर एकनिष्ठ सेवा झाली म्हणजे मित्र-

०.८ *-“ १४६. 9 _-“ २.” *-“

:: -वालविसी भार सवें माझा ! १७

११%.” १.५ %. % *%-/१%- '"-- *५-” "४.०९ *.४१७.” ४” २.” ७.” ४.” ४.” ४.” "्ज्€ क. ५.८ १.” ६.” ४.४ | *१../५/% «_/४%./ % »/ ९६. १-/ ६.” ४.” २..५ ५२/ ७.८४)

त्वा'चें प्रेमाचे नातें उद्भवते; आणि मग प्रवीं जो धनी होता तोच पुर्वीच्या चाकराचें सहाय्य करितो, त्याची चाकरी कारेतो! सकृदद- शेनीं हा सर्वे प्रकार आपल्या दृष्टीस थोडा चमत्कारिक दिसण्याचा संभव आहे. पण, आपण हें लक्षांत ठेविळें पाहिजे की, प्रस्तुत अभंग दोन दृष्टींनी फार हृदयंगम ठरण्यासारखा आहे. कोणाला त्यांत असामान्य काब्यरस ओतप्रोत भरलेला आहे असें वाटेळ त्याच दृष्टीनें त्यास तो फार महत्त्वाचा वाटेल. इतरांना त्यांत आपल्या सबंध आयुष्याचा विचार करितां अत्यंत लाभदायक असें जें तत्त्व- ज्ञान तें त्यांत आहे, असें वाटण्याचा संभव आहे. उत्तम प्रकारची कार्वेता वाचीत असतां जसजसी एकेक ओळ वाचीत जावें तसतसा अधिकाधिक सरस, हृदयंगम उच्चतर विचारांचा लाभ होत जातो, आणि शेवटली ओळ वाचतांनां ज्याप्रमाणें एखादी उं

उंच टेकडी चढून यावे तेर्थे आल्यावर तेथीळ रम्य देखावा, शीतल वायु यांचा ठाभ झाला म्हणज नवीनच तरतरी येते, थकवा नाहींसा होतो, आपल्याठा जणू काय एक नवजीवनच प्राप्त झाळें आहे, असें वाटतें, त्याप्रमाणे आनंदाचा लाभ होतो आपल्याला त्या उच्च विचारांची परमावधि जणूकाय अनुभवावयास सांपडून "धन्यता वाटते. ज्याने चांगल्या एखाद्या काव्याचे रहरय जाणिळं आहे, त्यानें त॑ म्हणून दाखविळठे म्हणजे ऐकणारांस फार आनंद होतो. ग्लॅडस्टन नेहमीं वददेस्व्थेचें काव्य स्वत वाचीत असे. परंतु, वेस्ट मिन्स्टर पुलावरून प्रातःकालीं ठंडन शहराचा जो देखावा दिसतो, त्यासंबंधारचे त्याचें लहानसे काव्य दुसऱ्याने म्हटळेळें ऐकून त्याला जो आनंद होत असे, तसा तें स्वतः पुनः पुनः वाचून होत नसे. टेनेसनचे मोड काव्य ब्राइटला, त्यानें तें दुसऱ्याने म्हटलेळें जेव्हां ऐेकिठें तेव्हां, विशेष आवडूं लागलें. तुकारामाचे अभंग मधुरपणे म्हटलेले जेव्हां आपण

१८ सर नारायण गणेक्व चंदावरकर यांचीं व्याख्याने.

७८८ %.८ ४.५ ४.” ४.” ७.५ ४.५ ४.” ५.” ४.५ ४.” ४.४४ ५. १, ६-५ १०४४ १४ ४४४५४ ६४% १.५४ ४५४१७४ ७४ (७४७ ४४ ४८४ ४.४ ७०४ ४५ ७४ ४७४ १७४ ४४५४ १४७४४ ५४ ७८४ ७४४ ७०४४-४४

ऐकतों, तेव्हां ते अमृततुल्य वाटून त्यांचा आपण एकेक घुटका मोठ्या आनंदानें घेत असतों, आणि ह्या अभंगाठा तर ही गोष्ट विशेष प्रमाणाने लागूं आहे. एका ओळींत उदात्त विचार, नंतर दुसऱ्या ओळींत कांहीं नाहीं, असा येथें प्रकार नाहीं; एकेक ओळ पहिलीहून श्रेष्ठ, दुसऱ्या ओळींतील विचार पहिल्या ओळींतील विचारांपेक्षां अधिक श्रेष्ठ; अधिक हृदयंगम असा अनुभव येतो. देवाचे आपळे नातें प्रथम धन्याचे असते, नंतर तो आपला मित्र, सखा होतो, आपला मार्गदशक होतो आपल्यावर अत्यंत ग्रेम करू लागतो, अखेरीस त्याच्यांत वब आपल्यांत सादऱ्य येते आपण समरस होतों. हें तत्त्वज्ञान ह्या कवितेंत आहे. उत्तम कार्वेता नेहमीं तत्त्वज्ञानरूपच असते. उत्तम कवीला गुरू, मार्गेद्शक म्हणतात तं ह्याचसाठीं की, तो जीवनरहस्याची आप- ल्याला ओळख करून देतो आयुष्यांतीळ जी उत्तमोत्तम प्रमेये तीं तो आपल्या आंवाक्यांत आणून देतो.

ह्या अभंगांत तुकोबांनी जा एक अलंकार साधला आहे तो आपल्या चालण्यावरून घेतला आहे. संसार हा प्रवास करण्याचा प्रदेश कल्पिला आहे. प्रवासही पायीं करावयाचा असून रानावनांतून, ओसाड जागेतून रखडत जावयाचे, तेव्हां आपळें ठिकाण गांठतां येणार आहे. वाटेंत जातांना पाठीवर नाहीं तर डोक्यावर आपापलीं ओझीं ध्यावयाचीं, थंडी, वारा, ऊन पाऊस ह्यांची पवी कारितां, कसेही अडचणीचे रस्ते असळे तरी आपला रस्ता कापीत जावयाचे. आपणही ही उपमा नेहमीं संसा- रास देतो. संसाराठा आपण संसारयात्रा म्हणतों. पूर्वीच्या काळीं यात्रा करणे हं मोठें बिकट कार्य गणिळें जात असे. यात्रा करीत असतांना ब्याप्रमाणें नानाप्रकारचीं संकटे ओढवतात, त्याप्रमाणे संसारयात्रा कारतांना होते, आणि मळा तर असें वाटतें कीं,

:चालविसी भार सवे माझा ! '” १९

विकला “(४४५४४५४ ४५४५ ४.५४ ४५ ४-४ ४४५८ “४४५0४0 0-४ ७८४५ ९० %.”०% 0६ ८79७ 0७ “00७. उन याजन्यववन्यकका

वेळीं तुकोबाला हा अभंग रचण्याची स्फति झाठी, त्यावेळीं लांच्या दृष्टीपुढे पंढरीचे वारकरी असावेत ! त्याकाळी प्रवास करणें फार त्रासाचें असे. चांगली सोबत असल्यावांचून प्रवासास निघणे फार धोक्याचे गाणेळें जात असे. पंढरीला जावयाचे म्हणजे मार्गात अनेक प्रका- रचीं संकटे ओढवावयाचीं, हाल-अपेष्टा काढावयास लागत, परंत ल्ांबद्दळ भक्तांना कांहींच वाटत नसे. कारण त्यांस केव्हां एकदां आपल्याला पंढरी गांठतां येईल विठोबाचे दशन होईल, असें झाळेळें असे. त्यामुळे अनेक प्रकारच्या यातना, हाळ, अपेष्टा, भूक- तहान, सवे कांही सहन करावयास ते एका पायावर तयार असत; आणि मग त्यांना देवच आपणाला पंढरीस नेत आहे, तो आपल्या संगेंही आहे असें वाटत असे. वाटेंत आपळं रक्षण तोच करीत आहे आपल्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जात आहे, अशा भावनेने, अशा ददश्रद्धेने ते प्रवास करीत. आपण देखील ह्या पृथ्वीवरील यात्रेकरूच आहोत. आपण सवे पुढे पुढें जात आहो, म्हणजे अर्थात्‌ आपळें जीवन कंठित रहाणें म्हणजे मार्ग चाठणें होय, प्रवास करणें होय. आपलें शीळ बनण्यास चालण्यासारखा दुसरा तितका गुणकारक उपाय नाहीं, असें मळा वाटतें, ताळीम करणे, क्रिकेट, टेनिस, गोल्फ इ० खेळांपासून फायदे आहेत; परंतु ते सर्वांशी निर्दोष नव्हत, पण लेस्ळी स्टीफन ह्याने एके- ठिकाणीं म्हटल्याप्रमाणे फिरणे, चालळणें हा व्यायाम शरीर, मन, आत्मा ह्यांस सर्व प्रकारे लाभदायक आहे. वर चित्रविचित्र रंगांनी सजळेळें आकाश, वारंवार रंग बदलल्यामुळे ढगांची होणारी तीं सुंदर चित्रे, आपल्या सर्भावताठीं, आपल्या पायाखालीं हिरव्या चार गवताचा अनेक रंगांचाही पसरलेला रम्य स्वच्छ गाठिचा, मनास आनंदित 'करणीरा हुरूप आणणारा मंद वायु यांचा लाभ देत, निरनिराळे देखावे, निरनिराळीं माणसें हीं. अवलोकीत आपण

२० सर नारायण गणेश चंदावरकर यांचा व्याख्यानं.

वाटत असता, आणि कोणी मित्र बरोबर नसतांना जर आपण फिरत असलो, तर आपलें आपल्याशीं, आपल्या आम्म्याशीं किती तरी विषयावर भाषण होत असतें, आंतून आपल्याला स्फ़ॉते मिळत असते अशाच एकांताच्या, आनंदाच्या शांत वेळीं देव आपल्याबरोबर आहे, असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत असतो. फिरतांना आपल्याबरोबर जर आपला एखादा मित्र असला, तर्‌ संभाषणणाच्या द्वारे आपल्या आनंदांत अधिकच भर पडते मग आपण पुष्कळ मैल चाळूं शकतो आणि अशा वेळीं वेळाचे भान रहात नाहो, किंवा आपल्याळा थकल्यासारखेंही वाटत नाहीं. केवळ व्यायामासाठी चाढणें हंही फायदेशीर आहे. परंतु त्यापासून आपल्याला विशेप फायदा व्हावा, असें जर आपल्याला वाटत असेल, तर कांहों तरी महत्त्वाचें ठिकाण, अगर मौजेचें, आनंदाचें ठिकाण पहावयास जावें, अगर सर्भावारचा सुंदर देखावा पहात पहात चालावे, म्हणजे मग मनाला त्याचप्रमाणें शरीरासही हा असा व्यायाम लाभदायक होतो. हाचच अनुभव आपल्याठा आपल्या आयुष्या- संबंधाने येतो. जीवनभर आपण चाठत असतों, आपण आयुष्य कंठित असतों. लहानाचे मोठे, मोठ्यांचे वृद्ध होतों. हा आपला प्रवासच होय, हा सारखा चाळू आहे, कोठे आपल्याला थांबतां येत नाहीं; आणि त्या प्रवासांत आपणाबरोबर जर मित्र असला तर त्याच्या सहवासाच्या योगे आपले दुःख हलकें होतें. त्रासा- पासून दगदग फारसी होत नाहीं. आपल्यास एकटेंच बराच प्रवास करावयाचा असळा, आणि बरोबर कोणी नसळें, किंवा वर म्हटल्याप्रमाणे चालतांना स्वत:शींच विचार करण्याची संवय नसली, म्हणजे मग चालण्यापासून अतिशय कंटाळा येतो आपलें हें जीवन कंठणें हे व्यायामासाठी चालण्यासारखच आहे आयुष्यभर आपण प्रवास करीत असतां तो करितांना अनेक

:: चालविसी भार सवे माझा ! २१९

अक.टिक>१ ४४४७ ७६८४४५४ 0५ ४0%.” “2५.४५. ५०९७७१५. “१. “0 “%/४४ “कटी शा" “८ 7 < ४-२ “0१५ 0२ “0४0१२” /००/० > ८५८० 70४ ४०५६० -

'प्रकारन्या अडचणी, दुखं, यातना, संकटें, मोहाचे प्रसंग ही ओझी आपल्याठा बरोबर घेऊन मार्ग कंठावयाचा असतो. ज्याप्रमाणे घालतांना आपल्या बरोबर कोणी मित्र असला म्हणजे आपल्याला आनंद होतो, आपलें ओझे जड असलें तर, हलके करावयास त्याचे साहाय्य होतें आणि आपण त्रासलां म्हणजे त्याच्यापासून आपल्याठा मदत होते, त्याप्रमाणे हा संसार करीत असतां, हा जीव नरूप प्रवास चाळू असतां आपल्याळा सुखासमाधानासाठीं, सहाय्यासाठी, पत्नि, मित्र, पति, पुत्र मुली, समाज यांची आव- यकता भासते. परंतु मित्र झाळा काय, किंवा पिता पुत्र, पत्नि, बाहिण, आप्त, समाज झाला काय, ह्यांचा आपल्याला कांहीं काठ- पर्यंतच उपयोग व्हावयाचा. ही सवे आपल्या बरोबर कांहीं काळपर्यंतच येणे शक्‍य आहे. खरें पाहतां मनुष्य प्राणी हा एकटाच जन्मास येतो, त्याठा एकद्याठाच आपलीं दुःखे सहन करावीं ठागतात, त्याळा स्वतःलाच विचार करून मार्ग शोधावा लागतो, आणि जसा तो एकटा येतो, तसा अंतींही एकटाच जातो. जेव्हां. आपण दिवसाचे सव प्रकारचे श्रम करून रात्रीं विश्रांतीसाठी क्षणभर पडतो आपल्या एकंदर स्थिती- विपयीं विचार करूं ढागतों, त्यावेळीं वर म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारचे साहाय्य असळे, तरी आपला मार्ग आपल्याठाच कसा शोधून काढावा ठढागतो प्रसंगाच्या वेळीं आपल्यालाच घेर्याने मार्ग कसा कंठावा लागतो, हे॑आपणास कळून येते. पण, अशा वेळींही खरोखर पाहतां आपण एकटे असतो काय? मित्र, पिता, पुत्र, पत्नि, आप्त इष्ट इ० इतकेच कांहीं आपळे सोबती, आपल सांगाती नसतात. ल्यांच्यांहीपेक्षां श्रे्ठ असा आपला मित्र आहे. तो आपणापासून कधीं दूर होत नाहीं, एवढेंच नव्हे, तर तो आपल्याठा जणू काय शोधीत असतो आपल्याळा कानगोष्टी सांगत

2२% सर नारायण गणशे चंदावरकर यांचीं व्याख्यानं.

ह्य

असतो. आपल्या अंत:करणाच्या अत्यंत गूढ अशा प्रदेशांत त्याचे वास्तन्य असून त्याचा मंजूळ ध्वनि आपल्याठा नित्य ऐकावयास सांपडतो. यावेळीं मठा येश खिस्ताच्या अगदीं अखेरच्य! एका कृत्पाविषयीं आठवण होते. तो प्रथम अगदीं लोकांच्या दाटीत होता. तेथें त्यानें लोकांना उपदेश केला. नंतर आपल्या वाराही शिष्यांस घेऊन तेथून निघाळा, आणि एका डोंगराकडे जातांना आपल्याबरोबर ल्या बारांतीलळ तीन निवडक शिष्य त्यानें घेतले, डोंगरावर गेल्यावर त्यास तेथेंच ठेवून आपण परत येई तोंपर्यंत त्यांस देवाची प्राथना कर्रीत रहावयास सांगितळें आपण स्वतः एका निवांत स्थळीं गेळा तेथे त्यानें देवाची प्राथना केली. ह्या प्रसंगावरून आपण जो बोध घ्यावयास पाहिज, तो असा की, आपळी खरी वाढ आंतून झाली पाहिज. ही आंतून वाढ होणें म्हणजेच परमेश्वर आपला सांगाती आहे, याचा अनुभव येणे होय. तो आपल्या बरोवर असतो, तो आपला मागदशक होतो, मित्र होतो, हा अनुभव आंतून ज्यांची वाढ होते, त्यांस येतो पदोपदीं त्याचा सहवास त्यांना घडतो, आपण सर्वांनी आपल्या समाजांत, मित्रांत, लोकसमूहांत मिळून मिसळून राहिठे पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाचे वांटेकरी झाळें पाहिजे. परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर आपला मित्र आहे, सखा आहे, वाटाडया आहे, असा आपल्याला अनुभव येतो, तो आपल्या ओझ्यासही हात लावतो, हें आपल्याठा पटते, तेव्हांच ही वरील कामे करण्याचें सामथ्ये आपल्याला प्राप्त होते. तुकोबा लोकांत मिळून मिसळून वागले; त्यांनीं कीतेनें केलीं; देवाचें सारखें भजन केळे; लोकांस उपदेश केले; परंतु भांगार नामक टेकडीवर जाऊन तेथें शांतस्थळीं देवाच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ घेतल्या- वांचून, आपलें सगळें हृहत देवाठा निवेदन केल्यावांचून, लांचा

“६ चालाविसी भार सवं माझा ! २३

एकही दिवस गेला नाहीं. आणि अशा प्रत्यक्ष सहवासानच ते संसारांत परत येत, वावरत लावेळीं आपला देव आपल्या संगे आहे, हा लांस अनुभव येत असे. अशा प्रकारे आपणही देवाचा सहवास करून घेतला म्हणजे मग आपल्यालाही असा अनुभव येऊं लागता कौ, आपला देव आपल्यापासून दूर नाहीं, तो अगदी सनिध आहे. ज्यावेळीं आपण ब्रिकट अशा संकटा- मध्ये सांपडळेलों असतो. अडचणींत असतां, आपल्यावर दःसलाऱ्चे प्रसंग आठेळे असतात, त्यावेळीं तो आपल्याबरोबर असतो हे सवे प्रसंग, संकटे, आपात्ते ह्यांच्या द्वारे आपली उन्नति तो साधीत असता, असा अनुभव आठा म्हणज मग ससार कष्टमय भासत नाही; आपलें कर्तव्य कसें तरी हातून होतां, तें उत्तम रीतीनं पार पाडणं हा आपळा वर्म आहे, असे वाटून मोठ्या उत्साहाने अभिमानपूर्वक ते आपण करूं लागतो. देव प्रेम- स्वरूप असल्यामुळे सवत्र आपल्याळा प्रेमाचे राज्य दिसू ठागतें; आणि प्रतिक्षणीं देव आपल्या संग आहे आपण त्याच्या सहवा- सांत आहो, असा अनुभव येत असल्यामुळें आयुष्यांतील सवे प्रसंग लाभदायक होतात; सामान्य कायही कंटाळवाणीं वाटतां उत्साह- जनक होतात हा सर्व परिणाम आपल्या ठिकाणीं जी शाते नांदत असते तिचाच होय, हेही आपल्याला पटतं. परमेश्वराला प्रणेपणें शरण गेल्याच्यायोग ही अधिकारांची स्थिति प्राप्त होते. म्हणूनच गंतिमध्यें असें अगदीं निक्षून सांगण्यांत आळे आहे कीं; सवेधमान्परित्यज्य मामेकं शरणं त्रज अहं त्वा सवपापभ्यो मोक्षयिष्यामे मा शुच:

:: सवे कम म्हणजे साधनें टाकून देऊन मज एकट्यालाच शरण ये, मी सर्व पापांतून तुला मुक्त करीन, तूं याचा कांहीं शाक करू

२४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने

४०/१०/७४४७ ४७७४ ४५०” ४८०४१७७. ५५४ ४५.” ७.८ २.५०%-//९./%./४..»५ ४. ०८४ ७_४ ४७.८” २८४ ४.४ २०४४ ८४७ _/ ७./७./७. */€%./ ५.४ *.//७./” ७. २./7४..»१% ९.५४ ४४४७४0७... *न/*-/ ४.” 7१८०१७ १.” ७.७ ७७ (नाक १. १८८” ..» पळी

नको. ?? आपल्या सवे जीवताचें खरें रहस्य हें आहे. देव आपला गाती आहे, याचा अनुभव घ्या; त्याची प्रार्थना करा; आपल्या सवे गरजा ल्यास निवेदन करा; त्याला शरण जा. आणि मग पूर्वीं आपल्याला जो हा संसार दुःखमय वाटत होता, तोच संसार नवीन स्वरूप धारण करितो; दुःखें सुखे होतात; नित्याची कर्म त्रासदायक होतां आनंददायक होतात; कारण, तीं करीत असतां आपण देवाच्या सहवासांत असतां आणि आपलीं सवे प्रकारचीं ओझीं देखीळ आपणांस हलकीं वाटतात; कारण, प्रत्यक्ष परमेश्वर परमात्माच तीं सहज सहन करण्याचें सामथ्ये आपल्याला देत असतो. ज्यांना हें सवे मान्य आहे, पटतें, ते धन्य होत. ज्यांना अशा प्रकारचा अनुभव स्वतः येत असल्या - मुळें हें सवे पटत आहे, ते त्याहून अधिक धन्य होत. कारण, देव आपल्या सांगाती आहे, तो आपला मित्र आहे, मार्गदशेक आहि, आपलें ओझे हलके करणारा आहे, ही गोष्ट तकवितकोपेक्षां अनुभ- वानेच त्वरित पटण्यासारखी आहे. म्हणूनच आपले साधुवय तुकोबा कंठरवानें सांगत आहेत कीं, धाई अंतर्रच्या सुखें काय बडबड वाचा मुखे विधिनिषेध उरफोडी जंव नाहीं अनुभव गोडी (४) आमची अनुकरणक्षील वरात्ति. बोलों जातां बरळ, करिसी तं नीट नेली लाज धीट, केलो देवा अकबर बादशाहा बिरबळ यांच्या ज्या अनेक बनावट गोष्टी आहेत, त्यांपैकी एक अशी आहे कीं, एकदां अकबर बादशाहाने

आमची अनुकरणशील वृत्ति. २५

बिरबलास विचारिळे कीं, लहान मुलास प्रथम भाषेचा उपयोग कसा कारितां येतो त्याळा बोलतां कसें येते ? बिरबठाचा धनी लाला जेव्हां जेव्हां असे प्रश्न विचारी, तेव्हां तेव्हां नुसतें वाक्‍्पा- श्डित्य करून वेळ मारून नेणं बिरबळास आवडत नसे. प्रत्यक्ष उदाहरण देऊन तो कोणतीही गोष्ट स्पष्ट करून दाखवीत असे. यासाठीं तो कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाचे ताबडतोब उत्तर देत नसे; म्हणून त्यानें यावेळींही बादशाहापासून कांहीं दिवसांची मुदत मागून घेतली, ल्या अवधींत त्याने पुढील उद्योग केळा. प्रथम नुकतेच जन्मठेळे एक लहान मूळ त्यानें मिळविळं, ते एका दाईच्या स्वाधीन करून, ज्या ठिकाणीं कोणीही माणूस दष्टांस पडणार नाहीं, किंवा कोणताच शब्द कानीं येणार नाही, अशा एकांत गुहेमध्ये त्या दोघांना ठेविळें त्या दाहेळा अशी सक्त ताकीद देऊन ठेविली कीं, “तूं या मुलाजवळ असशील, तेव्हां कोणत्याही प्रकारचा कस- छाच शब्द तुला उच्चारतां कामा नये. ! दररोज नेमठेल्या वेळीं त्या मुलासाठी दूध दाईेळा अन्न पोहांचविण्याच्या कामावर दुसऱ्या एका बाईची बिरबलाने नेमणूक केळी होती. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणासही त्या गुहेमध्ये जाण्यास मज्ञाव असे. त्या अन्न पोहोंच- विणाऱ्या बाईलासुद्धां अशी सक्त ताकीद होती कीं, तिने गुहेत, किंवा आसपास असतांनां एक शब्दही तोंडाबाहेर काढतां नये. याचा पारोणाम असा झाला कीं, तीन वर्षेपर्येत त्या मुलाला कोणत्याही प्रकारचा समजण्यासारखा शब्द बोलतां आठा नाहीं! कांहीं तरी अर्थविहीन आवाज त्याच्या तोंडून निघे, एवढेंच. तथापि एके दिवशीं असे घडून आले कौ, जी बाई अनन आणीत असे, तिच्या हातांतील तें मातीचे भांडे गुहेच्या दरवाज्यांतून ती आंत येत असतांना अवचित खालीं पटून फुटळे, अनन खालीं सांडळें सांतीळ सर्व अन्न मातींत मिसळून गेळें. कांहीही बोळावयाचें नाहीं, ही

२६ सर नारायण गणा चंदावरकर यांची व्याख्याने

२-८ ५८. २. १९ 0,” १७-/” ५_/” ५.७४ ५” ४. "४.५ ४०.४”. २” "२-५ ५.” ४. ४.” ४.” २... ४.५” १. ७५४ ७४ २७४४.” ४.४ ४.४ ४.५४” ५.४ ०.५४.” १८५ ४” ४. ४५८४ ५.” ७.५४, ५_/ १.० २... च्क

जी बिरबलाची आज्ञा तिचें भान त्या बाईस त्यावेळीं राहन भांडे पटून फुटतांच ती एकदम ओरडून म्हणाली बर्तन फुट गया. हे शब्द त्या कोमळ बालकाच्या कानांवर पडतांच ठखकन्‌ प्रकाश पडल्याप्रमाणें त्याला होऊन तें मूळ मोठ्या हर्षानें पुनः पुनः ' बर्तन फुट गया ? ' बर्तेन फुट गया ? हे त्या बाईने उच्चारिठेळे शब्द म्हणूं लागलें. इकडे भांडे फुटळें अन्न वाया गेळे खरं; पण त्याच्या आनंदास पारावार नाहींसा झाळा. हें बिरबठाठा समजतांच त्याने बादशाहास तेर्थे आणिळें त्या मुलाचा इतिहास सांगून म्हटलें कौ, पहा, अशा रीतीनें आम्ही बोलावयास शिकतां. आम्ही कोणाचे तरी सारखें अनुकरण करीत असतों.

एकंदरींत, मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे. मनुष्यामधील ग्रा अनुकरणशील वत्तीच्या योगे त्याच्यामध्ये सामर्थ्य कर्तत्वशाक्ति उत्पन होते, ह॑ आधानेक मानसशास्त्रवेत्यांनीं सिद्ध केळे आहे अमेरिकंतीठ प्रो. जेम्स यांनीं आध्यात्मवियेवर दोन ग्रंथ लिहिले आहेत. एका १७] (0 'टलपा० 'ऐ॥ला ) या पुस्तकामध्ये ते एके ठिकाणीं म्हणतात कीं, एकानं दुसऱ्यास अनकरणीय होणे होच जीविताची खरी कठा होय. पदाथेविज्ञानशास्त्र राजनीतिशास्त्र या विषयांवर लिहिळेल्या आपल्या एका उत्तम पुस्तकामध्ये 882710 एके ठिकाणीं म्हणतो कीं, सृष्टीच्या याच नियमानं राष्ट्रूपी इमारतीची बांधणी होते, एकंदरींत आयुष्यांतील बहुतेक सवे गोष्टी या निय- मानें बद्ध आहेत. अनेक प्रकारचे दाखळे देऊन लाने सिद्ध केठें आहे कौ, आपल्या पुढें जे असेल त्याचें अनुकरण करण्याची मनुष्याच्या मनाची जी प्रव्वात्ते, ती त्या मनुष्याच्या स्वभा- वाचा एक आते बळकट भाग होय. मनुष्याची ही अनुकरण- हाळ ठदाक्ति त्याच्या आवडीनावडीच्या किंवा संवयीच्या बाहेर कशी जाते तिचा त्याच्या भाषेवर, त्याच्या रीतीभातींवर

:: आमची अनुकरणशाल वात्ते, २७

॥“< “४.१६ ”१५-४४०-४५ 0५ ४४५00 ४0९ 0५ ९” ४९ “७ “0 शीष शण. “० टक. ५.” “१ “८९% ४४. » ४५“. “४५.५ ४८०७७ ७0७ 7७ 70 “७४७ “2९५ “ह ५७ ७.४0

त्याच्या न्यवहारावर कसा पारेणाम होतो, हें प्रसिद्ध व्यवहार-शास्त्र- वेत्ता सर ह्न्री मेन यानें आपल्या * ग") 1.5 & (05६001 या पुस्तकामध्ये उत्तम रीतीने दाखविळें आहे. आपल्या लोकांमध्ये अवतारवादाची जी कल्पना रूढ झालेली आहे, ती आपल्या- मत्रीलळ या अनुकरणशील प्रवृत्तीमुळच झाळी असावी! रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला काय दिसतें, तें पहा; कुटुंबामधळा कतीसवतो जो वडीळ माणूस ल्याच्याप्रमाणें कुटुंबांतील इतर माणसें बोळतात, चालतात कृति करितात. जाणून किंवा जाणतां आम्ही दुसऱ्याचे अनुकरण करितों दुसरे आमचें करितात. मूळ ज्यांच्या सहवासांत नित्य राहतें, त्यांच्या आवडीनावडीचा, संवयींचा त्याचेवर पारेणाम होऊन तें त्यांच्या सारखेंच होऊ लागते. * बोलो जातां बरळ, करिसी तं नीट नेळी लाज धीट, केळो देवा ।॥' अस उद्गार जेव्हां तुकोबाच्या तोंडून निघाठे, तेव्हां मनुष्यस्वभावाचा वर सांगितठेळा नियम तुकोबाच्या मनामध्ये असला पाहिजे. अनुकरण केल्याशिवाय या जगामध्ये आपणास राहणे शक्‍य नाहीं, हें जर सरे आहे तर मग सवाहून श्रेष्ठ, सवाहून पवित्र, सवाहून दयाळू असा जो प्रेमस्वरूप परमेश्वर त्याचेच आपण अनुकरण केळें पाहिजे. ज्याच्याविषयीं आपल्या मनामध्ये प्रज्यमाव आहे, अश्या मनुष्याच्या सहवासात आपण नेहमीं असलों त्याचें भापण नेहमीं ऐकू लागलो तर लाची बोलण्याची रीत त्याच्या चाठीरीती आपणासही लागतात लवकरच कांहीं कांहीं बाबतींत त्याची आपण प्रतिकृति होऊन जातां. ईश्वराविपयीं आपली नेहमीं प्रज्यबाद्रे असढी पाहिजे, त्याची आपण नेहमीं आराधना करून त्याचे ध्यान करू ठागला तर त्याच्या सहवासामुळे आपल्या वर्तणुकीमध्ये आपल्या भाषणामध्ये फरक हा होणारच. ईश्वराचे एकांती चिंतन केल्यामुळेंच, अनेक साधुसंतांच्या ठिकाणीं सत्यप्रीति एणेपणें बाणली. ह्या बाबतींत

२१८ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यानं

यांचे उद्गार त्यांची ही सत्यप्रांति त्यांचें पावित्र्य ह्यांची साक्ष पटवीत आहेत. येशू स्त्रिस्ताचे उदाहरणही आपण सवानी लक्षांत ठेवण्यासारख आहे. जनसमूहाळा उपदेश करण्यापूर्वी त्यानें पुष्कळ दिवस एकांतामध्ये एका पवेतावर घाळविळे अनन्यभावे तेथें परमेश्वराचे चिंतन करून नंतर त्याच्या अंत:करणामर्थ्ये इंश्र- राच्या कुपेनं जी स्फ़ाति उत्पन झाली, तिच्यायोगे तो ठोकांस उप- देश करूं ठागठा. त्याचा तो उपदेश म्हणजे मनुष्याठा नवजीवन प्राप्त करून देण्यासारखा असे. ज्यांच्या मनावर विद्येचा कांहीं सुद्धां संस्कार झाठेळा नाहीं, अशा लोकांनीं इंश्वराच्या चिंतनामध्यें आपला काळ सतत घालविल्यामुळें त्यांची वाणी पवित्र होते, त्यांस ज॑ घेर्य प्राप्त होते, सत्य पावित्र्य ह्यांचेसाठीं झटण्याचे त्यांच्यांत असाधारण सामर्थ्य येते तो सर्व प्रकार खरोखर आश्चर्यकारक होय. परम महान्‌ परम पवित्र अशा परमाम्याच्या सानिध्यामध्यें आपण संतत असलो म्हणजे आपल्या अखिळ जीवनाचे परिवतेन होतें. मग त्या उन्नत अंत:करणांतून बाहेर येणारे शब्द हे शुद्ध पवित्र असणारच, म्हणून आपणास आग्रहाने हें सांगावयाचें को, इंश्वराच्या सानिथ्यांत नेहमीं रहा, म्हणजे आपली वाणी दैवीवाणीसारखी झाल्याशिवाय राहणार नाहीं, हा स्वानुभव टक्षांत घेऊन तुकोबा म्हणतात:-->

> ९.“ .* /९« २» “४५-४१ ५/०--/५./५-/ ४४% ५.- ५८७. ५॥/७-०-- न्न

आवडी श्रीहरि गाईज एकांती

अलभ्य ते येती लाभ घरा आम्हांला अद्‌भुत चमत्कार व्हावेसे वाटतात. पण हा पहा इंश्र- राचा किती अदभुत चमत्कार ! भोळ्या भावानं इंश्वरापाशीं जा आपले मन आणि अंत:करण त्याळा अपण करा, त्याचे ध्यान कर- ण्यामध्ये [नेमम़ असा, अंतःकरण अआुद्ध करा, त्याच्या दयाढुव्वाचा

इश्वराचें अनुकरण करा. २९

१५ 0४ ४४५- ५. “9८७४

२.» *.. ४.५ ४५.५० ५४४ /४७_/४ ४५_.” ४५ »॥४९ ५४%. 70% “४४%” -- ४५५४१ १.५ ४२८” »% »% “८

विचार करा, अशा रीतीनें शुद्ध पवित्र अंतःकरणाने आपण त्याठा शरण गेल्यास आपली वाणी म्हणजे एकाद्या देवदूताची वाणी होईळ. कारण, इश्वर जेव्हां जेव्हां आपणांशी एकांतामध्ये बोलतो, तेव्हां तेव्हां त्याचा प्रत्येक अमृततुल्य शब्द बीजरूपानें आपल्या अंत:करणांत रुजतो त्यायोगें आपली वाणी शुद्ध, पवित्र, [नेभय अशी बनते. म्हणन आपली वर्तणूक आपली वाणी अुद्ध पवित्र होण्याकारेतां आपणांस इश्वराचेंच नेहमीं अनुकरण केलें पाहिजे,

(५) इेश्वराचें अनुकरण करा,

मी माझ्या गेल्या व्याख्यानांत सांगितळें कौ, * बोलों जातां बरळ करिशी ते नीट ' या चरणांत तुकाबा म्हणतात कीं, आपण ईश्वराच्या समागमांत सतत असलां म्हणजे आपटी बडबड नाहींशी होऊन आपले भाषण शुद्ध पवित्र होते. याच गोष्टींचा आणखी थोडा विचार आज करूं. ज्या कोणाठा खोळ विचार करण्याची संवय नाहीं, त्याला या चरणामध्ये जो गंभीर विचार भरून राहिला आहे, त्याचें महत्त्व समजून येणार नाहीं. आपण ही गोष्ट जेव्हां आपल्या अनुभवाच्या कसोटीस लावून पाहूं तेव्हांच तिचें खरें स्वरूप आपल्या लक्षांत येईल. म्हणून मी वरील चरणा- विषयी आणखी थोडा विचार आज करून तुकोबाचा अथ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहें, / गेल्या खेपेस मीं सांगितलं कीं, मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे, आणे आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणाने, जाणून किंवा

३० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

आळकहीक ५0७१ > ७. ७.७ ०४. “7 ७...» ९... २.०४ ४७.५ ४.५ '४५./५ ७२.५४ १७.०४ १७.७४ १४.४” ०४” ३.७४ २५..७४४ ४७७७० १४०७० ३.../७४ १.७४ ४५५ ७...» १.५४ १५./७ ४.४४ ४” २...४/ २...०” २.७ २४७ २७.७४ १५.४० ७७

जाणतां, कोणाचे तरी अनुकरण करीत असतों. आपणांपैकीं पुष्कळांना, आपली कोणावर विशेष भक्ति आहे हें समजते; पण हे आपणांस जरि समजळे नाहीं, तरी गुरुत्वाकषेणाचा जो नियम जड जगतास लागू आहे, तोच अध्यात्म जगतासही लागू आहे; म्हणून त्या नियमान्वये एकाचे चित्त दुसऱ्याकडे आकर्पिळें जाते. आपण लहान बालके असतांना, आपल्या कुटुंबांतील माणसे जी भापा बोलतात ती भापा बोलण्यास आपण शिकतो. तीं जशीं चालतात त्याप्रमाणें चाळण्याचा आपण प्रयत्न करितों. आपण जेव्हां शाळेला जाऊं लागतो तेव्हां तेथेही आपण अनुकरण करीत असताच. मोठ्या लोकांचीं चरित्रं आपण जेव्हां वाचतो, तेव्हां त्यायोगे आपलीं मने आकर्षिळीं जातात; त्यांच्या स्वभावाचा आपल्या अंतःकरणावर परिणाम घडतो; आपणांस कळत आपल्या आयुष्याचे परिवतेन होत असते. घरीं, शाळेंत, मित्रमंडळींत किंवा पुस्तकं वाचीत असतांना जेव्हां जेव्हां आपला, आपल्यापेक्षा थोर विभूतीशीं परिचय घडतो, तेव्हां तेव्हां आपल्या मनाचा कळ त्या त्या बिभूतीरचे अनुकरण करण्याकडे अगदीं सहज होत असतो.

तर मग आतां आपण थोर विभूति अगर उत्तमोत्तम ग्रंथ ह्यांच्याविषयीं आपल्या ठिकाणीं आदरभाव कां उदित होतो, त्याचा थोडा विचार करू या. याचें कारण असे आहे कीं“ आपण! म्हणून जें कांहीं आपल्यामध्ये आहे, त्यापेक्षां आधिक उदात्त तत्त्वाची आपणा सर्वांस कांहींशी अस्पष्ट कल्पना असते तं जेव्हां आप- णांस इतरत्र आढळून येते, आपल्याला ज्याची अस्पष्ट कल्पना हाती तें स्पष्टरूपानें तेथे आहे, असें पाहून आपणांस आनंद होतो; म्हणून आपला आदर्श एकाद्या ग्रंथांत आहे, असं समजून आपण जेव्हां तो वाचावयास घेतो, किंवा जीवमान असणाऱ्या व्यक्तींचा

इश्वराचे अनुकरण करा २९

“क. ५०४ ४८४/१८/” ४५४० / ४८४ ९.४ ४.” ४.५ ४. ७.५१ _// ४५ १. ७८४ ७.५४ ७.” ५.” ९.५ ५_/ ५०५ ५.// ५_/ ४,” ४.५४ आळ ७७०” २७” १-/ ५८ १-८ ६. ५.” २.८ २३.८ ॥१.८ १८०४ ५.९.” ५-८ ४. २.० ५०००५७०००४ १५.” ४९.” १४७ ७८४ फे क” फे कच्के

वरील उद्देशानं आपणास समागम व्हावा, अशी जेव्हां आपण इच्छा करितों, त्यावेळीं आपल्यामध्ये असलेल्या तत्त्वांपेक्षां उच्चतर तत्त्वाचा लाभ करून घेण्याच्या उद्देशानें ग्रंथवाचनास प्रारंभ केला पाहिजे, किंवा उपरोक्त व्यक्तीशी समागम केळा पाहिजे. अस झाळे म्हणजेच आपले श्रम व्यर्थ जातां त्यांचे चीज होऊन आपल्या आयुष्याचे परिवर्तन होण्यास मदत होईल. आपली विचारसरणी अगर ठेखनशेली चांगढी असावी, अश्यी जर आपली इच्छा असेल तर आपण एकाद्या मोठ्या ग्रंथकत्यींचे पुस्तक वाचा, त्यांतीळ विचा- रांचे मनन करा, ते विचार आपलेसे करा त्यांतीळ भापेची शेली चांगली समजून ध्या, लिहिण्याची मांडणी टक्षांत ठेवा; परंतु त्या मनुष्याच्या विचारांची आणि कहपनांची आपण नुसती पोपट- पंची कराळ; आणि त्यांच विचार आपलेसे करणार नाहीं, तर आपली विचार करण्याची शक्ति नाहींशी होडेलळ तिची वाढ खुंटेळ, आपले स्वतःचे जे (विचार आहेत. त्यांचा उपयोग करितांना बाहेरोळ विचार कल्पना आपले स्वतःचे विचार हे एकरूप झाळे पाहिजेत. आपले भापण लोकांनीं ऐकावे त्याप्रमाणे वागावें अशी जर आपली इच्छा असेल तर, तें भाषण अंत:स्फृतीनें झाळें पाहिजि. अश्या भाषणाचा कितीतरी मोठा परिणाम होतो ! आपल्या भापणाचा इष्ट परिणाम व्हावा अशी जर आपली इच्छा असेळ, तर भाषण सुसंस्कृत झाडल्या अंत:करणांतून बाहेर आळें पाहिजे. मनुष्य जेव्हां, सर्वात भ्रेष्ठ असा जो परमेश्वर, लाची आक्ञा प्रमाण मानून त्यावर सर्वाशी विश्वासून रहातो, तेव्हांच त्या मनुष्याचे अंतःकरण सुसंस्कृत किंवा परिणत होते. म्हणून आपण या मागोचे जर अवलंबन केळें तर आपल्या शिक्षणाचा, आपल्या ज्ञानाचा ओघ योग्य दिशेने वाह ढागेळ; नाहींतर आपण कोरडे तत्त्वज्ञानी बनण्याची भीति

श्रे सर नारायण गणश चदावरकर याचा ठ्याख्यान

"२... १-१. ६.” ४. ४-/ ४.» * २.“ » ५./ > ४.” ५. %/

आहे ! आपल्या भापणाऱचे लोकांना कातुक वाटले तरी त्यांच्या मनावर असल्या भाषणाचा कांहीं सुद्रां परिणाम घडणार नाहीं त्यांची सुधारणा होणार नाहीं. लोकांचीच सुधारणा झाली नाहीं तर, देश तरी थोर पदास कसा जाणार? ज्यांनीं एकसुद्धां पुस्तक वाचलेटें नाहीं, असे अडाणी अशिक्षित लोक एकदम सन्मान्य प्रचारक साधु संत बनलेले आहेत, त्यांची चरित्रे वाचिळीं असतां आपणांस ते मोठे अद्भुत गूढ चमत्कार आहेतसे वाटतात, याचें स्पष्टीकरण आपण कसें कराळ ! इंश्वराचा त्यांना साक्षात्कार झाला, इेश्वरावर त्यांचा दृढ भाव होता म्हणनच ते थोरपदास पोचळे त्यांनीं आमच्या कारीतां ज्ञानाचें भांडार मार्गे ठोविठं. सारांश, अंत:करण उदार झालें. उदात्त झाळें, पवित्र झाळे, कौ, त्याचा वर्तेणुकीवर परिणाम होतोच होतो.

सरकार आणि मुत्सद्दी अधिकारी जे आहेत, त्यांना फक्त वाइ- टाचा, अनिष्ट जं आहे त्याचा प्रतिकार कारेतां येतो. परंतु असा प्रतिकार केळा म्हणजे, समाजाची उर्नाते होते असे नाहीं, तर प्रत्यक्ष सत्कृत्य झाळे॑ पाहिजे, आणि तें होण्यास आपण आपलें आचरण शुद्ध ठेविळें पाहिज, लोकांना बोधाम्रृत पाजून त्यांचीं अंतःकरणे उन्नत केलीं पाहिजेत. त्या बोधाचा त्यांच्या मनावर असा पारोणाम झाला पाहिज कीं, तो ऐकून सहजच त्यांच्या मनांत परोप- कारविप्रयककृत्यांत पडण्याची प्रथम इच्छा व्हावी, आपलें एकंदर जीवन विकसित करण्यासाठीं त्यांनीं झटावे. गुन्हा करूं नये, असे जं आपणाला वाटतें, ते केवळ कायद्याच्या भीतीमुळे नव्हे, तर आपल्यामध्ये अश्शी एक अंतःशक्ति आहे कीं, ती नेहमीं सत्कृत्य करण्यास आपणांस सांगत असते. इश्वर आपलीं सवे कृत्ये पाहतो, करितां त्याची आज्ञा आपण मानिली पाहिजे. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागले पाहिजे असें आपणांस

इश्वराचें अनुकरण करा. ३२

२.” 4१.०२ //१ »0५ » “9 “४ “४१ “४.४ “४.0४ “२ “७ 0४ ४७ ४४७./४४६ “५.५ / ७७». चर्चने नड 3.1 2422 103 ६000 निह क,

आपली सदसाद्विवेक बुद्धि सांगत असते त्याप्रमाणे आपळें आच- रण ठेवल्यास त्या अंत:शक्तीची वाढ होत जाईल. नेहमीं इंश्वराची ग्रार्थना करा, नेहमीं ईश्वराच्या समागमांत रहा तो आपला सांगाती आहे, हें लक्षांत ठेवा म्हणजे, ईश्वर आपल्याला कळत आपट्या अंतःकरणांत प्रकाश पाडील. ' तुम्ही प्रथम माझे व्हा, मला सर्वस्व माना, म्हणजे मग बाकीचे सवे कांही मी पाहून घेईन,' असेंच जणू काय ईश्वर नित्य सांगत असतो; म्हणून अनुतप्त अंत:करणाने ईश्वरास शरण जा, म्हणजे आपोआप आपल्या अंत:- करणामध्यें आध्यात्मिक भरती उचेबळेळ. इंश्वराविषयीं शुद्ध भाव, साधा विश्वास, निर्मळ प्रेम यांचं बीं आपल्या अंत:करणांत रुजू द्या, म्हणजे प्रेमाचा आश्रय करून, कोणाचीही भीति बाळगतां जं कांहीं सत्य आहे तें स्पष्टपणें लोकांस आपण सादर कराळ असें जे आपलं भाषण त्याचा लोकांवर अत्यंत दृष्ट असा परिणाम झाल्यावांचून राहणार नाहीं.

पण, दुःखाची गोष्ट ही आहे की, आजकाल सवत्र कार्य- क्षमता नैपुण्य संपादावें, ही वृत्ति वाढडी आहे. लहानापासून थोरांप्यत सर्वांना नेपुण्य संपादन करा असें सांगण्यांत येतें जगामध्ये यशन॒ संपादण्याकरितां सवे धडपड चाळू यया असे जो तो उपदेश करितो. आपण जें जे करितां त्या त्यामध्ये नेपुण्य संपादणे, तींत आपण सदोष नसणे, ही गोष्ट चांगली तर खरीच; परंतु नैपुण्य संपादणें म्हणजे इतरांवर वरचढ करणें, द्वेष, मत्सर, भारामाऱ्या यांत सामीळ होणें होय. प्रत्येकाला जय संपादन करण्याची, . दुसऱ्यावर वरचढ करण्याची हांब सुटलेली आहे. ज्याने पैसा अधिक मिळविला, त्याला अधिक प्रमाणाने यश प्राप्त झालं, असे समजण्यांत येते; परंतु खऱ्या मोठेपणाचें माप पेशाने घ्यावयार्चे नसर्ते. राष्ट्राचा मोठेपणा, त्यांतील

39 सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने.

विवेकवान्‌ माणसांवर ते जगाच्या ज्ञानांत, विचारांत जी भर घालतात त्यावर अवलंबून असतो. ऐहिक संपत्ति क्षणभंगुर आहे, पण आध्यात्मिक संपत्ति चिरकाळ टिकणारी असते. ऐहिक संप- त्तीचा उपयोग मानासेक सामथ्योची वाढ, सुनीतियुक्त आचराविषरयीं आवड आध्यात्मिक संपत्ति प्राप्त करून घेण्याकडे जोपर्यंत होणार नाहीं, तोपर्यंत ती संपात्ति व्यथ होय. आणि जोंपयेत कार्यक्षमता, किंवा नैपुण्यसपादन ह्यांतच आपली इतिकतन्यता आहे, असा समज राहील तोपर्यत आपल्या हातन विशेष असें कांहीं होणें नाहीं, हें ठढक्षांत ठेविळे पाहिजे

आजकाल लोकांना आपट्या हयातीमध्ये आपली कौति व्हावी, लोकांनीं आपला गौरव करावा, आपल्याला बरें म्हणावे, असे वाटतें, यामुळें कोणतेही काम उतावीळपणाने करण्याची त्यांना संवय सहज लागते. लहानसे चोपडं लिहावयाचे मग लोकांनीं त्याची तारीफ करावी, अशी आशा बाळगावयाची ! परंतु ज्यांवर राष्ट्राचा मोठेपणा अवलंबून आहे, असे वेद, कुराण बायबल, ह्यांसारखे ग्रंथ ज्या अनेक महाम्म्यांनीं लिहिले, त्यांना लोकांच्या स्तुतीची मळींच पवा नव्हती; त्यांनीं आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला मात्र सांठविळें होते. उपनिपदकारांनीं ईश्वराचा शोध लावण्याचा उद्योग सतत चालविला, म्हणन त्यांत आपणांस उदात्त विचार आढळून येतात. मोझेसला वाटे कीं, आपण नेहमीं इंश्वराच्या समागमांत आहो. सारांश, आयुष्यांत क्षणोक्षणी ईश्वराचे देन झाळें पाहिजे. तरच परमेश्वराला आपण हृदयांत साठविठे असं म्हणतां येईल.

“1४8(॥10' नौमक मासिकाच्या अलीकडच्या एका अंकांत "3190018 01 1)510717' या बिषयावर एक ब्याख्यान प्रसिद्ध झाळें

ही इखराचे अनुकरण करा. २५

1

आहे. त्यामध्ये ठेखक प्रथमच असा प्रश्न करितो को, दुसस' डार्बिन कां अवतीणे होत नाहीं £ ह्या प्रभाचे ता असं ४त्तर देतो कौ, डाविनच्या अंगीं जे गुण होते. ते रुण हल्लींच्या तरुणांमध्ये यावेत, म्हणुन निश्चयामक प्रयत्नच हात; नाहींत, म्हणून दुसरा डाविन निमाण हेत नाहीं. मानगरातव,, कौर्ते, नोकऱ्या, इत्यादि मिळविण्याकडेच सध्यांच्या लोकांचे टक्ष वेधून राहिळें आहे; पण, डाविनचा सांधा विश्वास, त्याचा. विचारी स्वभाव. सकृदशनीं एकादी गोष्ट कितीका क्षुलक दिसेना, ती टिपून ठेवून तिच्यावर काळजीप्रवेक विचार करावयाचा. अद्ना गाष्टींचा संग्रह करण्याचा दीर्घायोग नटाने चाटवावयाचा हे जे डार्विनखे गुण ते आजकाल दृष्टीस पडत नाहींत. मात्र या गुणांमुळेच डार्विन इतका प्रसिद्दीस आला असं नव्हे, तर लहानपणी तो. कोठढेजमध्ये अस- तांना आपटा अध्यापक जा हेन्सळी, त्यान्या नित्य सहतव्रासांत असे. त्याच्या चरित्राचा त्याच्या मनावर अत्यंत इट असा पारोणाम झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये डाविन आपल्या प्रोफेसराचे अनुकरण करी त्याचा 'एकूण एक गुण प्रहण करी. म्हणून हा लखक पुढे तरुणांस उपदेश काॉरेतो कीं, * मोठ्यांचा समागम प्रत्यक्ष प्रात करून घऊन त्यांचे गुण आपलेसे करून मोठे व्हा.' आमन्या तरुणांच्या शिक्षणाची जी हेळसांड होते, त्याचे कारण हें कीं, त्यांचा त्यांच्या शिक्षकांचा जिवंत, जागृत संबंध जडत नाहीं. दृग्दूर असतात. ज्याचें आचरण अुद्ध आहे, अश्या शिक्षकाच्या निकट समागमांत दिवस गेळे, म्हणजे बाकीच्या सवे आयुष्यभर आपल्या मनावर त्या शिक्षकाच्या आचरणाचा इष्ट परिणाम राहता. हें जर खरें, तर मग आपण इंश्वराच्या समागमांत असठों, म्हणजे मनुष्यत्वास सोेभेळ असेंच वर्तन आपणांकडून घडते, यांत नवळ वाटण्या- जोगें कांहींच नाहीं. म्हणून तुकोबा म्हणतात कीं, प्रथम

३६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

टेश्वराचें सानिध्य प्राप्त करून घ्या, म्हणजे मग तुमच्या वाणीमध्यें सत्य प्रेम नांदेळ. या ठिकाणीं लटक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कौ, देवाशीं समागम घडल्यावरच तशी वाणी प्राप्त होते. तुकोबा असे म्हणत नाहींत कीं, प्रथम ईश्वर बोलण्यास शिकवितो नंतर त्याप्रमाणें चाळण्यास शिकवितो. ईश्वराकडे जा आणि मग तो आपली भापा शिकवीळ. तुकोबाच्या म्हणण्याचा इत्यर्थ असा कौं, वायफळ बोलतां प्रथम काते करून दाखवावी. दुसर्‍या एके ठिकाणीं ते म्हणतात:-<-

धाई अंतरीच्या सुखें काय बडबड वाचा मुखें

सतत दौर्घाद्योग करा, काते करून दाखवा, म्हणजे तुमच्या विचारांची वाढ होईल. भोळा भाव, शुद्ध अंतःकरण ओतप्रोत प्रेम हें भांडवळ जतन करा, म्हणजे इंश्वराचा प्रकाश तुम्हांस प्राप्त होई, अश्या भावाने अशा अंत:करणाने अनेक ग्रंथांतून ज्ञान मिळवा साधुसंतांच्या प्रत्यक्ष समागमापासून प्रेरणा उत्पन करून ध्या. इंश्वराचें सानिध्य साधा इंश्वराशीं सतत संभाषण करा,म्हणजे ईश्वर आपल्याशी -बोलेळ त्या बोलण्याचा आपल्या मनावर असा परिणाम होईल कीं, दुसऱ्यांस दोन शब्द सांगणे, आपल्याला जो अनुभव आला आहे, त्याचा ठाभ इतरांस देणे हें आपळें कतेव्यच आहे असें आपल्याठा वाटेळ; आपल्या त्या भाषणांत समंजसपणा परिपूर्ण भरलेला आहे असाही अनुभव येईल.

जीविताचें मूलतत्त्व प्रेम आहे. ३७

(६) जीविताचे स्रूलतत्त्व प्रेम आहे. अवघे जन मज झाले लोकपाळ

साईरे सकळ प्राणसखे

नेपोलियन बोनापाटे याजाविप्रयीं असे सांगतात कीं , एकदां त्याच्या एका मित्राने त्याला विचारिळें कीं * तुझा ज्याच्या ज्याच्याशी म्हणून' परिचय घडतो, ल्या या प्रथेकावर तूं आपली हुकमत चाल- वितोस याचें रहस्य तरी काय आहे तुझें आधिपय्य ज्या सैन्यावर काहे, ते सेन्यच, किंवा तू ज्या लोकांवर राज्य चालवितोस ते लोकच, तुळा भितात, तुळा पूज्य मानितात तुझी आज्ञा पाळ- तात, एवढेच नव्हे तर जे कोणी मुत्सद्दी, किंवा राजकार्येधुरंधर तुझ्यासमोर येतात, त्या सर्वावर तुझें वजन पडतें तुझें वर्चस्व प्रस्थापित होते. हें सवे तुला कसे साधते. कोणास ठाऊक ! नेपोलियनाने फक्त एका शब्दांत उत्तर दिलें. गंभीर मुद्रा धारण करून तो म्हणाठा, “संयम, बाबा ! संयम, दुसरं तिसरें कांहीं नाहीं.!

नेपोलियनानं हे जे उत्तर दिले, त्यांत पुष्कळ अर्थ आहे. कारण असं पहा, जो मनुण्य पुण्कळ बोलतो, मोकळ्या मनाचा आहे, असें आपल्यास वाटतें जो आंत बाहेर निराळे असें कांहीं ठेवीत नाही, अशा मनुष्यावर आपला विश्वास बसतो खरा त्याचेवर आपण प्रेम कारितां, परंतु आपले जे अगदीं खाजगी हेतु, विचार, कल्पना त्या कांही. अशा भडभड्या मनुष्याठा आपण सांगणार नाहीं, किंबा संकटाचे वेळीं असा हा मनुष्य आपल्या कांहीं विशेष उपयोगी पडेल त्याच्यावर आपण सवेस्वीं अवटंबून असणें योग्य आहे, असें कांहीं आप- “स्याठा वाटत नाहीं.

९१ ८१५ १५१२.//४./ ४६५४४४४४७७ /% ४८४ ७७ /५/४४.»/९ १४६५ ५७५४0७४ 7७ &

३८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

*४१९../”९_,”* ४.” .“%..&?०.,/%../*१७_./००६ _./”७ ./€७ ./९ .४0९ रक नक “% “* 70% “* 07% /0 ॥ि “१ /£% / /२ »/५./%//१* //१ “५...” “१९ /४_ /७/७४ /% /"% ४७७०” * /७ ७१० “१ ८४ ./४ ./४.//७_/१७६ ./”३ .,/१६..७

नेपोलियनाचा जो धिमेपणा, जो संयम त्यापेक्षां वरच्या दर्जाचा संयम आहे. नेपोलियनास वाटे कीं, दुसर्‍्यांस जिकण्याकरितां वः दसऱ्यांवर राज्य करण्याकरितां ईश्वराने आपणांस उत्पन केलें आहे म्हणून त्याचा संयम,सत्ता वैभव हें मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षनें उत्पन झालेला होता. पण जे ठोक शांत, गंभीर ममताळू असतात, जं सिंहाप्रमाणे सामरथ्येवान्‌, पण कोंकराप्रमाणें गरीब, स्वतःची दुःखं किंवा संकटे ठोकांस जाहिर करणें ज्यांना आवडत नाहीं, परंतु याच्या उळट सवे जगाचा भार आपल्या डोक्यावर घेण्यास जे तयार असतात जिकडे जिकडे म्हणून ते जातीळ, तिकडे तिकडे जे स्वस्थता श्याति उत्पन्न कारेतात, अशा ठोाकांमध्ये जी 'संयमवत्ति दिसते ती स्थिति खरोखर श्रेष्ट प्रकारची होय

तुकारामबुवांचा आतां आपण जो अभंग गाइला त्यामध्ये आपला अनुभव सांगतात आणि ल्या अभंगाच्या द्वारें लांनीं ह्या विपयाचचे रहस्य विदित केळं आहे. ते म्हणतात, मी इंश्वराच्या समागमांत नेहमीं राहिल्यामुळे मळा जगतामध्ये सवेत्र त्याचे दशन अधिका धिक होऊं लागलें; माझे ओझें हलके झालेंसें मळा वाट्टं ठागलें, एवढेंच नव्हे तर एरवी अंधकार असलेल्या मार्गावर आतां उत्तम प्रकाश पडूं लागला. मी ईश्वराच्या व्यानामध्ये जसजसा जास्त जास्त निमम्न राह ठागळो त्याचें अधिकाधिक भजन करू लागलों, त्याची प्राथना करू लागलो, त्याचेवर सवे भार टाकून वाग्रूं लागलां, तसतसा माझ्या अंत:करणामर्ध्ये अधि- काधिक प्रकाश पडत गेला; माझ्या वाणीमध्यें सामर्थ्ये येत ऱचाळळें, ईश्वराच्या आज्ञा पाळा, त्याच्या सहवासांत संदेव रहा, असं दुसऱ्यांस कळविल्याशिवाय माझ्याने गप्प बसवेना. हृदयामध्ये मी हरीला सांठविल्यामुळें माझ्या मनांतील सर्वे तर्कवितके नाहींतसे झाळे माझें आचरण सुभारलं. ईश्वराचे प्रेम अधिकाधिक व्यक्त.

जीविताचें मूलतत्त्व प्रेम आहे १९

--५५-४४-०0 0 ५५.०४१५ 0 ४४५७७ ७०८७१५७४४९ ७.४७९७, ८७७०७४ 4०.४७, ४७.४४७०७७४५ ४७.७“ ५0५५ ४५०९-९१-५४. ४५०००९७ “५ 0४ ४0४ ९-0.“ “४.” .५/ ४५ »८०५ ८१%. ५०५५६, “/:_607 ७१७८0७ “९ ७७७.“ “धे &हीच रीड कती चक

होत गेल्यामुळें, जर्गांतील प्रत्येक माणूस मला बंधुभगिनीप्रमाणें वाटं लागळें; एवढेच नव्हे तर या सवे सृष्टीमध्ये ईश्वराचे मांगल्य पावित्र्य सरवेत्र जणूं काय पसरलेले आहे असें मला दिसूं लागलें. वर सांगितठेळे तुकोबांचे विचार म्हणजे त्यांची नुसती कल्पनेची भरारी समजावयाची कीं काय ! जगामध्ये जात धमम यांचे अभेद्य तट पडलेळे आहेत; एका राष्ट्राचे दुसर्‍या राष्ट्राशीं कोठेंना कोठेतरी युद्ध जुंपलेलें असतेच; सवेत्र हेवा, मत्सर वरचढ दिसून येत आहे; कांहीं वषांपरवी बळी तो कानापेळी हें तत्त्व मोठ्या जोरानें प्रतिपादिळें जात असे, आणि जीवनार्थ कलहामध्ये जो अधिक कालपर्यंत टिकाव धरून राहीळ, आधिक काळपर्यंत झगडीळ तोच अखेर्रास जय पावेळ, आणि हेंच पारेणामवादाचें रहस्य होय, असें मानिळें जात होतें. परंतु आतां ठोक सुदैवानं झुद्धीवर येत आहेत आणि देवाचा मंजुळ ध्वनि, देवाचा हस्त आपल कार्य करीत आहे; सवेत्र, आध्यातिक, राजनीतिविषक इतर अंगांचा विचार कारितां आधुनिक संस्कृति असे अनुभ- वानें स्पष्ट करून देत आहे कीं, प्रत्येक आत्मा, प्रत्येक मनुष्य- प्राणी यास त्याची स्वाभाविक किंमत आहे, म्हणून तो आपल्या सहानुभूतीस दयेस पात्र आहे. जुन्या काळीं व्यक्तीला कांहीं महत्त्व नव्हतें. बहुजनसमाज दृष्टीपुढे ठेवून मनुष्यावियपयीं विचार चाळत असे. परंतु आतां तो सव मनु पालटला आहे. पूर्वींच्या ह्या विचाराळा आतां कांहीं महत्र राहिलें नाहीं. प्रललेक व्यक्ति समाजाचा एक आअधिकारयुक्त घटक असून समाजघटनेचा पाया प्रेम, सहानुभूति झाली पाहिजे, हे तत्त्व आतां मान्य होऊं ठागळें आहे. सभागृहांतीळ वादविवादांत किंवा व्यासपीठावर्रीळ आपल्या भाषणांत, संकटांत पडलेल्या किंवा भुकेने मरत असलेल्या मनुष्यास मदत करणें हं कांहीं माझे कतेब्य नाहीं

४० सर नारायण गणेद चंदावरकर यांचा व्याख्याने.

“८४४८४ ०-.५५/"-४८/४४५५४४४४४१॥/ ४४४४०१५४४४ ४४ पळ "० ४०५४४०४” ४-”४-५५-/५ “-५८५१- ५९४>/४/४-१0

असें मोठ्या घिटाइने ह्मणणारा मुत्सद्रि आज आपल्याला सांपडेल काय आतां एवढें मात्र खरें की, मनुष्यामनुष्यामधीळ बंधुत्वाचे नाते व्यवहारांत जितक्या प्रमाणाने ओळखिळें जावयास पाहिजे, तितक्या प्रमाणांत तें अद्याप ओळखले गेळें नाही. परंतु कंगाल, दीन, दुबळे विपत्तिग्रस्त लोकांना तसंच कुजत ठेवणें लांस साहाय्य करणें, हे ज्यांना सुस्थिति प्राप्त झाळेळी आहे, लांचे कतेब्य आहे, हा त्यांचा घमे आहे, हं तत्व आतां सवेमान्य झाल्यासारखे आहे.

ह्या तत्त्वामुळेंच आपणांस कळतें कीं, इश्वराच्या मनुष्याच्या दृष्टीनें प्रत्यक मनुष्यप्राण्याची किंमत आहे, हेच तत्त्व आपल्या सवे कांति आपल्या सवे संस्था ह्यांस योग्य वळण लावीत आहे. ह्या तत्वाची जाणीव कमी अधिक प्रमाणाने होऊं लागढी आहे, म्हणूनच जिकडे तिकडे धर्माथ दवाखाने, अनाथ बालकांचीं गृहे, अशाच दुसऱ्या परोपकारी संस्था निमाण होत आहित. म्हणून, भाधुनिक सुधारणेची किल्ली प्रेम आहे, असे जे म्हणतात ते स्तरम्ना- मध्यें कांहींतरी बरळत आहेत, असें जर कोणी आपणास सांगू ढांगठा तर तिकडे आपण दुलक्ष करा, त्याच्यावर विश्वास ठेवूं नका. परिणामवादीदेखीळ आपल्या पूर्वीच्या मतास सोम्य स्वरूप देऊन आतां असे प्रतिपादू ठागळे आहेत कौ, जीवना्थ कलहामध्यें जे अधिक सहानुभूति दाखवितात, प्रेम करितात, ज्यांच्या ठिकाणीं परहितबुद्धि अधिक असते, तेच खरोखर या जगामध्ये टिकाव धरून राहण्यास सर्वांपेक्षा अंतीं अधिक ठायक ठरतात.

हीच गोष्ट आपला स्वत:चा विवेक, आपणांस शिकवितो. जे लोक गरीबांकरितां कांहींसुद्धां करीत नाहींत, अशा श्रीमंत लोकांचा किंवा जातीजातींतीळ काल्पानेक उच्चनीचपणा ह्यांनीं ज्यांची मनें कळुषित झालीं आहेत अश आप्पल्पोटे लोकांचा आपण गोख

जीविताचं मूलतत्त्व प्रेम आहे

करीत नाहीं; तर ईश्वराचे प्रेम सवे जगतामध्ये नांदत आहे, म्हणून ह्या जगामध्ये रहणारे आम्ही सवे बंघभगिनी होत परस्परांस मदत- करणें हे परस्पराचें कतेव्य आहे, असे ज्या विभूतींना वाटतें या वि- भूति आम्हांस वंदनीय होऊन बसल्या आहेत. पुरातन काळापासून सवे साधुसंतांनी, थोर पुरुपांनीं वेळोवेळीं याच तत्त्वाचा डांगोर) पिटला आहे कौं, मनुष्यास एकत्र करण्यास प्रेम हे उत्तम साधन आहे. मत्सर, जात वणे यांचे निव हे प्रेमास प्रणेत्व येण्याच्या वाटे- मर्धांळ मोठमोठे खडक होत. यासाठीं आपले सर्वांचे देवापाशी ह. मागणें असावे कीं, हे इंश्वरा, आमच्यावर दया कर आणि तुझ्या कृपेने आमच्या वाटेमधीळ हे अडथळे नाहींसे होवोत ! म्हणजे जगामध्ये सवेत्र प्रण प्रेम दिसेल. आपणा सर्वांचा असा स्वाभाविक भरंवसा आहे कीं, असा आनंदाचा दिवस प्राप्त होणार आहे आजच जरी नसला, तरी पुढं मागे तो खात्रीने येणार आहे. परंतु तो येणार असडा तरी तो प्रत्येक व्यक्तीच्या परिश्रमानेंच येणार आहि, हे आम्हीं लक्षांत ठेवून वागळ पाहिजे आणि म्हणून प्रत्यकानं तो लवकर यावा अशाविषयीं खटपट करणें अगत्याचे आहे. ती खटपट म्हणजे प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रेमास प्राधान्य देणें ही होय. सर्वे व्यवहार करितेवेळीं प्रेम आपल्या दृष्टीपुढे ठेवावें, नेहमीं इश्वराच्या समागमांत रहावे म्हणजे तुकाबाठा प्रत्येकजण आपला भाऊ किंवा बहिण आहे, असे ज्याप्रमाणं वाटे त्याप्रमाणेच आपणांसही वाटेळ,. एवढेच नव्हे तर एकांतामध्ये आपण ईश्वराच्या चिंतनांत मम्न राहून त्याची प्रार्थना केळी पाहिजे, त्याचे ध्यान केलें पाहिजे, आपळे हृद्धत त्यास निवेदन केळे पाहिजे, आपळी तळ- मळ त्यास दाखविली पाहिजे, म्हणजे समाजामध्ये पुन्हां आपण वावरू ढागळां कौ, ' अवघे देखं जन ब्रह्मरूप ! हा अधिकार कमी अधिक प्रमाणाने आपल्याठा प्राप्त होईल, इंवराविषयींच्या

४२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने

* २७% ५४% & “४.” “२ /१ /”* /% »/% “२ *“ /२ ./” _/”"५ १,” २.”/% “£% /” ६. /%_/१"४*

ज्ञानाचें त्याच्या प्रेमार्चे वर्चस्व, आपल्या प्रसेक विचारावर आचारावर सतत राहील आणि खरे पहातां आपल्या जीवनामध्ये ग्रेम हे आति उदात्त आति गंभीर असें तत्त्व आहे याचा सर्वांस अनुभव येईल. सर वॉल्टर स्कॉट एके ठिकाणी म्हणतोः---

[1 ७७७९७, 1.00 (पा85 11० 51९1९1 ५”5 76९;

१४७, 112 110५115 (11९ ॥१811॥10/5 8९९0;

1 ॥&)]51॥ एन ५७0 18 8९6010;

11 1811)11र्‍ 08, ऐै्चा)]०९& 01 ॥॥७ 21261.

1.०४७ ॥॥]९७ (16 ००प, (16 0811100: (1182 2'0४6€,

॥१10 11011 0९106, ६1त 881115 80४6;

["01 1090 15 1687९1 1) 1890761 158 107९ प्रेमाची आवश्यकता लहान मुलाला भासते, तशीच मोठ्या माणसा- लाही वाटते. प्रेमाशिवाय जग चाढणार नाहीं, प्रेमामुळेंच आपण वांचतो, आपली वाढ होते. एकमेकांशीं मत्सर करण्याची, एकमे- कांशीं भांडण करण्याची भुरळ आपणांस वारंवार पडते, हें खरें. पण शेवटीं प्रेमाचा जय होतो, प्रेमामुळेच मोडलेळी घडी पुन्हा नीट असवितां येते. ज्या ज्या वेळीं भांडण उकरण्याचा, द्वेप करण्याचा आपणास मोह पडेल, आपण आपला अधिकार विसरून ह्या दोपास बळी पडण्याच्या बेतांत असूं त्या ला वेळीं आपण इंश्वराचा धांवा करावा, ल्यास शरण जावें. देवा, मी पुन्हां प्रेमाच्या मार्गापासून दूर जात आहें, असें त्यास सांगावे. म्हणजे, इश्वर आपल्या अंतःकरणांत. मार्दव उत्पन्न करीळ, आपली ढष्टि जी सदोष आहे ती सतेज करीळ. परमेश्वराच्या प्रेमॅरूपी प्रकाशाचा साक्षात्कार आपणांस होईळ, सवामर्थ्ये कांहींना कांहीं चांगुळपणा आहे, .हे॑ आपणांस कळेळ ह्यायोगे आप- त्यामधील वितुष्ट नाहींसें होऊन आपळं एकमेकांशीं ईश्वराशी

जीविताचें मूलतत्त्व प्रेम आहे. ४३

२-५. “४ > ८४ :->>< <*०-४*८४५५४४-/४- ४८/४५/४४0९.” <.- ४७२७. केली ककलो

"> १७-०७ ४४५ ७४0

सख्य होईल; बाहेरून दिसण्यांत मनुष्य कितीही गरीब किंवा पंगु दिसला तरी, प्रयत्न केल्यास लाच्यामधीळ इंश्वरी अंश दिसल्या- शिवाय राहणार नाहीं. सारांश, जेव्हां जेव्हां म्हणून एकादा साधु- पुरुष, ईश्वराची प्रजा करा, खरें बोला, चांगळें पवित्र व्हा, सर्वांवर ग्रेम करा असा उपदेश करितो, तेव्हां तेव्हां आपल्या सर्वांच्या अंत:- करणांतून, ल्याच्या लया उपदेशास, प्रत्युत्तर मिळत नाहीं काय ! भयंकर पापी मनुष्याळा देखीळ आपले खरं वसतिस्थान ह्या जगा- मध्ये नसून, जेथून आपण आलां आहों, तेथेंच आपल्याला पुन्हा पूरत जाण्याचे आहे तेंच आपळे घर होय, असें कभी कधी वाटत नाहीं काय ? ज्यानें त्यानें आपआपळा अनुभव पहावा ! ईश्वराच्या संगतींत राहून अंतर्बाह्य जो ज्ञानदिवा त्याचा प्रकाश अधिकाधिक सतेज होईल, असें आपण केळे पाहिजे. तुकोबाचा हाच आपणांस संदेश आहे. हं तत्व सवे साधुसंतांनी ज्ञानी लोकांनीं ओळखिळें आहे. प्रेम आणि तें धारण करण्याची मनष्याच्या अंत:- करणाची शक्ति अमर्याद आहे. शेक्सपिभरनें जी गो जूलिय- या तोंडून वदविली, तसें आपल्यांपैकीं प्रसेकास म्हणतां येईठ:- 1॥॥ 1)0१11139 15 85 0001९55 85 [16 5९08, ॥॥५ 10ए6 95 १०९); 116 110161 ॥ाए७ (0 1106, 18 110101 15806, 10 00(1 ६७1९ 110116, उपनिषदे, भगवर्द्रीता, कुराण, बायबळ हे सवे धमेग्रेथ प्रेमाचे अनु- वाद गात आहेत. सवे धर्म जणूं काय कंठरवानें सांगत आहेत:->- ६६ सर्वांवर प्रेम करा, प्रेमाच्या विचाराची वाद्वे करा, आयुष्यामध्ये प्रेम हे ध्येय सतत पढे ठेवा, आपण सवे एका इंश्रराची ठेकरं आहोंत, म्हणून इंश्वराच्या प्रेमावर आपणा सवाचा सारखा हक्क आहे, थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे, इश्वर नेहमीं आपणांजवळ उभा आहे आपण त्याच्याजवळ आहों, ही गोष्ट लक्षांत ठेवा,!/

४४ सर नारायण गणेहा चंदावरकर यांचीं व्याख्याने,

कज ०/ ४५०७५४७७५१ ७१९. ०५५ %" किक -८४भ ७९.७० ४७७०४८०” ७» 0५ ७९.४४ ५१५९७७९७४० ४७९. “७० _0५०॥७ 00५ ८७५५-४४ २.४७ .७0४४.४0७ ८४८७-४७. ८७” ८४५७७ ४४/०७/४७४0 ७५४ 0७७४७. ७७ ७८00 ४७४४ हा शा

(७) परमानद, तुका म्हणे आतां खेळतों कौतुके जालें तुझें सुख अंतबाद्य

इेश्वराच्या समागमामर्ध्ये सदा राहिल्यामुळे त्याचे ध्यान, मनन केल्यामुळे जगामध्ये सवत्र सोंदर्य चांयुळपणा तुकोबांस कसा अनुभवास आठा, हें मीं माझ्या पूर्वीच्या व्याख्यानांमध्यें दाखविण्याचा प्रयत्त केढा आहे. हेवा मत्सर यांचं ठाणे तुकोबांच्या अंत:कर- णांतून पार उठळें “वसुधेव कुटुंबकं वृत्ति'हा त्यांच्या ठिकाणीं पूर्ण- पणें नांदू लागठी. पुरुप, स्त्री अथवा मूळ एवढेंच नव्हे, तर जगा- मध्ये लांना जे जे दिसे ते सव लांच्या अंतःकरणास स्फ्र्तिकारक असें झालें. कारण मनुष्यप्राणी, त्याचे सामर्थ्य, सृष्टिसोंदर्य हा संसार पाहून ईश्वर दयामय आहे, मनुष्यही प्रेमानें ओथंबलेळा आहे, सवे विश्वामध्ये प्रेम सवत्र नांदत आहे, ही गोष्ट, जितक्या जास्त रीतीने स्पष्ट होते, तितक्या स्पष्ट रीतीने दुसरी कोणतीही होत नाहीं, असं तुकोबांस वाटत होते. असो. आतां ' जेथें जातों तेथे' ह्या अभंगांतीठ शेवटच्या चरणाकडे आज आपण वळूं. यामध्ये साधुश्रेष्ठांनीं अभंगाची परिसमाप्ति करून आपल्याला शेवटीं कोणती स्थिति प्राप्त झ्ाठी, हें सांगितळें आहे. ती स्थिति म्हटली म्हणजे अंतर्बाह्यमसुखाची होय. या प्रकारची तुकोबांची स्थिति झाल्यामुळें ते आनंदाने नाचूं बागडू ठागळे. या चरणाचा आपण विचार करूं ठागठां असतां यायोगें विचारामागून विचार, कल्पनामागून कल्पना ज्या आपणांस एकसा- रख्या सुचतात लांचा अल्प विचार करण्याचें मीं योजिळें आहे.

मनुष्यानं अनेक साधनांचा उपयोग करून, अनेक मागाचे अवलंबन करून सुखाचा शोध ढावण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला

परमानंद ४५९

५८ ७.४१ ४५0 ७७७” ४-//'%५ ९-४ “- ७-४ क्ल > “१४४ -€ -“ "५५९ च्ट / ४८८४५.” ४.५२

आहि. ह्या सवे प्रयत्नांचा इतिहास म्हणजे तो सगळ्या जगाचाच इतिहास होय अर्से म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. कारण, जगाच्या आरंभापासून मनुष्य सुखाचा शोध ठावीत आहे, ते मिळविण्याविषयीं त्याची धडपड सुरू आहे. सुखाची कल्पना त्याच्या मनांतून कधींही नाहीशी झाठेठी नाहीं; तथापि जेव्हां जेव्हां

[पणांस सुर सांपडळे असें याला वाटतें, तेव्हां तेव्हां तें त्याच्या हातून निसटून जातें दोघांची चुकामूक पडते !

असं जे हें सुख कीं ज्याच्या लाभासाठी झालेल्या प्रयत्नांचा इतिहास म्हणजे जगाचा इतिहास होय, तें आहे तरी काय 2 आपल्या शास्त्रांमध्ये त्याला अनेक नांवें आहेत. कित्येक अभंगांमध्यें तुकोबांनी लाला परमानंद, तर दुसऱ्यांमध्यें त्याला शांति असे म्हटठें आहे. इतर सारस्वतांत लाला निर्वाण, केवल्यावस्था, स्वाभाविक तन्मयावस्था किंवा ब्रह्मानेदमम्नता, परमेश्वराकडून प्राप्त झालेला प्रकाश वगेरे प्रकारचीं नांवें आहेत.

ह्या सवे शब्दांचा जर आपण विचार केला, तर आपल्या असें अनुभवास येइल कीं, हे शब्द जरी निरनिराळे आहेत, तरी त्यांच्या थोगें आपल्या मनाच्या एका प्रकारच्या स्थितीची, आत्म्याच्या एका प्रकारच्या अनुभवात्मक अवस्थेची कल्पना होते. आध्यामिक अनु- भवाच्या द्वारं अखिल विश्वाची हाळचाळ अंतःकरणांत होत आहे, म्हणजे जगामध्ये जे कांही निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येत आहित त्यांचे प्रतिर्बिव आपल्याळा आपल्याच अंत;करणांत पहावयास सांपडतें; बाहेर जें चाळले आहे, त्याचें जे रहस्य तें आपण जाण- ल्यामुळे आपल्या ठिकाणीं ऐक्याची भावना जागृत होते; आप- ल्याला असा अनुभव येऊन चुकतो कीं, जे तेज, जो प्रकाश, जो आनद, जे सामथ्ये या विश्वांत टग्गोचर होत आहे, तेंच विश्वाचे

४६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने

२.५ ४-४ २.५” ४५” १. १४ ९०८ ५“ ४” ४४७ १७// ४.८७ कक

७%./४१४-४ ४४५८-५४.” ७५८ ४५” ४८५ १.५ ४८ ४८५ ०” ४-४ "२.४ ४.५१.” ४०४४०७५४४०” -“ ७.४०” ५.७ ७४४ “५:५४ > ४-० <.

नियमन करीत आहे, त्याचीच सत्ता आपल्या स्वत:च्या भॉम्यावर आहे. त्याच्या सत्तेचा, प्रकाशाचा, सामथ्यीचा अनुभव प्रतिक्षणी हा आत्मा घेत आहे. ही जी अनुभवाची स्थिति, हा जो परमानंद, ऱ्याची कल्पना वरील शब्द कमी अधिक प्रमाणाने, प्रत्यक्ष अप्र व्यक्ष रीतीने करून देत आहेत.

अंतर्बाह्य सुख हा ब्रह्माचा एक गुण आहे, एवढंच नव्हे तर तो ब्रह्माचा वरिष्ट प्रकारचा गुण होय. बाह्य अंतर्विश्व ही ब्रह्मामध्ये प्रकृति चेतन्य म्हणून राहतात. ही जडसृष्टिवही मनःसृष्टि इश्वराषासून निमाण झाली. इंश्वरानें उत्पन्न केलेल्या ह्या गोष्टी होत. तेत्तिरीय उपनिषदामध्यें म्हटलें आहे:--

तस्माद्रा एतस्मादात्मन आकाशः संभूत! आका-

शाद्वायुः | वायोरगरिः ।। अग्नेराप! || अदृभ्यः पूथिवी।।

पृथिव्या ओषधय! ओषधीभ्यो5्नम्‌ अन्ना-

त्पुरुषः ।॥।

या उपनिषदकाराच्या मनामध्ये विकासाच्या कल्पनेचे बीज होते असें दिसतें. सृष्टि एकदम अस्तित्वांत आढी असं त्याचे म्हणणे नाहीं. तो म्हणतो कीं, सावकाश शांत रीतीनें हे विश्व निर्माण होत गेळे, ईश्वराच्या मनाचे हें कृत्य होय. क्रषीच्या मतें अन्न म्हणजे प्रकृति, नुसती जडप्रक्ञांते नव्हे, तर ज्यायोगे आपण जिवंत रहातो, असा जो प्राणवायु त्यानं युक्त अशी प्रकृति, नुसती जड सूष्टि नव्हे तर चेतन्यमय सृष्टि-कारण, झाडे देखीळ श्वासोछास करितात.

ह्या विश्वामध्ये जे सामर्थ्य, जी शक्ति दिसते तिच्या द्वारेही परमेश्वर प्रकट होत आहे. परंतु ही शक्ति ( उग्राल'हए) हणजे

परमानंद. ४७

तरी काय £ जडसृष्टीच्या मागील हा जो आत्मा, हें जे चैतन्यतत्व भाहे तरी काय

हिबबबाबबाबाब चा

भोतिक शास्त्रांनी अनेक अत्यंत महत्त्वाचे सवोस थक्क करून 'सोडणारे शोध ठाविळे आहेत; परंतु ही शक्ति काय आहे, हें शास्त्राला सांगतां येत नाहीं. येथे शास्त्रांनी हात टेंकिळे आहेत, असे म्हणावयास कांहीं हरकत नाहीं, टिंडलनें ह्या शक्तींचे प्रथ्थक्करण, ती एक अत्यंत सूक्ष्म परमाणू ( 500 ॥0णल्स्प]2 ) आहे असे म्हणून केलें आहे. पण ह्याने कोणाचे समाधान होतें: ह्या शक्तीचे, ह्या तत्त्वाचे, खरं वर्णन म्हणजे * आनेद ) * चेतनश्रेत- नानामेकः ' किंवा * सर्वभूतांतरात्मा ! असें होय. परमाम्याचें स्वरूप संतू, चित्‌, आनंद ( सचिदानंद ) या रीतीनं केळे जातें; परंतु हा आनंद, सत्‌ चित यांच्यांमध्येही असतो; तो आनंद त्याच्या खताकरितांच नसतो, पण त्यायोगे सर्व विश्व उल्हासेत होते. ज्याला हे दिसते तो ब्रह्माला जाणतो.

जुन्या कराराच्या द्वारे देवाच्या आनंदस्वरूपाची, प्रेमस्वरूपाची ओळख इतकी स्पष्टपणें पटत नाहीं. त्यांतील पहिल्या म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असें आहे कीं, परमेश्वराने ही सव सृष्टि उत्पन केटी. नंतर पुरुष स्त्री उत्पन्न केल्यावर, त्यानें एकदां सवे सृष्टि निरखून पाहिली तों तींत सवे कांहीं त्याठा चांगळें आहेस दिसले. ह्या ठिकाणीं आनंदाच्या कल्पनेची उणीव आहे. जुन्या 'करारांतीळ देव मत्सरी दिसतो; परंतु येशू स्त्रिस्ति पॉल यांच्या शब्दांवरून नव्या करारांतीळ इश्वर मत्सरी नाहीं अस कळून येतें. ईश्वर प्रेमस्वरूप आहे, त्याच्यामध्ये आम्ही वावरतो, रहातों आमचें सवे जीवित्व त्यावर अवलंबून आहे.

४८ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने.

आतां कोणी असं म्हणेळ कीं, ईश्वर जर आनंदरूप आहे, प्रेम- रूप आहे, तर मग ह्या संसारांत आम्हांला आनंदाचाच, सुखाचाच, प्रेमाचाच ठाभ कां होत नाहीं £ आमच्यावर संकटे आलीं असतां प्रेममय देव स्वस्थ कां असतो तो आमच्या संकटांचे निवारण कां करीत नाहीं? या आयुष्यामध्ये दुःख संकट जिकडे पहावें तिकडे दिसत आहे. आणि सुखाच्या बरोबर संकट हें ठेविठेळेंच ! जेथें आनंद आहे तेर्थे दुःखही आहेच, मग इश्वर जर प्रेममय आहे, तर मग सववत्र अनुभवास येणारी संकटपरंपरा काय म्हणून अश्या प्रकारच्या विचारांनी मन गोंधळून जातें मग पुढला मार्ग कांहीं दिसत नाहीं. पण, आतां आधुनिक तत्त्ववेत्ते, धमेप्रचारक थोर पुरुप ह्या विपयाचा थोड्या निराळ्या दृष्टीनें विचार करूं लागले आहेत; देव आमच्यावर संकटे पाठवितो आपण मौज पहात स्वस्थ बसतो ही कल्पना आतां मान्य होण्यासारखी नाहीं. देव आपल्या सांगाती आहे, जेथें जातो तेथे आहे. दुःखाच्या वेळीं आपल्या दुःखाचा वांटेकरी तो होतो; सुखाच्या वेळीं आपल्या सुखांत भर घाळून आपलें रक्षण तो करितो. म्हणजे देव आपणांला केव्हां सोडीत नाहीं, एवढेंच नव्हे, तर तो आपल्या संगे आहे हें आपणांस कळते, ही जी भावना ती देवाच्या स्वरूपाविषयी आपल्यास उच्च- प्रकारच्या अनुभवाचा लाभ करून देते. प्रथम, मनुष्यांना ईश्वर हा कांहींतरी एक शक्ति आहे, सामर्थ्य आहे असं वाटे; म्हणजे त्यांच्या मनामध्ये इंथवराविषयीं भीतीची कल्पना असे; नंतर इंश्रर ज्ञानमय आहे असे त्यांना वाटूं ठागळें त्यावेळीं तो मनुष्याच्या सुखदुःखा- विषयीं बेपर्वा आहे, असा त्यांचा समज होता. यानंतरची तिसरी स्थिति म्हणजे ईश्वर प्रेममय किंवा आनंदमय आहे, ही त्यांना प्राप्त झाली. इश्वर एकदांच विश्वख्पी घड्याळाला किली देऊन आतां शांत स्वस्थ बसून रहात नाही,तर आपल्या सवे व्यवहारामध्ये तो आपला

“५//%../”%५.”€% “७ .””%./.” ७./४७./%७ ४.५४ *0% ४४% ७५0७ ४४ »/% “४ ४०% ४१ “१ /४_/४% /% /7२ “0१% /%,/४*२ /7% ४.१ ५४ ७.५७, “२५ २. “७ //%./१ »”४/% “५_//% १९६ "७. /// ने

अंतरींचं सुख. ४९

- ४४४६. ४४ _ ४४४८४७ ४७७४७७ ४.४४ ..७*७ ४७.४७ ४४४ ७४१५-५४ ..४ ४.४९. .४” ४४९७ ९७ ४७,४१७ ८» .५७ ८७४६. ४४% ४४९ ४४.७ ४0,” ७“.

'वांटेकरी आहे, आपल्या सुखदुःखामध्ये तो समसुखदुःखी आहे, आपणं त्याच्यापासून निराळे होत नाहीं, तो आपल्यापासून दूर जात नाहीं, एवढंच नव्हे, तर तो आपला जीवनाधार आहे, लाच्या जीवनांतगत आपळें जीवन आहे हेंच सत्य आहे, असें आतां अनुभवार्ने कळून येत चाललं आहे आणि आमचे तुकोबासारखे साधु ' जेथें जातो तेथे तूं माझा सांगाति ! ह्या प्रकारच्या उद्गारांच्या द्वारे कंठरवाने हेंच आज किती तरि दिवस सांगत आहेत ! अंतरींचं सुग्व.

धाई अंतरींच्या सुखं | काय बडबड वाचा मुखें ।॥

विधिनिषेध उरफोडी जंव नाहीं अनुभवगोडी

वाढे तळमळ उभयतां नाहीं देखिले अनुभवितां ॥।

आपुल्या मतें पिसं परि तें आहे जैसें तसं ।॥

साधना'ची सिद्धि मोन करा स्थिर बुद्धि

तुका म्हणे वादे वांया गेलीं न्रह्मवृदे ॥।

कोणीसाव्या शतकांत जीं मोठीं खोठ बुद्धीची माणर्स इंग्लं- डला "लाभली त्यांतच थॉमस कालीइलची गणना केली पाहिजे. त्याच्या विविध लेखांचा सर्वावर, विशेषतः तरुणांवर, पुष्कळ परि- “णाम झाला होता. कारण, ज्या वेळीं इंग्लिश समाजामध्ये गतानु- गतिकत्वास अधिक मान मिळत होता, प्रामाणिकपणं श्रम करून आपला संसार उत्तम रीतीनें चाळविगे हंहि मध्यम स्थितींतील लोकां- मध्ये कमीपणाचे ठेखळें जात होतें, ह्या विश्वाची व्यवस्था निय- मांनी बद्ध नाही, येथे वाटेळ त्याळा वाटेळ तर्से वागात्रपाची मुभा आहे अशा विचारांचे प्राबल्य ज्या वेळी होतें त्या वेळीं कालोइलनें वरीळ कामगिरी बजाविळी, हणुन तिचें महत्त्व विशेष

8

५० सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने,

आहे. खरें पहातां कालोइल म्हणजे एक विक्षिप्त व्यक्ति होती... एके रात्री कालोइल एमरसन लंडन शहरांत फेरफटका मारीत असतां एमरसनरने कालीइलला ' लंडन शहर पाहून तुला काय वाटतें £ असा सहज प्रश्न केळा असतां कालोइलनें आपल्यास येथे सेतानाचे राज्य दिसत आहे असा जबाब दिला ! उलट पक्षी एमरसनने सांगितलें कीं, मला येथे देवाचा हस्त, देवाचें राज्य. सर्वत्र दिसत आहे ! कालीइल हा मोठा निराशावादी असे व॒ एम- रसन आशावादी होता. कालीइलला वाटे कौ, जगांत सर्वत्र अंधारच आहे अंधाराचीच सत्ता सववत्र नांदत आहे. उलट पक्षी एमर्स-. नला वाटावे की, जरी अंधार असला तरी तो, प्रकाश पुढें येणार ह्याची सूचना आहे. प्रचंड प्रकाशापूर्वी जो अंधकार सवेत्र पसरतो जो पुढील प्रकाशाची कल्पना करून देण्यास कारणीभूत होतो तो हा अंधार आहे. कालोइलला भाषणे नका होतीं; शांतता हवी होती. मोठमोठ्या वक्त्यांना त्यानें कां) ७०४७ हवेचीं पोतीं म्हणावें. सारखी बडबड करीत सुट नका, भाषणांची रेळचेळ उडवू नका, आपल्या घरीं जाऊन बसा आणि आपल्या जिभेला आंबरा अशा ग्रकारचा उपदेश त्यानें केला आहे; परंतु त्याचा स्वतःचा आयुष्यक्रम पाहिला, तर तो मात्र ह्याच्या अगदीं उळट होता ! लोकांनीं आपली जिह्ाा आंवराबी ताोंडांना खीळ घालावी असं त्याला वाटत असे; पण त्याला स्वतःला कांहीं ते करितां आलें नाहीं. त्याचे स्वतःचे ठेख, त्याचे ग्रंथ हे सव, स्वतः त्यालाच वरील नियम पाळतां आला नाहीं, असंच अगदीं स्पष्टपणें दाखवीत आहित. असें जरी आहे तरी त्याने जो उपदेश केला आहे, त्यांत अर्थ पुष्कळ आहे त्याचें महत्वही फार आहे हें लक्षांत ठेविळें पाहिजे.

हलींचा आपला काळ हा वकतृत्वाचा काळ आहे हे कांहीं खोटें नाहीं. म्हणजे संभाषणे, भापणें, व्याख्याने, वादविवाद ह्यांवाचून

अंतरींचं सुख. ५९ आपर्ळे कांही आज चालावयार्चे नाही. आणखी, अगदीं जगाच्या प्रारंभापासून 'जेव्हेनें आपळी कामगिरी सारखी चालविली आहे ! कधीं तिचा पत्णाम इष्ट झाला असेळ, कधीं अनिष्ट झाला असेल, ही गोष्ट निराळी, पण ती कांहीं स्वस्थ बसलेली नाहीं ! मोठमोठ्या समुदायांसमोर भाषणें करून वक्त्याने आपापले विचार कळविले आहेत, संदेश विदित केळे आहेत त्या वकतत्वाच्या ओघाचा छोकसमूहावर तात्काळ परिणाम झालेला आहे. जॉपयेत मनुष्य- प्राण्यास जिह्वागात्र आहे, तोंपर्यंत वक्तृत्व त्याचे सामर्थ्य हीं विफळ होणार नाहींत; परंतु आपली जिह्ा ही दृष्ट अनिष्ट, चांगळे वाईट साध्य करून देणारी व्हावी, तिचें सामर्थ्य सवेत्र दृग्गोचर व्हावे, अशी जरी ईश्वरी योजना आहे, तरी देवाने हा धडा कांहीं विशेष रीतीनेंच घाळून दिला आहे, असें म्हटळे पाहिजे. देव शांत आहे, वाचाविहीन आहे. जणूं काय ही सृष्टि, सष्टिसौंदय हीच त्याची जिव्हा, आणि ही सृष्टि किंवा हें सृष्टिसोंदर्य खुणांच्या द्वारे त्याचा संदेश आपणांस कळवीत असत. साष्ट्देवता आम्हांठा जणूं काय सांगत आहे कीं, जो माणूस सारख्या शब्दौ- घानें आपल्याला आपलें कर्तव्य काय अकर्तेब्य काय याचा बोध करीत असतो, ल्याच्यापेक्षां शांत स्थितींत राहून त्या स्थितीच्या द्वारें उपदेश करणारा शिक्षक हा मनुष्यजातीरच॑ अधिक कल्याण करणारा होय. जिव्हेच्याठायीं मोठें सामथ्य आहे, शक्ति आहे हें खरें; परंतु तिने फार धगाणा घाळूं नये, बेताळ होऊ नये, म्हणूनच जणं काय तिची रचना देवानं कांही विलक्षण रीतीने केठी आहे. देवार्म दातांच्या मागें जिभेला अडकवून ठेविळें आहे, आणि ह्या दातांच्या बाहेरही आपले हे ओंठ जणूं काय दोन रखवालदार ठेविळे आहेत ! मनुष्य बेताळ होऊन आपला मनुष्यपणा विसरेळ पशूकोटीप्रत जाईळ, म्हणूनच ही योजना केली नसेळ कशावरून ? असो. सारांश

५२ सर नारायण गणेदा चंदावरकर याचीं व्याख्याने.

हा कीं, आपल्या ठिकाणीं परमेश्वरानेंच आत्मसंयमनाचे सामध्ये ठेबिळें आहे, त्याच्या योगेच शहाणपणाचा जो मार्ग त्याचे आप- णांस अवलंबन कारितां येते. परंतु हें सामर्थ्य आपल्या अंत:करणांत जो परमेश्वराचा अंश आहे, त्याच्या द्वारेच आपणांस प्राप्त व्हावयाचे असते. खरें पाहिळें तर आजच्या काळीं संभाषणे, वादविवाद, वादग्रस्त विषयांचा खळ हीं सवेच ह्बी आहेत. तोंडी लेखी उपदेश, व्याख्याने हीं निरनिराळ्या रूपांनी फार पुरातन काला- पासून मनुष्यसमाजामध्यें आहेत. आणि जेव्हां * तुका म्हणे वार्दे वांयां गेलीं ब्रह्मवंदे ' असें तुकोबा कंठरवान सांगतात, तेव्हां आपण कोणलाही गोष्टींचा वादविवादच करू नये, असे त्यांचे हणणे आहे असं कांहीं नाही. त्यांच्या उपदेशाचा आशय इतकाच समजावयाचा कीं, विनाकारण वाद घालावयाचा म्हणन वादविवाद करण्यांत कांहीं अर्थ नाहीं; तर वादविवाद वक्तृत्व यांस स्वतःच्या विचाराचा मननाचा पाठिंबा असावा. आणि स्वतःच्या विचाराचं हें दढी- करण आणि मनन आपण आपल्या अत्यंत शांत अशा वेळीं, अंत:करण दुसऱ्या कोणत्याही व्यवसायांनीं रंगठेळे नसतांना, साधावयाचे असते.

आयात आणि निगेत; माळ आंत येईेळ, तर तो निराळ्या ख्पानं बाहेर जाईल, हा नियम फक्त व्यापारालाच लागू आहे, अर्स नाही. तर तो सवेत्र ठागू होण्यासारखा आहे. आपण आपल्या शरीराचा विचार केला तरी, ह्या नियमाने आपलें शारीरिक स्वास्थ्य आरोग्य आपणांस राखतां येते, असें आपल्याला आढळून येईल- विद्यार्थ्यांने प्रथम ज्ञानाचा लाभ करून ध्यावयाचा असतो, तेव्हां त्यास पुढें आपल्या ज्ञानाचा इतरांस लाभ करून देतां येईल. सारांश, आपल्या सर्व प्रकारच्या व्यवहारास हा नियम कमी अधिक प्रमा- णाने लावतां येण्यासारखा आहे. कालीइलने शांतीसंबधाने प्रदर्शित

अंतरींचें सुख.

४९११./४९%/०%.४४०१७..५../४५ ८४७७ ८१७ ८४४ ,”€७ ८४0,” ५.७ »*%../”% १७.४४ /७७ ४” ८४४७ 4१%,” /” ७.७. “के. /” ३.” ./“..

केलेल्या विचारांत बरेच तथ्य आहे, मात्र त्यानें आपळे विचारांस अतिशयोक्तीरचे स्वरूप दिलें होते. कारण आपल्याला हें माहित आहे कॉ, सवे सत्कृत्यें उत्तमाचरण ह्यांच्या बुडाशी शांतपणे एकांती झालेळें मनन हें असतें; हणजे एकांतामध्ये, चित्त स्थिर करून सर्व गोष्टींचा स्थितींचा शांतपर्णे विचार केल्यानंतर त्या निश्चित विचा- रास कृतीचे स्वरूप येत असतें. आपल्या ठिकाणीं जो उत्तमांश आहे, त्याचा ठाभ इतरांस जर करून द्यावयाचा आहे, तर प्रथमतः एकांतामध्ये शांतपणे मनन करावयास आधीं शिकळे पाहिजे. जगा- मध्ये जे अनेक प्रकारचे व्यवहार होत असतात, त्यांत स्वत; सामील झाल्यानेच, किंवा जगामध्ये जो सारखा गोंगाट होत आहे, त्यांत आपणही भर घातल्यानंच, अगर ज्या अनेक चळवळी चाळू आहेत त्यांच्यांशीं अगदीं एकजीव झाल्यानेंच आपल्याला जगाचा अनुभव येतो, असें नव्हे. हें सर्वे जरी करावयाचें असळें तरी, आपण प्रथम आपल्य , नाशीं विचार करून नंतर सिद्ध झाठें पाहिजे. उगाच लोक कोणतीही गोष्ट कारेतात हणून ती आपण करावयाची असें नव्हे. प्रथम मनन करणे हेंच आपले कतेब्य आहे. पहा, आपल्यावर कांहीं अत्यंत बिकट अशी आपत्ति आली, आपलें अत्यंत प्रिय असे कोणी सुहृद कालवश झालें, तर आपण किंकर्तेब्य- मूढ होतो अगदीं आपल्याशींच आपल्या आपत्तीविषयीं विचार करीत बसतो. यासाठींच आपलं कोणी सुहृद गत झालें असतां, किंवा आपल्या एकाद्या मित्रावर असें संकट आल्यावर त्याच्या भेटीस क्ापण गेलों म्हणजे शांत बसणें, आपली मान जणं काय खांलीं घाळून आपली खिन्नता त्याच्या अनुभवास आणून देणें, आणि कोसळलेल्या आपत्तीविषयी अघळ पघळ बोलणें हाच सरळ मार्ग होय, अर्स नित्य मानिलें जातें. अशा वेळीं दुःखाचे, संकटा'चे बटिकरी आपल्या स्तब्धतेच्या द्वारें फार चांगल्या रीर्ताने होतां येते.

५१४ सर नारायण गणेदा 'चंदावरकर यांचीं व्याख्याने.

आपल्या साधुसंतांनी आपल्याला सांगूनच ठेविलें आहे कीं एकसा- रखा शोक करून नव्हे, किंवा आपल्या आपत्तीसंबंधानें इतरांशी अघळपघळ भाषण करून नव्हे तर आपल्या अंत:करणांत टेवून तें सहन केळे पाहिजे, ह्मणजे मग ल्या दुःखाच्या भाराने वांकून जाण्याऐ- वजीं तो दःखाम्रि अंतःकरणाच्या आंतील गाभाऱ्यांत ठेवून दुःख सहन केल्याने धेर्यवान्‌ किंवा हूर माणसाप्रमाणे जगामध्ये आप- णास परववत्‌ वावरतां येतें

धर्माच्या बाबतींत आपल्याला हे स्वानुभवाने शिकावयाचें असते विश्वामध्ये एक प्रचंड शक्ति नांदत आहे. ही शक्ति आपल्या बऱ्यासाठीं नित्य झटत असते, आणि जरी आपल्यावर अनक प्रकारच्या आपत्ति आल्या, अनेक प्रकारचा दुःखे आपल्याला सहन करावीं लागलीं, तरी अंतीं सल्याचा प्रेमाचा हा जय होतच असतो. ज्या वेळीं आपण आपल्या स्वतःसंबंधानं शांतपणे शांत स्थळीं विचार करीत आहों आपल्याला हें कळून चुकले आहे कीं, बाहेरच्या साधनांनीं आपला तरणोपाय होणे नाहीं, अंत:- करणाच्या ठायीं वास करणारा जो मित्र, तोच आपला मार्गदर्शक, तारक होय, त्याच वेळीं हा आपला विश्वास दृढावतो त्यायोगे आपल्या स्वतःला नोट मागावर ठेवितां येणें शक्‍य आहे, हं आप- णास कळून चुकतं. वेद, बायबळू, कुराण, क्षेंदावेस्ता इ० धर्म- ग्रंथ ज्यांनीं लिहिळे, ते आपल्या अंत:ःकरणामध्यें देवास पहावयास प्रथम शिकले होते. देवाचें वास्तव्य आप या अंतःकरणांत आहे हें त्यांस कळून चुकळें होते. आपण तर बोळूनचाळून अपूर्ण आहोत, ५गू आहोत. परंतु आपल्याला जर एर्णतेच्या मागीला लागावयारचे आहे, तर आपण प्रथम हें शिकले पाहिजे की, आप- ल्याला येथें जें जें कांहीं ज्या ज्या वेळीं हर्वे असतें, तें तें त्या त्या वेळीं आपल्याला आयते मिळणें शक्‍य नाहीं. आपण आपला स्वतःचा मार्ग

अंतरींचे सुख. | ष्‌

“४-५ *<€ ५-५ ६-५४४-/५-/१-/४-/१./५-/६./%०/-” ४८४४” ४४४७४ ४.४” ९०४ ४.४ १०४१७ २.४ २४७७“ ७८४७४ क. ७८४४०४

-४४.»१%-४ ७.४७ ५/५४%७* २५४४४४१ ४४.५४५-/४ 0१

शोधून काढला पाहिजे, आपणच आपल्या भडचणी दूर करण्या- साठीं झटळें पाहिजे. हा जो मोठा धडा आपल्याला शिकावयाचा असतो, तो आपण जेव्हां एकांतांत जाऊन स्वतःशींच विचार करतो,

हांच तो आपल्याला कळतो. ज्या वेळीं संसारांतील सर्व गोंधळ सर्व गडबड आपल्या दृष्टीपुढे असते, त्या वेळीं ही जागृति आपल्या- ठिकाणीं होत नसते. आजच्या काळीं वादविवाद चचो ह्यांच्या- वांचून कांहीं आपलें चालावयाचें नाहीं, हें खरें. कारण, आपली अशी कांहीं रचनाच आहे कीं, आपण निरनिराळ्या दिशांनीं विचार करीत असतां. तथापि इंश्वरीसंकेत असा दिसतो कों, निरनि- - राळीं माणसं जरी निरनिराळ्या देशानीं विचार करीत असलीं, तरी आपापले मतभेद सर्वांनी बाजूस ठेविळे पाहिजेत. आणि हे विचा- रांतीळ मतांचे भेद प्रेमाच्या साहाय्यानें आवरले पाहिजेत. ज्या ' बेळीं आपण स्वत:शींच मनन करू, परमेश्वराने आपल्या अंत;कर- -णामध्ये जो मंजूळ ध्वनि ठेविला आहे, त्याजवर विश्वास ठेवूं ज्या वेळीं परमेश्वर आपल्यासमोर आहे ही गोष्ट आपल्याला पटली आहे, असें आपण दाखवू, त्या वेळीं आपल्या ठिकाणीं प्रेमभाव जागृत 'होईळ. ज्या वेळीं सर्वे माणसे निद्रावश झालीं आहेत, ज्या वेळीं माणसांचे सव उद्योगधंदे थांबळे आहित, ज्या वेळीं रस्त्यांतीळ -भावाज गोंगाट, त्याचप्रमाणें चैनीचेही सवे प्रकार थांबळे 'भाहेत, अश्या वेळीं आपण बाहेर पडा, एकदां वर आका- आकडे दृष्टि फेका, वर अनंत तारे खालीं परथ्वी ह्यांचे एकवार निरीक्षण करा; अशा वेळीं जेव्हां सवेत्र शांतता असते, 'त्या वेळीं अंतःकरणामध्यें असा ध्वनि उमटतो कीं, काय! सर्वन्न सामसूम झाळें हणन काय झालें, मी तुझ्याबरोबर आहे. नी सुला सोडिले नाहीं. आम्हांठा जर असा भास होत नसठढा तर

त्याचा अथ इतकाच कीं, आम्ही या ध्वनीकडे लक्षच देत नाहीं, | ॥/४-2-2/6

५६ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने.

५.४”

*“€*./*//”५-/”* /€* .”**.””% .“"५.//२./९.”९./९./४५”७_/४_/९ “४५,” ४7५ _/१५_”४_/१ / ./१_/७ “€*//*../९२,//५५५”१./*९./१ /%.”.//५ /”"१ /९ »२_ ८२ /% ९.५ /”२ »१८./९%

परंतु ज्याला मननाची संवय जडली आहे, त्याला त्याचें महत्त्व कळतें. त्याला आपल्या अंत:करणांतून उमटणारा हा ध्वाने आपला खरा मित्र आहे, खरा सोबती आहे हें कळून चुकते. ज्या वेळीं आपण अशा प्रकारच्या एकांतामध्यें असतां त्या वेळीं आपण अगदीं एकटे असर्तो असे कोणी समजूं नये. अशा वेळीं जेव्हां वरील अनंत तारे खालीं परथ्वी ह्यांचे जणूं काय आपण मित्र होत असतों; त्या वेळीं आपल्या सर्भोवार जी गंभीर शांति पसरलेली असते, ती आपल्या कानांत जणू काय मंजुळ ध्वाने काढीत असते. ते अनंत तारे आपल्याला सांगत असतात कीं, ' तूंच आपल्या स्वतःचा मित्र आहेस, कारण तुझ्या अंतयोमी तुझा खरा मित्र आहे, हा तुझा सहचारी आहे, तुझा मार्गदर्शक आहे, हा तुला केव्हांही सोडून जात नाहीं, मात्र तूं त्याला पाहिळे पाहिजेस तुझा त्याचेवर विश्वास बसला पाहिजे.

आणखी आपण हेही लक्षांत ठेविळें पाहिजे कीं, पृष्कळसे प्रंथ वाचणे किंवा उपदेशकांचे उपदेश ऐकणे ह्यानें कांहीं आपलें तारण होणें नाहीं. अंतरींचं सुख हेंच आपल्यांस अंतीं अत्यंत कल्याणकारक वाटते. वादविवाद भांडणें कितीही चाललीं तरी त्यांस कांहीं भर्यादा ही आहेच. आणि जरी तुम्हांला चांगल्या रीतीने वाद विवाद करावयाचा असला तरी प्रथम “अंतरींचें सुख' प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा, असा आपल्या तुकोबांचा उपदेश आहे. दसरे असे कीं, आयुष्यामध्ये आपल्याला जे निरनिराळ्या प्रकारचे अनु- भव येतात, ते आपल्याला प्रेंथवाचन वादविवाद ह्यापेक्षांही अधिक बोध प्राप्त करून देतात. आजकाळ विचार करण्याची संवय शोधकर्बाद्दे ही. आमच्यांतात जात चालल्याची ओरड वारंवार कानांवर येते. परतु ही अशी स्थिति कां प्राप्त झाली, द्याचा १विंचार केल तर असे आढळून येईल कीं, शांतपणें विचार करण्याची

अंतरींचें सुख. पफ मनन करण्याची संवय आमची जात चालली आहे. आपल्या सभों- वार जो गोंधळ चाळू असतो, जी गडबड जो कोलाहल नित्य सुरू असतो त्याचीच आपल्याला संवय झाल्यामुळें स्वतंत्रपणें स्वतःसाठी विचार करण्याचीच संवय नाहींशी होत आहे. ज्या वेळीं विद्वान्‌, राजकारणी माणसें साधुसंत एकांतांत जाऊन आपल्याशींच शांतपणे विचार करून उपलब्ध साधनांचा ठाभ घेऊन आचारास योग्य असा मार्ग निश्चित करीत असत, तो काळ आपल्या ह्या देशांत फार भाग्याचा असला पाहिजे. आतां ह्या वेळीं मी अंतरांच्या सुखाची, एकांतवासाची एवढी स्तुति करीत आहे एवढ्यावरून मी केवळ एकतर्फी विचार करीत आहें. असें आपण समजूं नये; अंतरींचें सुख किंवा एकांतवास ह्यांचे पर्यवसान कृतींत झालें पाहिजे. कारण जो केवळ अंतराच्या सुखाची महाते गातो, किंवा हें अंतरीचे सुख भोगीत राहतो, पण जगापासून दूर राहतो, जगाचा धिक्कार करितो, ज्या अनेक चळवळी देशाच्या हितास साधनीभूत होत आहेत किंबा होणाऱ्या आहेत त्यांत जाऊन मिसळत नाहीं, त्याला खरें अंतरींचें सुख प्राप्त झालें आहे, असें मुळींच नाहीं. ज्यांनीं अंतरींच्या सुखाचा लाभ. घेतला, शांतपणे ध्यान मनन करून जगांतील दुःख, जगांतील यातना कमी करण्यासाठीं दुःखी जनांच्या दु:खाचे वांटेकरी होण्या- साठीं जे व्यवहारांत राबळे, अनेक प्रकारच्या उपयुक्त लाभदायक. चळवळींत जे पडळे ज्यांनीं इतरांच्या आनंदांत समाधान- वृतींत भर पाडिली, ते वास्तविक पाहतां ह्या विश्वाचे पुढारी होत. बुद्ध, येशू, महंमद, तुकाराम यांचीं चरित्रे कमी अधीक प्रमा- णानें अश्ञा प्रकारचीं होतीं. आपल्याला माहीत असेलच कीं, जेव्हां. काहीं वृद्ध गरीब बायांनी आपलं तारण होण्यासाठीं आपण काय करावे असा महेमदास प्रश्न केला त्या वेळी त्यानें देवावर

८८ सर नारायण गणेश चंदावरकर यांर्चा व्याख्याने.

"२.४४./४./४_./४ .४७ ४४.४४ 4 “€२./१ .४४*./९./”२./१,/२.//४.५%..*” ,/” ५५५ _ ४० ४.५९ ५*..५७..४./४४../२./”२ ./ »२-/./५-/५./ >

४५.८ .»€*../५-.५/१०/” ८/९ ,/”% ,/” _कन्वे,

विश्वास ठेवा आपलं रोजचे दळण दळीत जा असा त्यांस जो जबाब दिला, त्याचा अर्थ इतकाच कों, ज्या स्थितींत देवाने तह्मांठा ठेजिळें आहे त्या स्थितीस अनरूप अशीं जीं करोव्ये 'तीं तुझी प्रथम बिनबोभाट करा; ह्मणजे त्यांच्या द्वारेच तुमचें तारण होईल, इह परलोकीं तुह्ांठा सुखाचा लाभ होईल इतरांच्याही सुखास तुम्ही कारण व्हाल. अशाच प्रकारचा बोध आज जो अभंग आपण गाइला, त्याच्यापासून आप- ल्याला होत आहे. ज्यानें सवेसंगपारित्याग केला आहे, तो ईश्वर राच्या प्रेमास अधिक पात्र नसून, जो संसारी आहे, जो नागारिक आहे, ज्याळा एकांताच्या सुखाचा, अंतरींच्या सुखाचा लाभ घेतां येतो आपल्याला जो अनुभव प्राप्त झाठा, जो लाभ झाला, जे ज्ञान मिळाळे, जो धर्मानुभव लाभला, आपया हातून जे धमेसाधन झालें, त्यांचा इतरांस लाभ द्यावयास जो सिद्ध होतो, तो ईश्वराच्य ग्रेमास निःसंशय अधिक पात्र आहे.

शॉपटॉकॉसणिशिाण एरशिशिणी एणाशीपणशणशणा ण. णशा 7२.

भागवतधर्माचे अर्वाचीन स्वरूप.

च्या उन्हाळ्य १८८९९१ सालच्या उन्हाळ्यांतली ती गोष्ट. मी नाशकाहून लोणावळ्यास चालली होतों. कल्याणच्या स्टेशनावर

मळा गाडीची वाट पहात कांहीं तास थांबाबयाचें होते. कांहीं उद्योग

नव्हता, म्हणून वेळ घालविण्यासाठीं मी इकडून तिकडे कांही वेळ फिरला मंद शीतल वाऱ्याच्या झुळकेचा लाभ घेण्यासाठीं मी एका झाडाच्या छायेखालीं उभा राहिलों. तेथेच दोन अगदीं साधी दिस- णारीं गरीब माणते, एक मुसलमान दुसरा मराठा, देव मनुष्य यांच्या संबंवानें मोठया गंभीरपर्णे कांहीं तरी संभाषण करीत

भाग वतधमोचें अवोचीन स्वरूप. ५९

आहेत, असे मळा आढळले. मुसलमान मनुष्य कबिराचीं पदें म्हणत होता मराठा तुकाराम, नामदेवाचे अभंग गात होता. कबिराचीं पदें म्हटलेली ऐकून हा मराठा गडी अभंग म्हटलेळे ऐकून मुसळलमानभाई अगदीं तल्लीन झालेला दिसत होता. मधून मधून दोघांची संभाषणे होत होतीं. ह्या अज्ञान दिसणाऱ्या माणसांचे, ह्या दिवसांत खऱ्या भावाचा, खऱ्या भक्तीचा छोप झाला आहे, हलछींचा धर्म म्हणजे केवळ क्रियाकमामध्यें अडकून बसला आहे, हिंदु मुसलमान एका देवाचीं बालके आहेत, हा भाव जागृत करण्याच्या ऐवजीं ह्या दोन्ही धमांच्या लोकांना दूर दूर करण्यांत येत आहे, असे उद्गार त्यांचीं तीं परदे एकंदर संभाषण ऐकून मला फार मोठा लाभ झाल्यासारखे वाटर, माझ्या ठिकाणीं एक प्रकारचा नम्रनभावही उदित झाला. त्यांना भक्तीचे रहस्य पूर्णपणें कळलें होतें आणि ज्ञानाची शहाणपणाची रिकामी घमेंड मारणारे जे आम्ही, त्यांच्या दृष्टीने ते जरी अगदीं गरीब यःकश्चित्‌ दिसत होते, तरी मला त्या वेळीं ते, ज्यांना कांही वर्षोपूर्वी न्या. मू. रानडे यांनीं भागवतधर्माचे प्रचारक प्रवतैक असें म्हटले, त्या संतांचे अनुयायी, त्या भागवतधमोचे सेवक असे मला दिसळे. मी दोघांजवळ गेलों, तेव्हां मला असें आढळून आलें कीं, तो मुसलमान एक झाडूबाला होता मराठा पोरटर असून, दोघेही कल्याणच्या स्टेशनावर नोकर होते. असे प्रकार आपल्या देशामध्ये कचितच आढळून येतात, असें कांहीं म्हणतां यावयाचे नाहीं. हा आपला देश ज्ञातिबंधनांनीं जरी अगदीं बद्ध झाठेला आहे, तरी सुद्धां अगदीं खालच्या वर्गाचे म्हणून ज्यांना मानेळें जातें त्या महारांत सुद्धां अशीं माणसं आढळतात कीं, त्यांचा भाव, त्यांची भाक्ति, भ्ापव्या अंतःकरणास अगदीं तळीन करून सोडणारी पदें धोळून घोळून म्हणणें भक्तांच्या साधूंच्या कथांचे अगदीं साध्या रीतीर्ने

६० सर नारायण गणेद्य चंदावरकर यांचीं व्याख्याने.

२.५९.” २८०४१७.” ७.८४” ७.» ७.२.”

त्यांनी केळेंळें निरुपण ऐकून मनाला फारफार समाधान वाटतें. कांहीं वषीपूरथी खंडाळ्यास एका महारबुवाने हारेकार्तन केलें, त्या वेळीं त्यान साधुसंतांचा आठवण करितांना अगदीं कळवल्याने म्हटळें; 'अहो संत हो, आपण आमच्यावर फार उपकार केळे आहेत. ज्या वेळीं: आम्हांला वेदांनीं टाकिठें, ब्राह्मणांनी झिडकारिळें लोकांनीं आम्हांस बहिष्कृत केलें, त्या वेळीं आम्ही जे अगदीं पतन पाबलेळठे, सर्वांस तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केलेत; आम्हांला! आपण आमच्या उद्धाराचा माग दाखाविळा आमच्या ठिकाणीं आशा उत्पन्न केलीत, त्या आपळे आम्ही कसे उतराई होणार *' ला जुन्या आठवणी आज आपल्यांपुढें ठेवण्याचा हेतु इतकाच कौ, प्रत्येक हिंदूच्या ठिकाणीं विचाराची जागृति करावयास त्यानें आज ज्या भ्रष्ट मागाचे अवलंबन केलें आहे, त्याबद्दळ लाची कानउघाडणी करावयास संतमालिका तयार असते. ह्या साधुसंतांनी आध्यात्मिक अनुभवार्‍चा अत्यंत मोल्यवान्‌ असा सांठा आमच्यासाठी मार्गे ठेविला आहे. आम्हीं मात्र त्याचेपासून आमचे कल्याण करून घेतलें पाहिजे. दुसरें असे कीं, हीं अशीं भाषणें किंवा साध्या भोळया लोकांचीं कीर्तने वगैरे ऐकिलीं म्हणजे आपल्या हें लक्षांत येऊन चुकते कीं, सद्धर्माचें बीज येथें आहे, मात्र त्याची मशागत करणारीं माणसं पाहिजेत, पण मग येथ जुने रडगाणे पुढे येतंच. उत्पन्नाची वाण नाही, पण पुढें गोळा करा- बयास माणसांची वाण आहे ! तथापि आम्ही सर्वांनी हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, धर्माच्या सुधारणेचा प्रश्न हा सर्व प्रकारच्या चळवळींना पायाभूत झाला पाहिजे. आणि लोकांच्या सुधारणेसाठी त्यांच्या धमविषयक समजुतींत सुधारणा करण्याचा प्रयत्न कारेतां धर्मास प्राधान्य देतां दुसऱ्या मार्गानें प्रयत्न करणें म्हणजे विहिरीतून चाळणीने पाणी काढण्याच्या प्रयत्नासारखे निष्फळ

भागवतधमारचें अवोचीन स्वरूप. ६१

*-/५४०- ०८४ “0 “४४/१५/४५४१ ४५४ टा टे.

होणारें आहे. डॉ. टी. के. चेन नामक एका प्रंथकारानें म्हटळें आहे कीं, एकंदर समाजाची जर प्रगाते व्हावयास हवी आहे, तर तीस धर्माच्या सुधारणेचे पाठबळ पाहिजे. युरोप अमेरिका येथील लोकांचा जो खिस्ती धर्म त्याचा उगम यहुदी धर्मापासून झालेला असल्यामुळें त्या लोकांनीं याच यहुदी धर्मातील विचार, यहुदी लोकांच्या आकांक्षा, त्यांच्या आशा त्यांची संस्कृति ह्यांची ओळख करून घेतली पाहिजे. आम्हीं देखीळ ह्या विचारांपासून बोध घेतला पाहिजे, तो असा कीं, आमच्या सामाजिक प्रगतीला धर्मसुधारणा ही पायाभूत झाली पाहिजे, आणि ह्या धमेसुधारणेचा पाया आमची जी प्रूरवेपरंपरा पर्वे संस्कृति तिच्यावरच घातला पाहिजे. म्हणून तर आमच्या प्राचीन साधुसंतांनी जे उपदेश केले आहेत, लांचीं जीं वचने आज आपणांस उपलब्ध आहेत, तीं आप- 'लींशीं करण्याचा प्रयत्न करून' त्यांनीं जो पावित्र जीवनाचा आदर्श आपल्यापुढे ठेविला ते आपलेसे केळे, लाची भओोळख करून देण्याच प्रयत्न झाले पाहिजेत.

हें जे प्रचंड राष्ट्रकार्य त्याचा विचार मनांत येऊनच ह्या शतकां- तीळ आमचे जे दोन मोठे धर्मसुधारक -राजा राममोहनराय पंडित दयानंद सरस्वती, यांनीं हें ध्येय आपल्यापुढे ठेवून लोकांस उपदेश केळे त्यास अनुरूप काते करून दाखविल्या. आणि राजा राममोहनरायांचे दोन मोठे अनुयायी महार्षि देवेंद्रनाथ ठाकूर ब्रह्मानंद केशवचंद्रसेन यांनीं त्राह्मसमाजास टर्य स्वरूप दिलें. राजा राममोहनराय यांनीं स्थापिलेला ब्राह्मसमाज पंडित दयानंद सर- स्वाति ह्यांनी उभारलेला आर्यसमाज ह्यांच्या सिद्धातांत कांही बाब- तींत पुष्कळ भेद आहेत, ते विसरण्यासारखे नाहींत, हे खरे; तथापि आपलें राष्ट्रीय ध्येय आपल्यापुढे ठेवून त्यांना जो मार्ग योग्य वाटत आहे लाचे अवलंबन ते समाज करीत आहेत. आर्यसमाजाचा

६२ सर नारायण गणंझ चंदावरकर यांचीं व्याख्याने

७९,५४५ //७../”७ ,४"%..” ९.४ ॥४४५./११ “२ ४४९ ४४ ./ ४०/४४/७७४९.

प्रतिमाप्रजनावर विश्वास नाहीं, पण त्याची सर्व भिस्त वेदांवर आहे. आर्यसमाजाच्या मर्ते पुरातन काळीं ज्यच काय ते तेवढे देवाचे लाडके होते, अर्से नाही, तर तत्ूर्वी हिंदूंनाही तो मान मिळाला होता. राजा राममोहनराय यांनीं आपल्या अनेक लेखांत आपण प्रतिमाप्रजनाचा त्याग करून एका सत्य, सनातन परमे- श्वराच्या भजनीं काँ कर्से लागलों त्याचे वर्णन केळें आहे. कारण, ते म्हणत, उपनिषदांची हीच शिकवण आहे कीं, ह्या विश्वाचा कत्ती एक परमेश्वर आहे, तो सरवीशाने आम्हांस ज्ञात नाहीं, तो सत्यस्वरूप असून ह्या विश्वाचा कत्ती, रक्षक अंतीं नाशही करणारा तोच आहे, देव एक आहे, हें उपनिषदें कंठरवानें सांगत आहेत; आणि असा जो एक देवाधिदेव त्याची मानसिकपूजा शुद्ध- रीतीनें कशी करावी, हेंही उपनिषदें सांगत आहेत. तथापि वेद हे ईश्वरप्रणीत आहेत, म्हणन ते आपणांस सवांशानें मान्य असले पाहिजेत, असें मात्र त्यांचे मत नव्हते. त्यांचे नेहमीं हें सांगणें असे कीं, आपले धमंग्रंथ आस्थेने वाचा, त्यांची हेळसांड करूं नका; त्यांची काय शिकवण आहे ती पहा तसं कारेत असतांना आप- ल्याला जें सारासारविचारसामधथ्ये देवानें दिलें आहे, त्याचा उपयोग करा आणि देव परमेश्वर ह्या संबंधानें आपळें काय कर्तव्य आहे, ह्याचा विचार करून शास्त्रांच्या आज्ञा पाळा.

[गवतधरमाचे हें तत्त्व आतां हळूहळू, पण निश्चयात्मक- रीतीनें, विचारीलोकांस मान्य होऊ लागळें आहे. आणि प्रार्थना- मंदिरांतील अगर आर्येसमाजांतीळ उपासनांस हजर असोत अगर नसोत, ह्या दोन्ही समाजांचे पुढारी, उपदेशक, उपनिषदे साधसंत ह्यांच्या तत्त्वांवर विशेष जोर देत असतात. तीं स्वीकारा, असे त्यांच्या नेहमीं सांगण्यांत येतं. ह्या गोष्टीचा लाकांच्या मनावर इष्ट परिणाम होत आहे. हें जें आध्यात्मिक बाबतींतील राष्ट्रीय ध्येय, तें नित्य.

भागवतधमोचें अवोचीन स्वरूप. धक दृष्टीपुढे ठेवून पुण्यास डॉ. भांडारकर आणि मुंबईस न्या. मू.. रानडे यांचे नित्य उपदेश होत असतात, अशा उपदेशांच्या वेळीं उपनिषदे, भगवद्रीतादि ग्रंथ साधुसंतांचीं वचर्ने यांचा सढळपर्णे उपयोग करण्यांत येतो. ' तेलंगांचा पक्ष ह्या विषयावर आपलें सुंदर व्याख्यान देतेवेळी ज्यांना न्या. मू. रानडे ह्यांनी ' राजकीय क्षि ' ( एला] फा ) असे म्हटलें आहे, त्या नारायण महादेव परमानंदांपुढे हेंच राष्ट्रीय ध्येय होतें. आमच्या पुढाऱ्यांत मामा परमानंद हेच एक खरे खुरे क्षि होते, अर्से म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. मामा फार गोड उदार स्वभावाचे गृहस्थ होते आणि शांतपणे, विशेष गाजावाजा करितां, इेश्वरावर सर्व भार टाकन, ते आपल्या देशाच्या उद्गारासाठीं देवार्चे कार्य सतत करीत होते. आणि आपले भांडारकर, रानडे, तेटंग, नलकर हे सवे त्यांस मार्गदर्शक समजून प्रसंगीं त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या विचा- रानें वागत त्यांच्या उपदेशास योग्य महत्त्व देत. ते एक आदर्श- बत्‌ गृहस्थ होते. यांची एकदां ओळख झाली कीं, त्यांच्याविषयी मनांत प्रेम आदर उदित व्हावयाचींच, त्यांचा आपला परि- चय झाला म्हणून आपणांस फार धन्यता वाटावी, इतक्या थोर योग्य- तेचे गृहस्थ मामा परमानंद होते. राजा राममोहनराय यांनीं जो हा ग्राम्हसमाज स्थापिला, त्याच्या राष्ट्रीय स्वरूपाविषयी आपल्या एका लहानशा पुस्तकांत परमानंद म्हणतात “'राजा राममोहनरायांच्या आधीं फार वर्षांपासून प्रचारांत असलेले पंजाबांतीलळ शीखपथ, बंगाल्यांतीळ चैतन्यांनीं स्थापिठेला वैष्णवपंथ, आपल्या महाराष्ट्रांतील भाक्तेपंथ, मध्यप्रांतांतीलळ गुजराथेंतीळ कबीरपंथ, ह्यांसारखे जे पंथ त्यांच्यांत राममोहन रायांच्या पंथांत कमी अधिक,सादऱय असे. प. वा. डो. आत्माराम पांडुरंग, तसेच प. वा. रा. ब. भोलानाथ सारा भाई त्यांच्यापुढे हेंच राष्ट्रीय ध्येय असे, आणि ज्यांचे साधुत्व,

'६५ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

““ ४०४१४.” ४./१ ८१..” ४.४ / ४.” ४.” २.” ९.५ १.” *./४_/ ४)/४./ ९.४ ९.” ४./४./ ९.” ५./”./”५-/१९.” ९./४..”"१./ ४//१//९..” ४_/४./ ४”... ७४0.” 9.” ४,” ७४7५९४५४५१. ४.९ ६.//१./ ९.” %.५ षि.» ./ १.४४...” *५_.// ८७

ज्यांची धर्मशीलता, ज्यांची उत्कट भक्ति, पवित्र आचरण, साधा स्वभाव, स्वार्थत्याग ह्यांच्या योगें सिंधप्रांतामध्यें ज्यांची नांवे छहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या तोंडी आहेत, ज्यांस लोक साधु असें एकंदर वतनावरून म्हणत आहेत, ते हिरानेद नवल- राय ह्यांच्यांहीपुढें हेंच राष्ट्रीय ध्येय, हेंच राष्ट्रीय धोरण होतें. परंतु हे जे भागवतधर्माचे सवेप्रचारक त्यांचा आपल्या धर्मपुस्तकां- वरीळ आपले साधसंत भक्त ह्यांचेवरील विश्वास अंध नव्हता. सर्व कांही आपल्या धरमपृस्तकांत आहे, किंवा इतरत्र कोठे साधसंत भक्त प्रसिद्धीस आठे नाहींत, असें वाटण्यापयत कांही त्यांची मजल आलेली नव्हती. १८३२ साठीं राममोहनरायांनीं त्राझसभा जेव्हां स्थापन केली, त्या वेळीं स्वीकृत धर्मतत्त्वांचा पाया वेद उपनिषदे होत, असें लांचे धोरण होतें खरें; परंतु पुढें नऊ वर्षानी लांचेच अनुयायी ब्राम्हसमाजाचें काम पुढें चालविणारे जे महर्षि देवेंद्र- नाथ ठाकूर त्यांनीं वेदांचे पौरुषत्व अपौरुषत्व ह्यासंबंधानें काशी येथील पंडितांपा्शी वाद करण्यासाठीं शास्त्री पाठाविळे. स्वतःचे शोध आणि ह्या चार शास्त्र्यांनीं दिळेळा निकाल ह्यांच्या आधारें वेद धमीविषयक बाबतींत सर्वप्रकार॑सत्यमार्गदर्शक होत असें कांहीं मानतां येत नाहीं, असे त्यांस ठरवावे ठागळें. ह्या प्रसंगासंबंधानें आपल्या एका व्याख्यानांत केशव चंद्रसेन म्हणतात:-*' तो प्रसंग मोठा बिकट; अगदीं युद्धाचाच म्हणावयाचा. एके बाजूस विवेक, दुसऱ्या बाजूस आजपयतचा संस्कार, लछोकमत, संवयीने स्वतःच्या मनाला उत्पन्न झालेली आवड. एके बाजूस सत्य आणि करत्तब्य आणि दुसऱ्या पक्षाला आजपर्यंत आंगवळणी पडलेल्या विचारांचे सहवासाचे गाठोर्डे ! पण, अखेरीस विवेकाचा, सत्याचा जय झाला, आणि बाबू देवेंद्र- नाथांनीं वेदांबदलचा भ्रमाचा भोपळा फेकून दिला, त्राहसममाज

भागवतधमांचें अवाचीन स्वरूप.

भ्रचलित वेदांत यांची कायमची फारकत झाली.?' खुद्द दयानंद सरस्व- तीनी प्रार्थना त्राह्मममाजांतीळ लोकांस आपल्या पक्षास आणण्या- साठीं कांहीं कमी खटपट केली नाहीं. पण त्यांस यश मुळींच आळे नाहीं. परंतु प्रार्थना ब्राह्मममाजांतीलळ भागवतांस भसे आज वाटत आहे कीं, पुरातन काळची कोणतीहि राजकीय, सामाजिक अंगर धर्मविषयक संस्था एखाद्या सुधारकाळा, अगर सुधारकांना, जशीच्या तशी आज उठवितां येईल असे म्हणणे अगदीं अन्यथा आहे. ह्या काळच्या जुन्या संस्थांच्या संजीवनाचा किंबा पुन जीवनाचा विचार करणे व्यथ आहे. पूर्वीचे जे कांही आहे त्याचा आज सवेस्वीं त्याग कारितां येणें ज्याप्रमाणे अशक्‍य, त्याप्रमार्णे इतर धर्मांचे जे प्रवतैक त्यांच्याकडे अगदींच दुलक्ष करून चालावयाचें नाहीं. पूर्वीचे कित्येक सुंदर विचार, आचार संस्थाही, विलक्षण धर्म- भोळेपणाच्या वेष्टणांनीं अगदीं झांकून गेलेल्या आहेत; आणि न्या. मू. रानडे यांनीं सामाजिक परिपर्देतील आपल्या व्याख्यानांत म्हट- ल्याप्रमाणें आपण तर आज असा काळ पाहत आहो कीं, ज्या वेळीं आपले एकंदर जीवन विस्तृत झाठें पाहिजे, त्यास अधिकाधिक विस्तृत होण्यास अवकाश ठेविला पाहिजे. प्रवींचे सिद्रगान्त मार्ग जितक्या अंशाने त्यांत सत्यांश आहे तितक्या अंशानें ठीक आहेत. आणि त्या सत्यांशाचा परम आदराने स्वीकार करून भावी सुधारणायुग अवतर- णार आहे. तथापि आज जी पारोस्थाते आहे, तीस अनुरूप अशी पूर्वीच्या मार्गाची घडी बसविली पाहिजे. आजच्या गरजांचा विचार झाला पाहिजे; असं झाळें तरच सुधारणेच्या कामीं त्यांचा कांहीं उपयोग होण्याचा संभव आहे. खरं पाहिळें तर भाक्तिपंथाचे प्रव- तेक लांचे विचार, त्यांचे उपदेश, त्यांच्या आकांक्षा सवे कांहीं पवित्र जीवनास पोषक अशा आहेत. परंतु हें मात्र खरें कीं, ' आमचे साधुसंत जगाला, संसाराला अगदीं कंटाळले होते

६६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानं.

त्यांची अशी शिकवण आहे कीं हें सर्व व्यर्थ आहे, ही माया आहे, म्हणून संसाराचा त्याग केला पाहिजे; तरच आपली घडगत; आपण दैवावर सर्व हवाला ठेवून असलें पाहिजे; प्रयत्नशील असावयाची कांही. आवश्‍यकता नाहीं, असा सवे साधारण समज आहे. म्हणून आजच्या भावी सुधारकाला जे कांहीं करावयाचें आहे, तें हें की, आज ज्या विश्वांत आपण. नांदत आहो, त्याचा हेतु काय, त्याचा आपला संबंध काय, हें सांगून, लोकांच्या असेही लक्षांत आणून द्यावयाचे की, आपण जर सन्मागीने चाललो, प्रामाणिकपणे वागलो, देवाची पापाची भीति मनांत वागवून वर्तलों सत्कृत्यांत काळ घालविला, तर आपल्याला आपला स्वर्ग ह्या येथे, आपल्या हयातींत, सांपडेल. म्हणूनच गेल्या वर्षी न्या. मू. रानडे यांनीं ज्या पक्षाचे ते त्यांचे इतर मित्र आहेत त्याचा नित्याचा मंत्र संजीवन हा नसून सुधारणा -प्रगति हा आहे, असे अगदीं निक्षून सांगितलें परंतु भागवतधमोविपयीं ही जी जागति आज दिसून येत आहे

आपला समाज आपला धमे ह्यांचे केवळ संजीवन नव्हे, तर त्याची सुधारणा झाली पाहिजे, असे जें वाटत आहे, तें कशामुळे £ एतदेशीय खिस्तीसमाजाच्या तर्फे येथे ज्ञानोदय नांवार्चे जे पत्र प्रसिद्ध होत असते त्याचा, न्या. मू. रानडे हे उपनिषदांत जुन्या कराराप्रमाणे आज्ञा असून, त्यांत एका इंश्वराची उपासना प्रति- पादिलळी आहे सन्मागीने चालण्याचा उपदेश आहे, असें आमच्या ग्रार्थनामादिरांतील वेदीवरून कंठरवाने सांगतात म्हणून त्यांचेवर राग आहे ! न्या मू. रानडे यांनीं आपल्या धर्मानुशासन ह्या उपदेशांत

म्हटलें आहे कीं, '* आईबापांचा मान ठेवीत जा, या आज्ञेखेरीज श्विती आज्ञा निषेधपूरवक आहेत, आमच्यांतील बहुतेक आज्ञा विधि- पुर्वक आहेत. ' ज्ञानोदयाचें म्हणणें असें आहे कीं, बायबलांतीळ

१५८४८८१.” ७,” ४५४ ५८४ ७८४७.४१.७ के

भागवतधमाचें अवोचीन स्वरूप. ६७

२.५४. "५-४ १.५ ४.५/९७५७७ > ६.४५. ../९.४ ४४.५ 0७ ७०७७४४१२४0.” ४५४४

"१५०

आज्ञा उपनिषदांतील अनुशासन ह्यांची तुलना करणें, हें अगदीं अन्याय्य होय. उपनिषदांना देव हा पुरुष आहे, ही कल्पनाच मुळीं झालेली नाहीं लांत दुसऱ्या पुष्कळ भाकडकथा आहेत. हा वाद फार जुना आहे. राममोहनरायांच्या वेळींही हा वाद होताच. म्हणन त्यांनीं 310109) (0 1102 (010 चा ?प७)॥० ह्या आप- ल्या लेखांत उपनिषदांवर मिस्त ठेवून भागावयाचें नाहीं; कारण देवार्चे वास्तविक स्वरूप त्याचे गुण यांविषयी उपनिषदांनीं अज्ञा- नच प्रकट केलें आहे असें ज्यांस वाटत असे, त्यांस समपैक उत्तर देण्याचा यत्न केला आहे. राममोहनरार्यांनीं तर बायबलांतून वार्क्येंचीं वाक्यें उतरून घेऊन असें दाखाविलें आहे की, ण्या विधानांबद्दळ उपनिषदांस दोष दिला जात आहे, तशीं विधाने हरतरत्ही आढळतात, बायबलांतही तशीं आहेत. पण ह्या वादांत पडण्याची माझी इच्छा नाहीं. कारण खुद्द न्या. मू. रानडे यांनीं ह्या टीकेस समर्पक उत्तर देऊन असं दाखविलें आहे की, आज आमच्या लोकांचे देवपरजेचे प्रकार ठीक नाहींत, भलत्याच मार्गाचे त्यांनीं अवलंबन केलें आहे तें, उपनिषदें फार झालीं, किंवा त्यांतील विचार त्यांच्या हाडीं मासीं भिनळे म्हणन नव्हे, तर आपल्या परवेजांनीं ज्या परमेश्वराची मोठ्या भक्तीने उपासना केली, तो आपल्याठा साध्य नाहीं, तो दूर आहे, तो गूढ आहे, गूढप्रदेशीं आहे, अशी कल्पना करून घेऊन काल्पनिक देव पुढें करून त्यांचे देव्हारे माजविले म्हणूनच होय. तथापि हेही लक्षांत ठेविळें पाहिजे कीं, ज्या आधुनिक भागवतांविषयीं मी बोलत आहें, त्यांच्या ठिकाणीं बायबल किंवा मिशनरी ह्यांच्या द्वारे आपले ज॑ हित झालें आहे, त्याची जागृति नाहीं असें बिलकुल म्हणतां यावयाचें नाहीं. कांही लोकांना मिशनरींची हेटा- ळणी करण्याची त्याचप्रमाणें त्यांनी आजपर्यंत आमच्या कल्याणासाठीं जे उद्योग केळे आहेत, जे परिश्रम केळे आहेत करीत आहेत,

६८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

७८४९७./% .»४ ४.४४ ../70 ४.» ४७.०९ ८४४ .“९.../९ ७.”

त्याबद्दद आपली उपकरृति प्रकट करण्याची चटकच लागून गेली आहे, हें मला माहीत आहे. आज समाजामध्ये धमे सामाजिक व्यवस्था ह्यांविषयीं जी कांहीं जागृति दिसत आहे, ती खिस्ती मिशनरींनीं जो प्रकाश आणिला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पारिणाम आहे. त्यांनी जो प्रकाश दाखविला, त्याचे किरण सर्वत्र पसरले त्यांपासून पुष्कळ हित झाळें आहे. खिस्ती मिशनरींनीं आम्हांला शिक्षण दिलें देशी भाषांतील ग्रंथांचे पुनरुज्जीवन केळे, त्यांचा उद्गार केला, आणि आजपर्यंत जे पुष्कळ मिशनरी होऊन गेले, त्यांच्यापैकी डॉ. वुइल्सन, डॉ. मरे मिचल, डॉ. पोप, डा. किटळ, डॉ. मिलर डॉ. मरडाक इतकीं नांवें जरी घेतलीं तरी ही नांवें ज्या चळवळींच्या योगें लढोकांचे हित झालें आहे, ज्या वचचळवळींनीं बहुजनसमाजास वर आणण्याचा प्रयत्न केला त्या अनेक चळवळींची त्या चळवळींच्या द्वार॑ ह्या गृहस्थांची सदोदित आठवण करून देतील. परवां अहमदनगरामध्यें जो अनुभव आला, तो दृष्टीपुढे असतांना ज्याला सत्याची चाड आहे, असा कोणता मनुष्य खिस्ती मिशनरीनें आपल्यावर जे उपकार केले आहेत, त्याबद्दल त्याचे उपकार स्मरणार नाहीं बरें £ ज्या वेळीं आम्ही सर्व लोक औद्योगिक सुधारणेविषयीं निव्वळ वाचाळता करीत आहो, आमचे उद्योगधंदे कसे सुधारतां येतील, याविषयीं केवळ चर्पेट- पंजरी चालाविली आहे, त्या वेळीं कांहीं गवगवा कारेतां अहमद- नगरच्या खिस्ती मिशनरींनीं आपण स्वतः मेहनत करून आम्हांस मार्ग दाखविला आहे ! रेव्ह. जेम्स स्मिथ पेटिट औद्योगिक शाळा आम्हांस असा बोध करून देत आहेत कीं, खोद्या देशाभिमानाच्या भरी पडून आमच्यांतील कांहीं लोक मिशनरांच्या संबंधानें तिरस्कार व्यक्त करितात. सवे बाबतींत मिशनरी जं कांहीं सांगतात, तें सर्व आम्हांठहा मान्य जरी नसले, तरी

भागवत धमोचें अवोचीन स्वरूप. ९९

अनेक बाबतींत ते मार्गदर्शक झाळे आहेत, याविषयीं कांही संशय नाहीं. त्यांचीं उदाहरणें व॒ त्यांचे बोध यांत आम्हांस घेण्यासारखे असें पुष्कळच असून त्यांचेपासून आम्हांस पुष्कळ प्रकाश प्राप्त होणार आहे. ' क्रास आफ खाइस्ट! या वाक्‍्यांतही किती तरी अर्थ, जादू भरली आहे, हें परवां अहमद- नगर येथील उद्योगशाळेला पैशाची जरूर आहे, असं कळतांच कानडा येथीळ एका गरीब विधवेच्या लहान मुलीने आपले स्वकष्टा- जित रुपये ह्या शाळेसाठी पाठविठे, ह्या एका गोष्टीवरूनही स्पष्ट होतें.

सारांश, धार्मिक बाबतींत सामाजिक प्रकरणांत जी जागृति झाली आहे, तिचे कमी अधिक श्रेय मिशनरींना देणें, हें अगदीं योग्य आहे, आणि आधुनिक भागवतधमेविपयक चळवळ हे त्यांच्या प्रय त्नाचं अप्रत्यक्ष फळ आहे असेंही म्हटलें पाहिजे. असा जरी प्रकार आहे, तरी न्या. मू. रानडे बायबलाच्या आधारें आपळे धमापदेश करीत नाहींत म्हणून त्यांच्यावर ज्ञानोदय रागावतो ! उलट पक्षीं, कांही वर्षापूर्वी त्यांना बायबलांतील वचनांच्या आधार उपदेश केले म्हणून, जणूं काय आपल्या धमेग्रेथांत यांना आधार घ्यावयास कांहीं सांपडतच नाहीं, असं म्हणून, पुण्याच्या मराठापत्रानें त्यांची खूप निंदा केली ! परंतु ज्ञानोदय काय, किंवा मराठा काय, दोघां- च्याही ह्या नव्या भागवतधमाचे मुख्य धोरण लक्षांत आलेलें नाहीं. न्या. मू. रानडे ह्यांच्या मते ह्या भागवतधर्माचे जे प्रवतैक त्यांचा असा सिद्धान्त आहे कीं, नवीन जो घटनात्मक विचार त्यास बंधु- भाव पायाभूत असला पाहिजे, ह्या बंधुभावाचें बाहेरही वर्धन झाळें पाहिजे आणि जे आंत आहेत त्यांच्यांत दिवसेदिवस अधिकाधिक निकट भाव उत्पन्न झाला पाहिजे. भागवत-धर्माच्या प्रसाराचे कार्य राष्ट्रीय पद्धतीर्नेच चालेल; म्हणजे ज्या भामच्या जुन्या साघधु-

७० सर नारायण गणेक् चंदावरकर यांचीं व्याख्याने.

संतांनी हस्तपादादि क्रियांचा जो धर्म त्याचा त्याग करून भक्तिभावास प्राधान्य दिळे, सवास विश्वधम उपदेशिला त्या संतांच्या चरणीं लीन होऊन त्यांचेच बोध आधारभत घेऊन आणि हें कार्य करीत असतां ख्रिस्ताचा जो धर्म, ख्रिस्ताचा जो उपदेश

खिस्तार्चे जे ह्ृद्वत त्याच्यापासून जेवढे म्हणन साहाय्य होण्या- सारखे असेल तेवढें आम्ही घेऊं. प्रार्थनासमाज ही एक जी आपली छहानशीच सस्था आहे, ती स्थापन झाल्यास आतां ३० वर्षे होऊन गेलीं. त्याच्याबरोबर ज्या इतर संस्था स्थापन झाल्या, त्या ज्या स्थापन झाल्या तशा विरामही पावल्या, आतां त्यांचीं नांवेंही कोणास आठवत नाहींत, परंतु आमची ही संस्था अद्याप चाळ झआाहे. आमच्या ह्या संस्थेने आजपर्यंत पुष्कळ कार्य केळे आहे

किंवा हजारा आणि लाखो लोकांनी प्रार्थवासमाजास मान्य अस- लेल्या तत्त्वांचा अंगीकार केला आहे, असे म्हणण्याचा भाग नाहीं. परंतु आमचा समाज निदान एक कार्य तरी आज ३० वर्षे भगदी नियमाने करित आहे. आणि तें हें कौ, प्रत्येक आठवड्यास झगदीं नियमाने डा. भांडारकर किंवा न्या. मू. रानडे यांच्यासारखी इतर कमी अधिक अधिकाराचीं माणसं, आपल्या इतर धर्मग्रेथां- तील वचनांच्या आधारें धर्मांची प्रमेये आपला नित्याचा व्यवहार यांचा कसा निकट संबंध आहे, त्यांचा आपल्याला आपल्या नि- त्याच्या संसारांत कसा उपयोग कारितां येईल, हें सांगत भसतात

त्याचप्रमाणे सत्यनिष्ठा, व्यवहारांतील प्रामाणिकपणा, आपापसांतील नेकीचे व्यवहार, दीनांविषयीं अंतःकरण कळवळून त्यांच्या साहाय्या- साठीं धांवणे, कितीही थोर माणसाशीं संबंध आला तरी न्याय सत्यानिष्ठेपासून मुळीं सुद्धां ढळणें ह्या सर्व गोष्टींचा धर्मामध्येंच कसा अंतर्भाव होत असतो, हेंही नित्य त्यांच्या सांगण्यांत येत असतं. आपल्या साधुसंतांना नित्य आपल्या सहवासांत त्यांनी

भागवतधमांचें अवोचीन स्वरूप. ७९

हिडगश्गगआजाम्म्स्गय्य्य

आणिले असून ते आपळें जीवन उच्च द्जीचें करीत आहेत. नाहीं तर साधारण लोकांमध्यें लांच्या नांवाचा गजर करून त्यांची केवळ बाह्य साधनांनी प्रजा होते, किंवा आपण मोठे देशाभिमानी आहों अस दाखविण्यासाठीं अज्ञ लोकांचा जो भाव आहे, तो तसाच ठीक असें सांगून लांचे पुढारीपण आपल्याकडे घेण्यासाठीं मात्र त्यांच्या नांवाचा उपयोग केला जातो ! परंतु ज्या भागवतधर्मीयांविषयी मी दोन शब्द आपणास सांगत आहे, ते केवळ जुनें जसं आहे, तर्स घेतां त्यांतील जो म्राह्यांश त्याचा परम आदराने स्वीकार करून खिस्तीधरमांतीलळ जो उत्तमांश याचाही विचार आदर करावयास -तयार आहेत. कारण, खिस्त झाला तरी तो एक भक्तच होता. प्रेमाचे वचेस्व त्याने उपदेशिळे आणि भक्तिमार्गांचे परमरहस्य तर प्रेम हेंच आहे. मग अशा प्रकारचें आमचे विवेचन ऐकून पुष्कळ लोक नित्य असा प्रश्न कारेतात कीं, तर मग आजपर्यंत आपण किती लोकांना आपल्या मताचे बनविले ! ज्यांचा ह्या संस्थेवर विश्वास बसलेला नाहीं, ज्यांस संस्थेविषयी अंतस्थ माहिती बिलकूल नाहीं, असे लोक हा प्रश्न नेहमीं कारेतात. आणि त्यांत कांही नवल नाहीं. कारण, माणसाचा मोठेपणा ज्या काळी त्याच्या धनसंचयावरून ठरला जात आहे, ल्या काळीं संस्थेची उपयुक्तता आंतील लोकांच्या संख्येवरून ठरविण्याची बुद्धि झाली तर त्यांत वावगें कांहींच नाहीं. ह्या बाबतींत परवां न्या» मू० रानडे ह्यांनी आपल्या एका धर्मपर व्याख्यानांत, म्हटल्याप्रमाणे, हेंही लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, पुष्कळ लोकांना आमच्या समाजाचीं तत्त्वे अगदीं तंतोतंत मान्य असतात, लांत लांना वावगे असें कांहींच दिसत नाहीं, पण देवाची उपासना करावयास समाजाची कांही भावऱ्यकता आहे, असं त्यांना वाटत नाहीं ! पण, न्या. मु. रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे हा आपलीं कांहीं तरी सबब आहे झालें, खरा

७२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानें.

002020. ती

प्रकार असा आहे कीं, भगवद्वीतेतल्या अजुनाप्रमाणें पुष्कळांची स्थिति झालेली असते. अर्जुनाला देवाचें सौम्य, आनंद स्वरूप तेवढें पहावयास हवें होते. रागीट, किंवा कूर अगर भयंकर स्वरूप पहावयासहि नको होते. तसलाच हा प्रकार आहे. जेव्हां आपण एखाद्या संस्थेचे सभासद होता. त्या संस्थेची तत्त्ते आपल्याला आपटींशीं कराबयाचीं असतात, लांच्याशीं आप- ल्याला एकजीव व्हावयाचे असतें, तेव्हां आपल्याकडे अमुक एका संस्थेचे घटक ह्या दृष्टीने लोक पहातात, त्या संस्थेचे जेध्येय ते पढें आदशवत्‌ ठेवून आमच्या आचरणाचा विचार होत असतो; त्यावर बरी वाईट टीका होत असते. आणि माझ्या मते ह्यांत वावगे

असं कांहींच नाहीं. म्हणून आधीं अशा संस्थेला मिळून पुढें मार्गे टी- केला पात्र होण्यापेक्षा कोठे ह्या संस्थेला जाऊन मिळाला अशी टोंचणी मनाला लावून घेण्यापेक्षा, संस्थपासून दूर राहणेंच पष्कळांना बरें वाटतें. ज्या संस्थेने सामाजिक किंवा धर्मविषयक सुधारणेचे काये आपल्या शिरावर घेतळें आहे ला संस्थेला जाऊन मिळावयाचें, तर आपण जे कांहीं बोलता जे कांहीं करितां त्याबद्दल आपल्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडते. त्यापेक्षां आहो त्या जातींत राहिलें, जुन्यांतलेच आपण आहो, असे दाखविले, कीं मग काय वाटेल तें बोलावें हवें तें करावे ! मग आपल्यावर टीका करावयाचा 'हक्क कोणास पोहोचत नाहीं, एवढेंच नव्हे, तर उळट जे कोणी आपल्याला सुधारक म्हणवून घेत आहेत त्यांचेवर वाटेळ तशी टीका करावयाचा अधिकार आपल्याला सहजच प्राप्त होतो ! आमच्या समाजांत आज- पर्यंत थोडे लोक कां दाखऴ झाले? त्याचें न्या. मू. रानडे ह्यांनी हें कारण सांगितलें आहे तें पुष्कळांस,-सर्वांस असें म्हणणें बरोबर होणार नाही, ठागू पडतें यांत कांहीं संशय नाहीं. एका लहानशा- संस्थचा मी मोठा बडेजाव सांगत आहे, असें माझे कित्येक मित्र म्ह-

भागवतधमांचें अवीचीन स्वरूप. य: !

णतील, हें मी जाणून आहे; संख्येने आम्हीं अगदीं अल्प आहों, आमच्यापुढे जे ध्येय आहे, जीं तर्तते आहेत, त्यांस अनुरूप असे. आमचें आचरण नसते, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे, हेंही मी कबूल करितों. आमचें जें उच्चतम ध्येय त्यास शोभण्यासारखें आमचे आचरण असतें, हें जरी खरें आहे, तरी आमची दृष्टी पुढील काळाकडे आहे; त्या काळासंबंधाच्या आमच्या ज्या अपेक्षा त्या स्वमवत्‌ होत, असें जरी कित्येकांस वाटतें, तरी त्या काळीं आमच्या आशा फलद्रूप होणार, अशी आमची खात्री आहे. मागे एकदां चाळू इतिहास दे चें काय घडवून आणीत आहे असें मीं म्हटलें त्याबद्दल उदाहरणें दिलीं म्हणून मी कित्येकांच्या रागास पात्र झालों, एका टीकाकारानें ह्या शतकांत घडणाऱ्या गोष्टी दृष्टीपुढे ठेवून पुढें सुवणेकाळ म्हणजे सवपरीं उत्तम काळ येत आहे, असे प्रति- पादणें हे॑ फार धोक्याचे आहे, असें निक्षून सांगितठें. ही जी सूचना माझ्या ह्या टीकाकाराने केळी आहे तिचा मी नम्र- भावाने स्वीकार करितो. परंतु हे टक्षांत ठेविळे पाहिजे कीं, हे माझे टीकाकार फारतर गेल्या दोनतीनशं वर्षांचा इतिहास मनांत आणून मजवर आक्षेप घेत आहेत, आणि मी तर पुष्कळ पुष्कळ शतके मागें जात आहें, म्हणजे ज्या कालांचा आपल्याला कमी अधिक प्रमाणाने इतिहास माहीत झाला आहे, त्या सवे काळांचा विचार करून मी म्हणतो कौ, जन्या यहुदी लोकांप्रमाणे, आम्ही नित्य चुका करीत आलो आहो, आमच्या साधूंनी, भामच्या संतांनी, आमच्या थोर पुरुषांनी वेळोवेळीं आम्हांला ज्या सूचना. केल्या, त्यांच्याकडे आम्हीं बिलकुळ लक्ष दिळे नाही, म्हणूनच आतां जणूं काय देवच भागवतधर्माच्या द्वारे, आर्यसमाज, ब्राझसमाज, प्रार्थनासमाज ह्यांच्या द्वारे एक आश्रयाचें स्थान सिद्ध करीत आहे,. आपण म्हणाळ ही केवळ छाया आहे, भास आहे, पण छाया तर

७४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

छाया, भास तर भास; पण जीवंत जागृत भास आहे, कारण देशाचा उद्धार सच्छोलतेनें, साघुत्वानें होतो, वेडगळ बिचार, वेडगळ समजुती धमभोळेपणा ह्यांना चिकटून बसून होत नाहीं, हा विश्वास लास आधारभूत आहे. ही भागवतधमोची चळवळ आज अल्प प्रमाणावर चाळू आहे, हें खरें. परंतु ज्यांना पुढें मोठ्या चळवळींचे स्वरूप आळठें, अशा पुष्कळ चळवळींचा प्रारंभ प्रथमतः अगदीं अल्प प्रमाणावरच झालेला आहे, आणि देवही घिमे धिमे- पणेचच आपळें कार्य अशा संस्थांच्या त्यांतील माणसांच्या द्वारें घड- वून आणीत असतो. ह्या संस्थांचे जे प्रवतेक आहेत, जे पुढारी म्हणून समजळे जात आहित, त्यांस निदान इतके तरी खात्रीनें म्हणतां येईल कौं, जरी आम्हीं कांहीं विशोष कार्य करून दाखविलं नाहीं, जरी आमच्या खऱ्या मुख्य कार्यास अद्याप खरें पहातां प्रारंमअही झाटेला नाहीं, तरी लोकांचा जो धर्मभोळेपणा अज्ञानमूलक समजुती लांचा फायदा घेऊन त्यांस आम्हीं नाचविलं नाही, एवढेच नव्हे, तर आपले परदेशींचे जे साधुसंत त्यांच्या 'चरित्रांच हेतु, त्यांच्या उपदेशांचें रहस्य, त्यांच्या मार्गाची खरी योग्यता हीं स्पष्टपणे लोकांत विशद करून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहो, आणि तें अश्ासाठीं कीं, त्यांच्या जीवनाचे रहस्य ते एकदां आपलेसे व्हावे, भामर्चे जीवन आमच्या सवे चळवळी ह्यांचे तें केंद्रस्थान व्हावें आमचीं सवे कार्ये मोठ्या उत्साहाने व्हावींत. हे॑कार्य खरे राष्ट्रीय होय, यांत खरा देशाभिमान ओतप्रोत भरलेला आहे; कारण, अश्या धोरणाने कायीस लागल्यावर आपल्या वैगुण्याविषयीं ज्याप्रमाणे जाग्राते असते, त्याचप्रमाणे आपल्या हातून पुढें जे महत्काय व्हाव- याःचें आहे, त्याचीं साधनें आपल्यापाशींच आहेत, हेंही अशी माणसं जाणून असतात.

ईश्वरी प्रेरणा. ७9५

«./”५./९५-०१९./७९७ ७७% ४४९ ४४.४७ 0.४ ७/४ “२. »९, ही >...” २.५८...” “४ “४५/७५/४५0५ ४४४, “४४ ./€.*७ ,/७ “८

हश्वरी प्रेरणा,

“<"*//१.”८४../ ४४.५७४४७४७ ४४७१८४४ ७७१४

माझे नव्हती बोल मज केंची वाचा श्रीहरि गुणांचा पार कळे मार्गे कषिसंती मात सांगितली माझी मज केली वाचा तैसी ॥२॥

मना आले तरी मानावे वचन मिथ्या अभिमान देह सांडा माझ्या देवाजीसी मागा प्रेमदान होतील खंडण तापत्रय तुका म्हणे मनीं स्मरा हरिनाम तेव्हां होय श्रमपराभव ।॥। तुकोया कीर्तने करीत असत, हें आपणांस माहित आहे. तीं पंत:करणास कशीं हालवून सोडणारी असावींत, याची आपणांस कल्पना कारितां येते. असे दिसते कीं, अशा प्रकारचे एक कौर्तन आटोपल्यावर, श्रोत्यांपैकी एकानें तुकोबास प्रश्न केला कीं ईश्वराचा महिमा इतक्या उत्कटतेने गाण्यास तुम्ही समथ कसे होतां ! तुम्ही तो स्वतः गातां एवढेंच नव्हे, तर तुमर्च कौतन चालल असतां श्रोत्यांच्या मनाला देखील आपण देवाच्या सहवासाचा प्रत्यक्ष लाभ घेत आहो, असे वाटते, हे कसें! ! हा प्रश्न विचारणाऱ्याच्या मनाच्या स्थितीची आपल्याला कल्पना कारितां येण्यासारखी आहे. त्याला स्वतःला ईश्वराचे नामसंकीर्तन कारितां येत नसावें. त्याच्या वैभवाचे वरणेन कारितां येत नव्ह्ते, त्याला

७६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

देवाचा सहवास प्रत्यक्ष घडत नव्हता, म्हणून त्याला वाटलें की तुकोबामध्यें अशी काय जादू भरली आहे, कीं तिच्यायोगें जो. ईश्वरी साक्षात्कार एरवी श्रोतूवृंदाला होणार नाहीं, तो तुकोबा त्यांना प्राप्त करून देत असे ? मला वाटतें, आपणांपैकों पुष्कळांना कधीं कधीं अर्सच कोतुक वाटत असतें.

वरील अभंगामध्ये तुकोबांनीं हें कोडें उकलिले आहे. ते म्हणतात, जे शब्द माझ्या तोंडावाटे पडतात, ते माझे नव्हत. पुष्कळदां श्रीहरीच्या अपार गुणांचा महिमा गाण्याचे माझ्या वाणी- मध्यें सामथ्ये नसते. मी जें कारितो, तं एवढेच काँ, प्रवीँ आपल्या क्नषिमुनींनीं जो माग आपणांस दाखविला आहे, त्याचें अवलंबन करून लांना इंश्वराचा महिमा गाऊन ज्याप्रमाणे आनंद होत असे त्याप्रमाणें मळा जो आनंद होतो, तो उघड करून दाखविण्यास मीं माझी वाणी तदनरूप केली आहे, मी जें बोलतो करतां त्याजवर तुमचा विश्वास असेळ तर देहाविषयीं मिथ्या अभिमान सोडून द्या. : मी ! म्हणून जो आहे, ते हं माझे शरीर आहे, या शरीराव्यातिरिक्त दुसऱ्या कशानेही प्रेरणा होणें नाहीं, असा भ्रम होतो. आतां तुम्ही असे विचाराळ कीं, करषिमुनींनीं दाखविठेळा मार्ग तो कोणता तो मार्ग फार सोपा आहे. देवापाशी अनन्यभावें असें मागा कीं, हे परमेश्वरा, शुद्ध प्रेमामुळे प्राप्त होणारा जो आनद तो मला दे. तुम्हांस ते प्रेम वब तो आनंद मिळाला म्हणजे तुमच्या सर्व श्रमांचे दुःखांचें निरसन झालेच असें समजा नित्य देवाचें नाम- स्मरण करा; त्याच्या प्रेमाचे गान चाळू दया, त्याच्या प्रेमार्चे स्मरण ठेवा; आणि मग तुम्हांला सवे कांहीं सुसाध्य येईल. !

मनुष्य हा नेहमीं विचार करणारा प्राणी आहे, असें त्याचे वर्णन करितात; पण मला वाटतं त्याचा विशेष गुण म्हटला म्हणजे

ईश्वरी प्रेरणा. ७७

“८०८0१४७ ७४९४७ ../७.४७ ४७.» /७९१_ ४” ४१५ ४४.४४ ४४१ “९५ _/ ४*७ 8७ ./४७ ४१ /४७ “१७ “४.४ “४७” “४ ४०% “0१ “०८४.”१ “४. ४-५. /२

“१२ ./५५%०/ ५७

त्याची वाणी होय. ल्या वाणीच्या योगें तो आपल्या बांधवांना चांगळें किंवा वाईट आचरण करण्यास प्रव्रत्त करतो. योग्य वेळीं योग्य शब्द बोलल्यामुळे म्हणजे अथात्‌ ज्या वेळीं जसा पाहिजे तसा बोध मिळाल्यामुळे पुष्कळांच्या जन्माचे कल्याण झाळें, अशीं आपणांस पुष्कळ उदाहरणें देतां येतील. यावरून हें उघड होतें कीं, एकमेकाचे मन ळविण्यार्चे सामथ्ये एकमेकांमध्ये असतें. मनुष्य म्हणजे त्याचें क्षुद्र शरीर एवढेंच नाही. एखाद्या गोष्टीची वाखाणणी करण्याचे सामर्थ्य मनुष्यामर्ध्ये आहे, यावरून दिसून येते की, तो मनुष्य ज्याची वाखाणणी करितो, ते निदान बीजरूपाने तरी त्याच्यामध्ये असतेच. तो जे पाहतो, त्यायोगें खळबळ उडून जाण्या- सारखें त्याच्या अंत:करणामध्ये कांहीं नसेळ तर मग जगांतील अतिशय थोर प्रौढ वस्तू या जणूं काय कांहींच नव्हत, अर्स त्याला वाटळें असतें. पेटराचे याजविषयीं असे सांगतात कीं, तो एकदां आल्प्स पवेताच्या उंच शिखरावर चढला आपल्या खालील भव्य पर्वताकडे त्याने नजर फेकली. त्यानें स्वतःस प्रश्न केला कीं हें सवे पहाणारे कोण आहे < स्वार्थी उदास क्षुद्र अद्ना मनुष्यास हा सर्भोवताढचा देखावा पाहून लाचे कोतुक वाटणार नाहीं ! यानें खतःठा उत्तर दिलें कौ, ' ह्या बाहेरच्या विश्वासारखें जे एक स्वतंत्र विश्व मजमध्ये आहे, याला ह्या बाह्य विश्वाच्या संवेदना होत असतात लायोगें देखाव्याचे स्वरूप, मला उन्नत दिसत आहे.) कॅट देखीळ असेच म्हणतो: ज्या दोन गोष्टींमुळे त्याला आश्वथ वाटलें, ला गोष्टी म्हणजे वरील आकाशांतील तारे आं- तीळ मन ह्या होत. मनुष्यामध्ये अनंताचा अंश बीजरूपानें वास करीत आहे, म्हणूनच लाला दुसऱ्याविषयीं सहानुभूति वाटते आपल्या आम्म्याशी तादात्म्य कारेतां येतें.

७८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने.

४४४ /४४४०५५४४-४४/४४५४०१ “१५ ४५४४, ५.५८ ५-.>५८-..«

२-४ "-0४-”१॥ ४-८ “२- -.५-€४-४-%€"५€

आपल्या स्वभावाचा ही बाजू, म्हणजे अपारता, तिची आपणां- बैकीं पुष्काळांना जाणीव नसते, म्हणून तिची वाढ होत नाहीं, यामध्यें आश्चर्य तें काय ! ज्या अभंगाचा आपण वर विचार केला, ह्या अभंगावरून, तुकोबांनी त्या बाजूची बाढ कशी केली, हें दिसून येतें. त्यांनीं जें केळे, तसें करण्याचा आपणांपेकीं प्रत्येकाला प्रयत्न कारितां येईल.

ईश्वरापुढें उभें राहून प्रत्येकाची अशी प्रार्थना असावी कौ, “मी दुसऱ्यावर प्रेम करीत जाईन; जगामध्यें सवेत्र सोंदर्य लावण्य नांदत आहे; परंतु जगांतील या सर्व सृष्टिसोंदर्यापेक्षां मनुष्याचा आत्मा अधिक सुंदर आहे; मी त्याच्यावर प्रेम करीन; हे इंश्वरा, माझी सदा प्रेममय वात्ते असू दे ! माझ्या आम्म्याचें खरें जीवनं गप्रेम्च आहे.

२-५“?

सोंदयांची आवड.

मुण्डकोपनिषदाच्या प्रथमारंभींच पुढील 'होक आहे:--- ऊँ भद्र कर्णेभिः शूणुयाम देवा भद्रे पश्येमाज्ञभियजत्रा: ॥. कॉ ह्तिं स्थिरेरडरेस्तुष्ट्या * सस्तनूमिव्यश्ेम देवहितं यदायुः ॥_ खू! लोकांतील अर्थाचे आपल्यांपैकी प्रत्येकाने मोठ्या आस्थेने मनन करावयास पाहिजे. यामध्यें हझटळें आहे कीं 'ईश्वरा, जगामध्ये भद्र झणजे सुंदर जें आहे, त्याचें श्रवण आमचे कान करोत, आमचे डोळे तं पाहोत, आणि आह्मी आमचीं गात्रे बळकट करून ईश्वराने आमच्या नशीबीं जें आयुष्य ठेविळ आहे, तें आम्ही पर्णपर्णे मिळवू या. !

सोंदयांची आवड. ७९ आह्मयांस आमच्या आयुष्याचा मार्ग दाखविण्याकारेतां या छोकांत र्जे ध्येय सांगितलें आहे, त्यापासून आम्ही च्युत झालां आहों, ह्मणून हा छोक वाचीत असतांना आह्यांस लजञा बाटल्यावांचून रहाणार नाहीं. यांतील ध्येयाला आम्ही आजचे लोक किती पारखे झाला आहोंत ! जगांतील सांदर्यांचे निर्राक्षण करणें त्याच्याविषयी मनांत विचार करणें, या गोष्टी आह्मांस आतां क्वचितच सुचतात. फार काय सांगावे, आरोग्याची महति आह्यांस समजेनाशी झाली आहे ! वरीळ छोकांत फक्त तशा प्रकारची इच्छा दर्शविळेळी आहे, पण ती गोष्ट व्यवहारांत कधींही आठेली नसेल, येथवर ह्मणण्याचची देखीळ आमची सध्यांची स्थिति झाली आहे. परंतु ही गोष्ट खरी नाहीं असा एक काळ होता कीं, त्या वेळीं या देशांतील लोकांचे सष्टि- सोंदयाकडे विशेष लक्ष होतें त्यांचीं शरीरे मजबूत उत्साही असत. पूर्वीचे स्तूप, त्यांतील भव्य दिवाणखाने, मोठमोठी कोरींव लेणीं, देवळें ही ज्या लोकांनीं बांधलीं त्या लोकांमध्ये किती शक्ति उत्साह असला पाहिजे, याची साक्ष तीं देतात. ही स्मारके ज्या लोकांनीं मागें ठेविलीं आहेत, त्यांमध्ये प्रणे उत्साहशक्ति आणि सष्टिसोंद्योविषयीं अलोट प्रेम नव्हतें असे म्हणतां येईेळ काय ! आपण आपलीं जुनीं काव्यें वाचाळ तर आपणांस कळून येईल कीं, आमच्या श्रेष्ठ ग्रंथकारांच्या ठिकाणीं सवे प्रकारच्या सोंदयी- विषयीं अतिशयच आवड असे, त्यांनीं आपल्यांमध्यें सोंदर्यशक्तीची वाढ केलेली होती शारिरिक मानासिक आरोग्याची त्यांना फार किंमत वाटे. त्यांनीं लिहिलेल्या ग्रंथांमध्ये फुलें, झाडे, नद्या पर्वत यांच्याविषयींचें प्रेम ओतप्रोत भरठेठें आढळते. सषष्टीच्या कोण- त्याही रूपामध्ये त्यांना तिजविषयीं सहानुभूति वाटत असे पूर्वाच्या वैभवसंपनन कालांतील तें वैमव आपणांस पुनः अंदवतः भ्रात्त व्हावें याविषयीं सध्यां आपल्यांमध्ये थोडी जागृति झालेली

८० सर नारायण गणेद चंदावरकर यांची व्याख्यार्ने.

दिसते, परंतु ज्याविषयी आपण तपास करणार तें काय आहे, सोंद्य झणजे काय आणि तें मिळविण्यास काय खटपट केली पाहिजे, या गोष्टी जोपयत आपल्या स्पष्टपणे ध्यानांत येणार नाहींत, तों- पर्यंत आपली इच्छा साध्य होईल, असे मळा वाटत नाहीं. फक्त बाहेरचा आकार रंग हें त्या पदार्थांचे सोंदर्य नव्हे. सोंदर्य हें आंत असतें. परंतु आपणांस हेंही विसरतां कामा नये, कीं आंताळ सोंदर्य आपल्या बाहेरच्या चालीरीतींमध्यें आचाराविचारांमध्यें दिसळेंच पाहिजे.

सव लोकांस साधारण, असा जरी सोंदयोचाही अर्थ आहे, तरी त्याची वाढ मोठया काळजीने केली पाहिजे. डोळे आणि कान यांना अशा प्रकारचें वळण लावलें पाहिजे कीं, जेव्हां जेव्हां त्यांना सौंदर्य दिसेल, तेव्हां तेव्हां त्याविधयीं त्यांच्यामध्ये आवड उत्पन झाली पाहिजे. सोंदर्यीचा आपल्या कानांवर डोळ्यांवर तात्काळ परिणाम झाळा पाहिजे, पण तो दोपरहित असावा. आपलीं गात्रे तीक्ष्ण तर असावींच, पण तीं बळकटही असावयास पाहिजेत, अर्स वरील श्रीकांत हझटळें आहे. कारण तीं तशीं नसतीळ तर इंद्रियांच्या नुसत्या तीक्ष्णपणानें आपणांस सोंदर्यांचें ममे कळणार नाहीं. आ- रोग्याशिवाय जीवित ओझ्यादाखळ आहे. जेव्हां शरीरप्रकृति दढ असेल, तेव्हांच आनंद संतोष यांच सुख प्राप्त होतें.

याज्ञवल्क्य कपीचेंही आपणांस असेच शिकविणे आहे. तो म्हणतो की “* कोणताही मनुष्य ८० वषांचा झाल्याशिवाय त्याची स्तुति करूं नये. ! मला वाटतें, या म्हणण्याप्रमाणे पुष्कळ शहाणपण आहे. कारण मनुष्य या वयाचा झाला म्हणजे त्यानें योग्य रीतीनें आपल्या शरीराची जोपासना केली, शरीरास प्रज्य मानून ते सुंदर पवित्र ठेविण्याचा प्रयत्न केला, असें म्हणण्यास हरकत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थेशीर नेमस्त असला पाहि-

सौंदर्याची आवड. दर

जे, व्यायाम दररोज करीत असला पाहिज, स्वच्छपणा पवित्र- पणा यांची किंमत तो परणपर्णे जाणत असला पाहिजे, त्याची इच्छा” शॉक्ति प्रबळ असली पाहिजे

ह्या सर्व गोष्टींची आमच्या सुशिक्षित तरुणांना विस्मांते झाळी आहे त्यांना त्यांची चाड नाहीं, असें दिसतें. आपल्या अभ्यासाच्या पाठीमागे सतत लागल्यामुळें ते आपल्या प्रकृतीची हेळसांढ कारीतात, मग याचा परिणाम जो व्हावयाचा तो होतोच. ते आ- जारी पडलात आणि वारंबार त्यांना आपला अभ्यास बंद करणें भाग पडते. एवढेंच नाही, तर कधीं कधीं तरुण सुशिक्षित लोक थासुळें अकाली मरण पावतात. ईश्वराने आपणांस हे आयुन्य अना. सत ठेब म्हणून दिळेळें आहे, आणि या आयुष्यामध्ये आपण आपलीं स्रीव्ये करून त्याची जतन केळी पाहिजे ही गोष्ट आपणांपैकी पुष्कळांना समजत नाहीं, हें यावरूत उघड होतें.

याच दृष्टीनं आपण आयुष्याचा विचार केला, तरच ते आपणांस सुखावह भानंददायक ' होईल. आपल्या जीवनाचा आपण याच दृष्टीनें विचार केळा पाहिजे आपल्या आयुष्यासंबंधानें हीच भावना योग्य होय. खऱ्या सुखाकारतां आपली कर्तव्ये योग्य रीतीर्मे आपल्या हातून व्हावीत म्हणून हे तत्त्व समजणे फार महत्त्वाचे आहे. सृष्टीमध्ये नियम, 'पात्रापात्र विचार, शिस्त व्र परस्परं- संबंध आहे

_ झश्ा प्रकारे जगांतीड वस्तूंविषयीं आपली दृत्ति झाली त्या अरहुकूम आपल्या झआयुष्याचें निग्रमन केळे असतां, जगाची किंमत आपण योग्पपणें जाणण्यास समर्थ होतो. आपल्पाला जें चर्मचत्भूंनी दिसतें त्यांतच सोंदर्य आहे असं नव्हे. जें कांही बाहेर दिसतं तें

फ़क्त आंतल्याचं प्रतिरूप किंवा चिन्ह असतें; म्हणून आंतळे सौंदर्व

८२& सर नारायण गणेश चंदावरकरं यांचीं व्याख्याने.

२८५१७५४९७४ ९.०७ ५०७४

आपल्याला चर्मचक्षूंनी दिसतां ते पाहण्यासाठी ज्ञानचक्ष, आपले दिव्यचक्षु, उघडळे पाहिजेत. ज्यांनीं आपली इच्छाशाक्ति वाढविली झाहे, ज्यांची मनें स्थिर,समतोल,व शांत आहेत भशांनाच जगचालक जो परमेश्वर त्याच्याशीं तादात्म्य करून घेतां येते, आणि मनाची झ्या प्रकारची रचना ठेवून जेव्हां ते जगाचा विचार करितात, तेव्हांच त्यांच्या अंतःकरणास संतोष होतो, मग तीं पावेत्र उनत. होतात. अश्शाच मंगल प्रसंगीं, मनुष्याच्या अंतःकरणामध्यें ईश्वराचा कझ्नुम्रह होतो; दया घै्य हीं तेथे उदित होतात; ज्या अति- परिचयाच्या पडद्याखाठीं साधारण देखाव्यांचे सोंदर्य लपून राहिलेळे असतें तो आड पडदा नाहींसा होतो; गृहसुखाची गोडी शुद्ध भ्रेमामुळे उत्पन होणारा आनंद, यांची किंमत कळते पर- मेश्वरानं आपलें हें जीवित इतके सुंदर आनंदी केळें आहे, त्याबद्दल आपण ईश्वराचे उतराई होऊन आपल्या अंतःकरणामर्ध्ये त्याजविषयीं आदरबुद्दे उत्पन होते.

दिवाळीचा पुण्य संदेदा.

[दे वाळी हा मोठा दैवी उत्सव आहे. हिंदूंचा तर तो सर्वांत मोठा सण आहे. ज्याच्या ठिकाणीं आपलें आर्यत्व, आपला घर्म आणि आपले परवेज क्रषि यांच्या संबंधाची स्माते जागृत आहे बशा कोणाही हिंदूच्या मनांत दिवाळीविषयीं विचार येतांच त्यामध्ये त्याला रवतःस बोधकारक, स्फ़र्तिकारक, थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे, स्वतःचा आयु:क्रम राद्व, दैविकसंपत्तियुक्त करण्याची महत्त्वाकांक्षा अंतः करणांत जागत करणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी खआाढळून आल्याशिवाय राहणार नाहींत. रोषणाईहचा लखलखाट

दिवाळीचा पुण्य संदेश. क.

करून आणि मिष्टमिष्ट पदार्थ सेवन करून आबालवृद्ध दिवाळीचा सण साजरा करितात; परंतु दिवाळीच्या दिवसांत हिंदुलोकांच्या घरोघरीं होणाऱ्या दीपोत्सवापासून आणि गम्िष्टपदार्थसेवनापासून जो हा आनंदी आनंद होत असतो, तो हृदयांतर्गत प्रेमाचे, गृह- सोख्याच्या माधुरीर्चे, कुटुंबांत नांदणाऱ्या ऐेक्‍्याचें, स्नेहभावयुक्त आगत स्वागताचे बाह्य चिह्ृच होय. हीं सुखे उत्पन्न व्हावी, असलेल्याचे नवीकरण व्हावे, हाच प्राचीन काळापासून दिवाळीच्या उत्सवाचा हेतु आहे. *“ दिवाळी ' म्हटल्याबरोबर शांति धर्म- निष्ठा हीं सूचित झालीं पाहिजेत. दिपवाळीच्या महोत्सवामध्ये इंद्रिय- िषयक अशा सुखांशिवाय दुसरींहि सुर्ख आहेत. तीं ज्याला दिसत नाहींत उपभोगेतां येत नाहींत, तो हिंदू असला तरी नांवाचाच हिंदु म्हटला पाहिजे. खऱ्या हिंदूचे अंतःकरण इतके दुर्बळ, उच्च सुखास्वाद घेण्यास असमर्थ, अर्स कधींही नसतें. आपल्य पूज्य क्रषींनीं व्यावहारिक ज्ञानदृष्टीनें भ] -याच्या आयु- ष्याचे चार विभाग यथाक्रम केलेळे आहेत. त्रह्मचयोश्रम, गृहस्था- श्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यास, हे ते चार विभाग होत. न्रझ्मचारी वानप्रस्थ या दोन आश्रमांचेच हिंदुधमांत वेदान्त- पर ग्रंथांत जास्त महत्त्व मानिळें आहे; तोच आयुष्यक्रम सर्वांत श्रेष्ठ, असे त्यांत सांगितठेळें आहे, अशी कित्येकांची समजूत आहे; परंतु ती चुकीची होय. क्रषी हे लया काळचे सर्वांत ज्ञानसंपन्न पुरुष होते. त्यांना गृहस्थाश्रमाचें महत्त्व कळून चुकलें होते. कुटुंब म्हणजे समाजाचा पाया आहे; आणि नुसते जीवितास उदात्तता प्राप्त- करून देणारेच नव्हे, तर लोकसमुदायास श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याच्या कामीं साहाय्यभूत होणारे सद्ठुण ग्रहस्थाश्रमांतीलळ कर्तव्य- क्षेत्रांत वावरूनच संपादितां येतात, हे क्रषींना पूर्णपर्णे अवगत होते. सन्मागीने अर्थाजन करणारा, सम्यकू-ज्ञानानें संपन, अति-

,८४ सर नारायण भअणेश 'बंदावरकर यात्री व्याख्याने.

शू

इ्थिंग्रिम, भ्राद्वादि त्रिधि करणारा आणि सत्यवादी असा ग्रृहस्थाश्रली झनुष्महि मोक्षाप्रत जाता, असे याहवल्क्य क्र्नीनें म्हटळे आहे. अब्रिष्णुपुराणांत तर गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ उदात्ततम, अला “आलेला आहे.

गृहामध्येच प्रेमाचा पहिला धडा भापण शिकतो. प्रेमाचा दीप 'सिवत नसला तर, जग भयाण, निराशाप्रणे भासेळ, आणि जीवित द्वःखमय, केवळ भारभूत असे वाटेल. प्रेमप्रकाशाचें उगमस्थान भ्हणज गृहच होय. जें जै कांही मनुष्याला चांगुलपणा देणारे आहे, जें राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देणारे आहे, आज्ञाधारकता, स्वार्थ- त्याग, आणि कर्तव्ये मग तीं कितीही क्षुलुक असोत, तीं निष्टापरवेक झरण्याची प्रशत्ते, हे सवे गुण गृहांमर्ध्येच आढळतात, आणि ते शिकण्याची उत्कृष्ट जागाहि पण तीचं. ग्रह झर्थांतू कुटुंब हें जगाचा एक भांग असून * पिंड त्रह्मांड ! न्यायाने ते एक लहानसे जगच आहे, अस समजठें जाते. समाजाचे घटक, स्त्रीपुरुष, राज्यांतळे ज्ञागरिक, कार्यक्रती माणसे, साधु. वीर आणि विद्वान्‌ पुरुष जन्माला द्रेण्यारचे त्यान ग्रृहचन होय, सारांश, एखाद्या देशांतल्या ब्रह्ुतेक हुटुंबांत्रे अत्रिचार, भावना, कृत्ये आणि महत्त्वाकांक्षा ही कशा प्रकारचीं आहेत, तें मळा सांगा, म्हणजे तो देश कोणया दजीचा आहे, शेड दजाचा आहे, कीं कनिष्ठ दर्जाचा आहे, तें मी सांगेन,

घरामध्य़रेंच आपणांस पहिल्यानें कतेव्य करण भाग पर्त, आणि वे कतेब्य म्हणजेच प्रेमाचे धडे शिकण्याची झाळा होमर. खाताप्रितरे सुरूं, पति श्वत्वी, अंधु भगिनी म्रांच्यामधघळें सातच स्वाभा 'बिकपणें आयुष्यक्रमांतीळ पवित्र कतेव्ये अक्षी जीं गहळत्ये तीं शकरून आपल्मा जवळच्या सन्ने गाण्यांना सुखी करण्यासाठी आरप्र- यांस झंटावयास छाकरते,. या दिवाळील्या. सणामध्ये स्वेहीघंबंधी प्र

दिवाळीचा पुण्य संदेश. <५,

आत्तडष्ट जेव्हां परस्परांना भेटतील, तेव्हां लांनी या सणाचें धार्मिकर दृष्टया असलेलें महत्त्व लक्षांत ठेवण्यास विसरू नये. कारण, ज्ञान ग्रेम यांच्या उज्ज्वल प्रकाशांत आयुष्यक्रमण करण्याचा आम्हीं प्रयत्नं केला पाहिजे, या गोष्टींची आम्हांस आठवण करून देण्यासाठींच या. सणाची योजना आहे. कुटुंब हेंच सद्गुणाचें निवासस्थान होय, , आणि प्रेमापेक्षा उचतर असा कोणताहि सद्'ण नाही. 'प्रेम ही एक नियामक शाक्ते आहे,' अर्से एक थोर पुरुष म्हणतो. दुसऱ्या; एका मोठ्या सूज्ञ पुरुषाचे अर्स वचन आहे कीं, “' चिरकाळ, टिकणाऱ्या सवे प्रकारच्या वैभवाचा आधार प्रेमच होय. प्रेम नष्ट झाळें कौ, आमचे जीवित मातीमोल झाळेंच म्हणून समजावें !

प्रेमाला निरानेर.ळीं माणसं निरनिराळ्या रीतीनें ओळखतात. स्वार्थी, डिषयसुखांच्या पलीकडे ज्याला कांही दिसत नाहीं असा रेहिक दृष्टीचा मनुष्य त्याला प्रीति म्हणतो; कावि त्याला प्रेम या नांवाने ओळषतो; परंतु प्रेमाचा उगम परमेश्वरापासून आहे, हें. जाणून त्या उगमापाशींच ज्यानें प्रेमरसाचें पान केळे आहे, असा भगवद्धक्त त्याला भक्ति या नांवानें संबोधितो. एकच वस्तु पण निरनिराळे इसम तिळा निरनिराळ्या नांवांनी ओळखतात. कवि आणि साधु हें मात्र तिळा तत्त्वतः ओळखतात. सव! सुखम- वाझीतु सवेः सवेत्र नन्दतु ' हेंच प्रेमाचे रहस्य होय. ममूर्ने धर्मांचे विवरण करतांना देखील असंच सांगितठेठळे आहे की, समः सर्वेषु भूतेषु लिंग धमेकारणम्‌. 7 भगवद्रीतेतहि. म्हटलें आहे की,

आत्मौपम्येन सववत्र स्म पर्यति योडजुन

सुखं वा यदि वा दुःखं योगी परमो मतः १॥ आमचे प्रेम, आमची न्यायबुद्धि, आमची सत्यप्रीति, आमचा स्वार्थ ताग, आमची कार्यप्रवृत्ति, कर्तव्य म्हणजे एक कटकट नव्हे, तर

८६ सर नारायण गणेश चंदावर यांचीं व्याख्याने.

दुक प्रकारची भाक्ते आहे, असें मानण्याचा स्वभाव, हीं सर्व शिक- ण्याचे स्थळ म्हणजे गृहूच होय. यांच्यामुळेंच समाजचक्राला गति मिळत असते. ही नसली, अथवा ह्यांचा ऱ्हास होऊं ढागला, तर समाज अवनत दरेस पोचतो, त्याची जीवनकला नाहींशी होऊ छागते. कुटुंबप्रीतीपासून स्वदेशप्रीतीस सुरवात व्हावी असाच ईश्वरी संकल्प आहे. स्वदेशप्रीतीसहि पारेिणतावस्था आहे ती आखेल मानवजातीवरील प्रीति ही होय. आमचा देश पतित झाला आहे, याचें कारण भामच्यांतली फाटाफूट हें होय. ही फाटाफूट होण्याचें कारण म्हणजे पंथ, जाति पोटजाति यांच्यामुळे आमचा समाज सहस्रघा विर्दीणे झाला आहे, हें होय. आमच्या अंत:कर- णांतठी प्रेमज्योते निर्वाणास गेली, प्रेमज्योतीच्या प्रकाशामध्यें उदार मनानें झुद्ध अंतःकरणाने सव मानवजातीच्या विस्तीणे जगांत वावरावयाचें सोडून वूपमंडूकवत्‌ स्वार्थ दृष्टीनें आम्ही आमच्या पुरती लहान लहान जर्गे निर्माण केलीं; स्वतःच्या व्यक्ती- पुरतें अथवा जातीपुरतेंच पाहूं लागलो, हें. या सर्वे अवनतदशेचे कारण होय. आमच्या अंत:ःकरणावर तिमिराचें आवरण पडलें आहे. त्या ठिकाणीं प्रकाश पडण्याची आवश्यकता आहे. तो प्रकाश दिवाळी आणून देत आहे; तर त्या प्रकाशाचा आम्हीं आमच्या हृदयमंदिरांमध्ये संचार होऊं देऊन तीं दीपावलीप्रमाणे सुप्रका- शित, सुरम्य, सुप्रसन, तेज;संपनन करूं या.

दिवाळीच्या संदेशाकडे कान द्या. ' प्रेम ! हाच तो संदेश आपल्या अंत:ःकरणांत, आपल्या निवासस्थानांत आणि अंत!कर- णांत, प्रेमाचेंच साम्राज्य होऊं द्या; आपण कलह करण्याचे सोडूं; क्षुद्र भेद विसरू; आपल्या आकुंचित विचारांस स्वार्थी कल्पनांस रजा देऊं; जग म्हणजे परमेश्वराचे बाह्य खरूप आहे, अशा दृष्टीने

दिवाळीचा पुण्य संदेश. ८७

"आपण लाच्याकडे पाहूं; म्हणजे प्रत्येक स्त्रीपुरुषाच्या ठिकाणी 'बंधुभगिनीभाव आपणांस प्रतीत होईल.

दिवाळीच्या संदेशाचा हा एक भाग झाला. काळ बदलत असतो; जुने प्रधात जातात; नवी पारिस्थाते नवे प्रचारही उत्पन्न :होतात. मनुष्य परिस्थित्यनुरूषू बनतो अशी म्हणच आहे. त्यानें चळवळ केली पाहिजे, त्यानें वाढळें पाहिजे, ही गति आणि वाढ यांना प्रयत्नाची जरूरी असते. आपण ष्या काळांत ज्या परिस्थितींत असूं त्या काळाला त्या परिस्थितीला अनुरूप असेंच आपलें वर्तन पाहिजे. त्या काळीं असलेल्या बौद्विक, नैतिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक परिस्थिती- प्रमाणे आपण वागलें पाहिजे, भतकाळाची परंपरा आपणांस तोडता येणें शक्‍य नाहीं. त्या परंपरा आपल्या समागमे आहेत नेहमी असणारहि; परंतु भूतकाळाविषयीं बोळतांना एक शाश्वत दुसरा अशाश्वत असे त्याचे दोन विभाग आहेत, हें विसरतां कामा नये. एका काळांत जं योग्य अमेळ ते दुसऱ्या काळांत तसं असेलच असे नाही. अशाश्वत ते हेंच. शाश्वत भाग असतो तो सत्य धर्म्ये गोष्टींत ईश्वरावर दढ श्रद्धा ठेवून सत्कार्यीथ झटण्यामर्ध्ये असतो. हिंदुधर्मातीलठ आकुंचित विचारांचा त्याग करून, हिंदु- धमोचे उदारबुद्धिमीमांसक जे साधु त्यांनीं उपदेशिठेल्या उदारतत्त्वां- प्रमाणें जो आचरण ठेवितो, तोच खरा हिंदु होय. तोच हिंदु- धर्माच्या अंत:स्वरूपाचे रक्षण करतो, इतर नांवाचेच हिंदु होत. कालानुसार प्रगति करावयाला धमंशास्त्रांची आडकाठी नाहीं. पूर्वी धर्माप्रीयर्थ करावयाच्या यज्ञांत प्ुवध करणे हें धमेशास्तरांमर्ध्ये विहित मानठेळे असे; परंतु नंतरच्या काळीं रूढीनें पश्चुवध निषिद्ध ठरविला. *“' अस्वरग्ये लोकविद्वि्ठ धम्येमत्याचरेन्तु याचा वास्तविक अथ हाच कीं, प्रत्येक काळच्या ढोकांना आपल्या

१८ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यानें,

./2२../७९४१७ ७४०४७७

परिस्थितीस अनुसरून अज्ञा प्रकारचीं नवीन नधीन ध्येये आस्त- वांत आणण्याचा, नवीन नवीन खर्ढी प्रचटित करण्याचा अधिकार आहे. दोषपमालांनीं विभूषीत दिवाळीचा सण येतो, तो, तुम्ही प्रकाशपुत्र व्हा, प्रगतीच्या मागीस लागा, जुन्या चालींना अंधपणानें चिकटून राहृं नका, मन्वंतराला अनुरूप असें वर्तन ठेवा, असेंच भाम्हांस सांगतो,

हाच दिवाळीचा संदेश आहे. या महोत्सवप्रसंगाची योजना हाच अति उदात्त विचार सूचित करण्यासाठीं आहे. पण टक्षांत ठेवा कीं, खरा विचार म्हटला म्हणजे नुसता विचारच नसतो, तर त्याप्रमाणें आचाराहे असावा लागतो. अजुनानें श्रीकृष्णास विचारलें ज्ञान म्हणजे काय £ श्रीकृष्णाने सांगितळें कीं, अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, क्षानिते, आजब ( सरळपणा ) यांतच ज्ञान समाविष्ट होते ! याचा अर्थ काय ! अर्थ एवढाच कीं, बरचार काते ह्यांचे नेहमी साहचर्यी असलें पाहिजे. प्रख्यात तत्ववेत्ता माटीनो म्हणतो 'आमचचा विचार आम'ची काते यांच्यामध्यें मेळ असावा,अशी ईश्वराची आग्रहपुरःसर इच्छा आहे. कारण एखादा विचार सत्यास धरून असला तरी लाला अनुसरून वर्तन ठेवणाऱ्या माणसाचा तो क्रम बंद झाठा आणि तीच स्थिति कायम राहिली म्हणजे त्या माणसाच्या ठिकाणीं त्या सत्य विचाराला असत्यत्व प्राप्त होतें. ! आपल्या विचाराप्रमाणें जे जे कांही शुभ सत्य भसेल तें तें आपण कृर्तांत दाखविलें पाहिजे.

एवंच, दिवाळीचा संदेश म्हणजे इश्वरीसंदेश आहे, तो संदेश प्रव1शाचाभाहे आणि प्रकाश म्हणजे प्रेम होय. नुसत्या जाती- पुरते किंवा विशिष्ठ कंप्रपुरतें प्रेम नव्हे, तर सर्वे मानवजातीपुरते ग्रेम अंतःकरण उदार करणार, दृष्टी फांकविणारे॑ आणि सल

अंधकार कीं अरुणोदय ? ८९

श्

७४ ७५ ४१७५९४ १७४ ७४

धर्म्य कार्यार्थ प्रवृत्त करणारें असें हें प्रेम आहे. सुविचारसंमतं* धोरणाने, दिव्य उत्साहानं, प्रगतिपथ क्रमण कराबा असाही या. संदेश्याचा अर्थ आहे. हा संदेश खऱ्या स्वदेशभक्तीचा आहे, कारण प्रेमानें