()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,७२२ 0) 192326 १२०) १०0० हि. ॥४७0/॥५] इ्‌दुप्रकाश व श्रीसयाजीविजय पत्नाच्या वगेणीदारांस सन १९१४ सालची भेट. सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानें. ( त्यांच्या अल्प चरित्रासह ) बळ >... द. 8... . आड प्रकाशक, दामोदर सावळाराम आणि मंडळी जनरळ प्रिंटर्स, पब्लिशर्स, एजंटसू , इत्यादि, ठाकुरदार-मुंबई, सन १९१४ इ. किंमत एक रुपया, -- ०2 > “- > --:>-*------: “2. "८ “८ “22 - ० ऱ्ह डो वाजा कल न तव स हे प्स्तकं रा० रा० दामोदर सांवळाराम यंदे यांनीं, ने० ४३४ ठाकुरद्वाररोड, मुंबई येथें * इंदुप्रकाश ' छापखान्यांत छापून प्रसिद्द केलें. ( या पुस्तकासंबंधानें सर्व हक्क संपौदिकानीं स्वाधीन ठेविळे आहेत ). “८---र्‍----->>>-> -__._-_“ “> अगन पपा ण (गाला ”शीणणी रन--2-------->““ श्रामत महाराजापराज राजरागयर रतवास] श्री तुकोजीराव महाराज होळकर सरकार, सं. इंदूर. फर "णणपप्प्पपणणणप्क €0->- । अर्फणफ्व. । द % र 0) | शड व्य र नट य रर माढवदेशाधिपति सकलगुणेश्वर्यसंपन्न श्रीमत महाराजाधिराज राजराजेश्वरस्वांमी (< >> ९ ह र क्र, तुकानाराव महाराज हाळकर संस्थान इदूर यांचे सेवी. विधेविषयी त्यांचे ठायी वस्तत असलेली असिराचि, विद्या. असारार्थ त्यानी चालाविलेले प्रयत्न, आपल्या प्रजेस ज्ञानवंत करण्याविषयी त्याची कळकळ, आपल्या अज्ञान शेतकरी वर्गास दुःखमुक्त करण्याचे कामी त्यांनी दाखविलेले औदार्य, मराठी भाषेविषर्या व प्रजाकल्याणाविषयी त्यांचे निर्मळ मम, इत्यांदे गुणाच्या अभिनंदनार्थ हा गंथ त्यांच्या चरणी ग्रकाशकाकडून छतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात येत आहे. ईँग्रजींत झालेलीं व्याख्याने. मराठींत वाचकांस सादर करर्णे हें कांहीं सुलभ कार्य नाहीं. तशांतून व्याख्यानें किंवा ठेख धर्मपर विषयांवर असले म्हणजे तर रूपांतराचें काम बरेंच काठेण जाते. असे असूनही सर नारायण चंदावरकर ह्यांच्या इंग्रजी व्याख्यानांचे हें रूपांतर वाचकांस सादर करण्याचें धाडस संपादक करीत आहेत. इंदुप्रकाशाचे व्यवस्थापक रा. दामोदर सांवळाराम यंदे यांची इच्छा, सर नारायण ह्यांचे घमेपर, सामाजिक व नीतिपर विषयां- वरील विचार आपल्या निव्वळ मराठी जाणणाऱ्या वाचकांस सादर करावे अशी आहे, असें जेव्हां कळलें, त्या वेळीं आपल्या हातून हैं कार्य उत्तम प्रकारं व्हावयाचे नाहीं अशी खात्री असतांही संपादकांनी तें करण्याचे ठरविलें. सर नारायण यांचीं सवे व्याख्याने इंग्रजींत होतात; तीं सर्वास उत्तम प्रकारं कळतातच असे नाही. आणखी ष्यांस इंग्रजी बिळकुळ समजत नाही, अशा लोकांना सर नारायण यांच्या विचारांची ओळख करून देण्याची संधि रा. रा. यंदे हे आणून द्यावयास सिद्ध असतां आपण माघार घेणें हें इष्ट नाहीं, असें बाटून संपादकांनी भीत भीत हें कार्य हातीं घेतलें व ते करसेबसें शेवटास नेळ॑ आहे. गुरुजनांचे प्रोत्साहन, व मित्रांचे सहाय्य ह्यांच्या बळावरच हे रूपांतराचें काम करण्याचा निश्चय झाला. पण येथ हें स्पष्टपणें सांगितळें पाहिजे की, सर नारायण ह्यांच्या विचारांची फक्त अस्पष्ट छाया ह्या व्याख्यानांत आठेली र आहे. मुळांताल माधुर्य, रसिकता, आवेश व सुलभता या पुस्तकांत अनेक ठिकाणीं वाचकांस आढळणार नाहीं, हें संपादक जाणन आहेत. तथापि, सर नारायण ह्यांच्या विचारांचें महत्त्व किती आहे तें ह्या ब्याख्यानांच्या द्वारे वाचकांस कळेल, व कित्येक व्याख्याने वाचीत असतां एका विचारवान्‌ , वैयवान्‌ , प्रतिभासंपन्न, सच्छील व विवेकमंडित पुरुषाच्या सहवासांत आपण आहों, व पवित्र विचार, पवित्र भावना, यांचा आपल्या मनावर सुपारेणाम होत आहे, असा वाचकांस अनुभव आाल्यावांचून राहणार नाहीं असं वाटतें. प्रस्तुत संग्रहांत बहुतेक धर्मपर विपयांवरीलळ व्याख्याने आलीं आहेत. अगदींच थोड्या अवधींत हं रूपांतरांचे कार्य करावे लागल्यामुळें व अमुक एका पृष्टसंख्येचा अतिक्रम होऊं देणें इष्ट नसल्यामुळें, राजकीय, सामाजिक वगेरे अनेक विषयांवरील व्याख्या- नांचा सामावेश या पुस्तकामध्ये कारतां आठा नाहीं. कित्येक व्याख्यानांचें रूपांतर करणें, प्रफे वाचणें इ० कार्मे करण्याच्या कामीं संपादकांस रा. रा. वामन सदाशिव सोहोनी, रा० रा० मोरेश्वर सखाराम परूळकर व रा० रा० विष्णु बाळकृष्ण वैद्य यांचे ब दुसऱ्या कांही सित्रांचें जे सहाय्य झाळें, त्याच्या अभावीं इतक्यो अल्प अवकाशांत हा संग्रह वाचकांस सादर करितां आला नसता. संपादक ह्या मित्रांचे अत्यंत क्रपाणे आहेत, हें येथें निराळें सांगा- बयास नको. शेवटीं, परमेश्वराच्याच प्रेरणेने संपादकांनी हे बिकट कार्य हातीं घेतल व त्याच्याच कृपेनं त प्रण झाळं, म्हणून त्याचे मनः पूवंक आभार मानून, हीं व्याख्याने वाचकास त्याच्या सनिध नेण्यास साधर्नाभूत होवोत अशी प्रार्थना आहे. व ओवििब॒डब्दिडशहाजक्वक्* क्म ह िहओज.«« प्‌ विषय. अनुकवागिका. सर नारायण४चेदावरकर यांचे त्रोटक चारित्र “ जथे जातां तेथें तूं माझा सांगाती ?” “६ देवच आपला आधार ££ र्‍वालाबेसी भार सर्वे माझा | !) ,... आमची अनुकरणशील वृत्ति इंश्वराचे अनुकरण करा .... जीवितार्चे मूलतत्त्व प्रेम आहे परमानंद ,... ,..., .... अंतरींचं सुख त... भागवतधर्मारचें अर्वाचीन स्वरूप इंश्वरी प्रेरणा क. सोंदर्याची आवड ..... .... दिवाळीचा पुण्य संदेश. .... अंधकार कीं अरुणोदय ? ,... भक्ताच्या जीवनाचे रहस्य ... खरा पुरुषार्थ ्् कमाळिणीच! न्याय ता ७० जाणोनि नेणतें होणें म्हणजे काय | पर्‌ र्ट १७१९ ण्न्ट ११३ १२० १२५ विषय. विद्यार्थ्यांची जबाबदारी न महादेव गोविंद रानडे ( १) .«... महादेव गोविंद रानडे (२) प्रेणा व जागृति .... भाव क्षमा क ॥१९७७% ७०७ ९७ ७ ७३% %७ तेळंगसांप्रदाय आणि सुघारणेचा सुलभ किंवा राजमार्ग .... रावसाहेब मंडलीक व समाजाची '“'पायाझुद्ध ” सुघारणा .... आर्य ( हिंदु ) संस्कृतीचे रहस्य .... सावधगिरी आणि दूरदशित्व मनाचं समत्व प्रारथनासमाजाचें काय .... .««- “८ साघा परमानंद एका भार्वे ” .... एकेश्वरी धर्मपरिषदू ब्राह्मघर्माची वाढ .... सध्यांची धार्मिक स्थिति एकांतवासाची आवड इश्वरचिंतन .... डर प्राथनासमाजा'ची प्रगाति .... सात्विक वात्ति ० ०७ आयुष्यांतील ध्येये ... .... *««. ब्राह्मधर्मांच्या चळवळीचा हेतु र. म र 0008. 1. ८ भं 1; पा . --- सर नारायण गणश चंदावरकर ००७१ एव्णलाचाता 8 [२१8० & एव) 17११७०७, 1पत०ा6, सर कारायण गणे चदाकरकर € "७ ति ट्"ड यांच अल्प चास्क्ि, तणयाकन्यकळ &ऱ्चान्कष्ट बुद्धिमत्ता, अप्रतिम सोजन्य, अतिशयित आुद्द आचरण, खरी देशभाक्ते व वणेनीय धर्मेशीठता हे गुण एकवट झालेले ज्यांना पहावयाचे असतील, लांनीं न्या मू चेदढावरकरांचे वर्तन पाहावे. ! असे उद्गार कांहीं वर्षांपूर्वी ज्यांचे संबंधाने एका चरित्र- लेखकाने काढिले, त्यांनीं धमेपर, कांहीं सामाजिक व नैतिक विषयांवर जीं व्याख्याने दिलीं, त्यांची अस्पष्ट छाया वाचकांस सादर कारेतांना त्यांच्या चारेत्राची अल्पस्वल्प ओळख वाचकांस करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सर नारायण चेदावरकरांचे विचार ज्यांत कमी अधिक प्रमाणाने पटतीळ त्यांस लांच्या चारित्रां- तील विशेष गोष्टी व त्यांच्या एकंदर चरित्राचे स्वरूप कळण्याची आवश्यकता वाटल्यावांचून राहणार नाहीं. हें चरित्र किती बोधपर आहे, त्याची कांहीशी कल्पन! पुढील लेखाच्या दारे झाल्यास लेख- कास थोडेसे तरी समाधान वाटल्यावांचून राहणार नाही. असो, सर नारायण चंदावरकर उत्तम वकोल म्हणून अल्प काळांत प्रसिद्धीस आले. त्यांच्या भांवतीं कांहीर्ते वकिली वातावरण होते. त्यांचे तीथरूप मु० शिरशी येर्थे वकिळी करीत होते, आणि नारायणराव शिक्षणासाठी मुंबईस आठे, तेही आपले मामा रा० रा० शामराव बिइठळ ह्या येथीळ प्रसिद्ध वकिलांच्या येथे ! नारायणरावांचे २ & सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. क” ८९.८४... ५.५०...” ५९.७० ४० ७७१९. ७०.७० ७. २ ७१९ ७०००० र ज्यही तार्थरूप मूळचे चंदावर नामक गांवचे राहणारे. ते धंद्याच्या निमि- त्तानें रिरसीस आले, व तेथे वकिलीचा धंदा करूं लागले. त्या वेळीं ते हुशार व तरतरीत, आपळें काम मेहनत घेऊन करणाऱ्या वाकिलांत मोडत असत. नारायणरावांचा जन्म १८५५ सालीं डिसंबर महिन्याच्या दुसऱ्या तारखेस होनावर मुक्कामी झाला. नारायणरावांस आपल्या आजोबांचा विज्षेष लळा असल्याकारणानें त्यांच्या शिक्षणाला होनावर येर्थेच प्रारंभ झाला. तेथील त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते कारवारास आले, त्या वेळीं रा० रा० त्रिंबक नारायण कौतेने नांवाचे एक गृहस्थ त्या शाळेवर प्रमुख शिक्षक होते. नारायणरावांची कुशाम्र बुद्धि, शिकण्याची हौस, व अभ्यासावरीळ लक्ष पाहून त्यांच्यावर त्यांचा फार ठोभ जडला. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत नारायणरावांचे कारवार येथें शिक्षण झाळें. परंतु पुढें मुंबईसारख्या ठिकाणीं नारायणरावां- सारख्या तेलबुद्धीच्या मुलाच्या शिक्षणाची सोय होर्णे इष्ट व॒ अवश्य आहे, असे दिसतांच त्यांचे मामा व मुंबईकरांच्या चांगल्या परिचयाचे गृहस्थ प. वा. शामराव विठ्ठल ह्यांनी त्यांस शिक्षणासाठी मुंबईत आणिरटे, येथें आल्यानंतर लांच्या खऱ्या शिक्षणास प्रारंभ झाला. येथें आल्यानंतर लांच्या मामांनी त्यांस सहजासहजी अनेक संस्थांची माहिती द्यावयास प्रारंभ केला. ह्या लहान वयांत'च त्यांचा व प्रार्थनासमाजाचा संबंध जडला. शामराव विठ्ठल हे प्रार्थना- समाजाचे सभासद केव्हांही झाठेळे नव्हते; परंतु अनेक कारणांमुळे त्यांचा व प्रार्थनासमाजाचा निकट संबंध असे. समाजाच्या उपा- सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. २३ '२७/४४%...” ४.” ४..” ७” ४७०” १२.५ ४.४४. ३.४४. ३.५ ४०४४४ ४५%. ९५/%५%०.९../०९ ४ ७५८४-५४-४४ ४.४ ४. ४.”१”४.”/९.. ७/४७४ फळ सनांस ते वारंवार जात. एके रावेवारीं ते आपल्या भाचास उपास- नेस घेऊन गेले. ह्या प्रसंगाची आठवण सर नारायण ह्यांस अद्याप फार उत्तम रीतीने आहे, डॉ० भांडारकर यांच्या धमपर ब्याख्यानांच्या उपोद्ातामध्यें हा प्रसंग आठवून सर नारायण स्वतः म्हणतात:--- £ आज त्या गोष्टीला 9० वर्षे होऊन गेलीं. त्या वेळीं मी अगदीं लहान होतां व नुकताच आपल्या वियाभ्यासासाठीं मुंबईत आलो होतों. एके रविवारी सायंकाळी माझे प्रिय मामा प. वा. शामराव विठ्ठल मला सहज शिक्षण मिळावे, ह्या हेतूनें प्रार्थना- समाजांत घेऊन गेळे. ला वेळीं गाइलेलीं पदे, किंबा त्या वेळच्या प्राथना अगर उपदेश ह्यांची आतां मठा चांगढीशी भाठवण नाहीं; व मी अगदीं पोरवयाचा असल्यामुळें मला त्यांचा अथही कळला नाहीं. परंतु त्यावेळीं डॉ. आत्माराम पांडुरंग ह्यांच्या घराच्या दिवाखाणन्यांत उपासनेच्या पूर्वी जमठेलीं तीं तेजस्वी चेहऱ्याची सतेज माणसें व सवांच्यामध्यें बसलेल्या त्या मिस मेरी कारपेंटर, हा देखावा पाहून माझ्या मनावर अत्यंत इष्ट असा परिणाम झाला, व त्यांची ओळख होऊन हलांचेपासून ज्ञानप्राप्ति करून घेण्याची सोंधे कधीं येईल, असा विचार माझ्या मनांत भाला! हे असे विचार माझ्या मनामर्ध्ये घोळत असतांना जणूं काय माझ्या मनांतील विचार ताडून व माझी जिज्ञासा तृप्त करण्यासाठीं माझे मामा ह्मणाठे, “ हे पहा! डॉ. आत्माराम पांडुरंग, नारायण महादेव परमानंद, प्रो. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे, महादेब गोविंद रानडे, मोरोबा विनोबा, भास्कर हरि भागवत व वासुदेव बाबाजी नवरंगे. ही सव एकेश्वरी मंडळी आहे.' माज्ञे मामा ही माहिती देत असतांना मोठ्या शहरांत आठेळा एखादा नवीनच माणूस मोठ्या उत्सुकतेने व आदरबुद्धीने आपल्या भोवती जमलेल्या मंड- ळीकडे पाहत असतो, त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे पहात होताों,,., ४ & सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. *“€*//१//१.०५/”%./५/४५१./१ ./४./५./५,/%.//४५./१२.”/९ २.” .»”*./”% /” ./”/१ ४०. त्या गृहस्थांशीं माझा झाठेला समागम, त्यांच्याशीं झाठेलीं संभाषर्णे, त्यांचे उपदेश, त्यांचीं एकंदर चरित्रे यांपासून मळा जो सर्वांत मोठा धडा मिळाला, तो हा कीं, व्यक्तीची काय किंवा राष्ट्राची काय, उन्नति होण्यासाठीं सत्य व न्याय ह्यांचा जणूं काय प्रवाहच अंतः- करणांतून वाहू लागळा पाहिजे. ” ह्या उताऱ्यावरून आमच्या चरित्रनायकाच्या उदार शिक्षणास लहानपणापासून कशी सुरुवात झाली, तं वाचकांच्या लक्षांत येईलच. मुंबईत आल्यावर शामरावांनीं त्यांस प्रथम 'सेंट-मेरी' स्कूलमध्ये घा- तळे. सर नारायण ह्यांचं इंग्रजी भाषेवरील स्वामित्व आज कोणास मान्य नाहीं, अते नाहीं. पण लांच्या इंग्रजी भाषेच्या पारंगततेस वरील शाळेतील भक्कम पाया कारण झाला, हें लक्षांत ठेविळें पाहिजे. येथें डॉ. विली ह्यांच्या देखरेर्खाखालीं त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला. नारायणरावांची हुशारी, शिकण्यासंबंधानें उत्सुकता व तरतरी पाहून डा, विली ह्यांची त्यांचेवर फार प्रीति जडली. ते स्वतः त्यांस ठेंटिन भाषा शिकवू लागळठे. येथं असतांना उत्तम विद्याथी हणून जी त्यांची ख्याति झाली, तिची आठवण त्यांच्या वेळच्या विद्यार्थ्यांस अद्याप आहे. सर नारायण ह्यांचा एक मोठा गुण ह्मणजे लांची शिस्त. ह्या शिस्तीर्चे महत्त्व त्यांस वरील शाळेंत असतांनाच कळूं लागले. ह्या शाळेत असतांनाच एक विशेष गोष्ट लांच्या लक्षांत आली व ते ती अद्यापही योग्य प्रसंगीं निवेदन करीत असतात. त्यांनीं त्या वेळीं ह लक्षांत ठेविळें होतें कौ, आपल्या समे शिक्षकांची शिस्त असामान्य आहे. आज वरिष्ठ शिक्षक असणारा उद्यां इतर शिक्ष- कांचा नोकर बनतो, किंवा अगदीं खालच्या वर्गातील मुलांचा शिक्षक हातो; पण त्याचा कोणी तिरस्कार करीत नाहीं, किंवा त्याच्या विषयीं कोणाचीही आदरबुद्धि नष्ट होत नाहीं. सवे शिक्षक सर्व प्रकारच्या स्थितीचा अनुभब घेत असत व आपण सर्वानी सर नारायण गणेठा चंदावरकर यांचें अल्प चरित्र. ५ २.५२ ५४.०४. ७” २५.” ७.५ ७ ४७.५७ 0...» ४५.७ ४०७५” २.५ १.४ ७.४ ४.५७ / ७ ८ ७.५” ७.४ १९.७४ ७ ७४ ७४ १७५ /४ ७४४७७ क एका शिस्तीने वागळे पाहिजे, ह्याचें ते आपल्याला वळण लावून घेत होते, असें ते वारंवार हणतात. अशा प्रकारे नारायणरावांचे शिक्षण होत असतां १८७० सालीं त्यांस एल्फिन्स्टन हायस्कुडांत घालण्यांत आलें. परर्वींच्या शाळेतील एक उत्तम विद्यार्थी अशी त्यांची कोरत झाठेटी असल्यामुळें नव्या शाळेंतील शिक्षकांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष ठागळें. प्रो. आबाजी विष्णु काथबटे ला वेळीं ह्या शाळेत शिक्षक होते. सांनीं नारायणरावांचे इंप्रजी भाषेतील नित्रंध तपासावेत. त्या वेळीं नाराणरावांसारख्या हुशार विद्याथ्यांचे आपल्या हाताखालीं कांहीं प्रत्यक्ष शिक्षण झाठें पाहिजे, असें त्यांस वाटटून त्यांनीं नारायणरावांस लटिन सोडून संस्कृत भाषा घ्यावयास सांगितठें व आमच्या चरित्रनायकांस तें सहज पटलें, व त्यांनीं एका वर्षांत आपला सव संस्कृत अभ्यास संपवून १८७१ सालीं प्रवेश परीक्षेत उत्तम रीतीनं यश संपादिठें. पुढील शिक्षण. प्रवेश परीक्षा पास झाल्यावर नारायणराव एल्फिन्स्टन कॉलेजांत जाऊ लागले. त्या वेळच्या स्थितींत ब आजच्या स्थितींत जमीन- अस्मानार्चे अंतर आहे असं म्हटठें असतां अतिशयोक्ति होणार नाहीं. म्हणजे त्या वेळचे विद्याथ| बिशेप कुशाप्र बुद्धीचे होते व आतां त्या प्रकारच्या तेलबुद्धांचे विद्यार्थी आढळून येत नाहींत असं म्हणण्याचा भाग नाहीं. तथापि एवढे मात्र खरें कौ, अध्यापक व विद्याथी यांचा त्या वेळीं निकट संबंध येत असे. विद्यार्थ्यांची संख्याही टहान असल्यामुळें अध्यापकांचे प्रत्येक शिष्याकडे लक्ष असे. विद्यारथ्यांविद्याथ्यांत अधिक निकटभाव असे. आपल्या अध्यापकां- विषयीं विद्याथ्यांच्या ठिकाणीं आदरभाव असे आणि अधघ्यापकांची योग्यताही अशीच असे कीं, त्यांच्याशीं संबंध जडला कीं, त्यांच्या- ६ & सरं नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चारेत्र. विषयीं आदरयुक्त प्रेममाब जागृत व्हावा, अशी स्थिति असतांना नारायणराव कलिजांत जाऊं लागठे. शाळेत असतांनाच इंप्रजी हा विषय त्यांचा उत्तम असल्याचे जाहीर झाळंच होते. कॉलेजांत जाऊ लागल्यानंतर चार महिन्यांनीं इंग्टंडांतील मठ ॥॥०1892128 हे कसे मोडले गेळे, ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची त्यांस सांधे मिळाली. हा विषय त्यांच्या आवडीचा. मुळापासून त्यांचा धमेपर विषयाकडे ओढा असल्यामुळें त्यांनीं ह्या विषयाचा ऐतिहासिक- दृष्टया सांगापांग विचार आपल्या निबंधांत केला व त्यांस निबंध उत्तम लिहिल्याबद्दद बक्षिसही मिळालें. ह्या निबंधामुळं प्रो. वर्डस्वर्थ ह्यांचे नारायणरावांकडे विशेष लक्ष गेळें व त्यांची विष- याची मांडणी, विवेचनशैळी, विचार व प्रमाणांसहित विवेचन पाहून प्रो० वर्डेस्वर्थ यांचे नारायणराव आवडते शिष्य बनले. व्डेत्वथ काव्यविपय शिकवीत असत. इंप्रजी काव्याची सर नारायण ह्यांस खरी अभिरा'चे लावावयास प्रो० वडंस्वर्थसारखे अध्यापक कारण झाले. ही त्यांची आवड अद्याप कायम आहे. सुमारे पांच सहा वर्षे त्यांनी स्टडंट्स-ब्रदरहूडच्या वर्गांना टेनिसन व वर्डस्वथेचीं काव्यें शिकविली आहेत. त्या वेळीं काव्य हा विषय त्यांच्या किती आवडीचा आहे तें चांगळे प्रत्ययास आलें. भाज सहज भाषणांत उत्तमोत्तम काव्यांतील निवडक वेंच्यांचा ते जसा उपयोग कारेतात, तसा करणारे फारच थोडे पदवीधर आढळतात, असो. झश्शा प्रकारें कालेजांत त्यांचे शिक्षण चाळू असतांना सव परीक्षांत इंप्रजींत त्यांचा नंबर पहिळा असे. १८७६ सालीं पहिल्या क्गाँत बी ए॒ ची परीक्षा ते उतरले. बी. ए. साठीं थांनी इतिहास व तत्त्वज्ञान हे ऐच्छिक विषय घेतले होते. इतिहास व अर्थशास्त्र ह्या विषयांत ते सर्वांत वर आल्यामुळें त्यांस “ जेम्स टेलर प्राइझ' त्या वेळीं मिळार्ढे होते. सर नारायण ह्यांच्याबरोबर ह्याच वर्षा पहिल्या सर नारायण गणेश चंदावरकर याचे अल्प चरित्र. ७ वर्गांत जे दुसरे गृहस्थ आले होते, त्यांत रा. ब. वासुदेव गोपाळ भांडारकर, रा. रा. मनोहर विष्णु काथबटे, रावजी भवानराव पावगी, बाळ गंगाधर टिळक हे होते, व दुसऱ्या वर्गात रा. रा. विष्णुपंत भाट- वडेकर, गोविंदराव कानिटकर, डो० जीवनजी जमशेटजी मोदी, रा. रा. गणेश गोपाळ पंडित, घन:ऱ्यामपंत पंडित, शिवराम सीताराम वागळे, गंगाराम बापसोबा रेळे इ. मंडळी होती. ही सवे मंडळी महारा- छाच्या चांगल्या परिचयांतीळ आहे. ह्यांतील प्रत्येक गृहस्थ ठोक- समूहापुढें आठेला असून, प्रत्येकाने निरनिराळ्या प्रकारें समाजसेवा केठेली आहे, हो एक गोष्ट लक्षांत घेण्यासारखी असल्यामुळें ही नांवांची यादी येथें आम्हीं दिली आहे. बी. ए. झाल्यानंतर एक वर्षेपर्यंत नारायणरावांनीं आपल्या काठेजांत दक्षिणा फेलोचे काम केळे, व तें करीत असतांनाच सार्वजानेक विषयांकडे त्यांचे लक्ष लागूं लागलें, व ते इंदुप्रकाशांत लेख लिहू लागले. बी. ए. झाल्यानंतर, माधवराव रानडे इंदुप्रकाशाचे संपादक असतांना त्या पत्राचा जो लौकिक झाला, तो पुढं त्यांच्या पश्चात्‌ कांहीं काळपर्यंत राखतां आला नाही. आमच्या येथे वर्तमानपत्रांची इभ्रत व वजन सर्वेस्वीं त्याच्या संपादकाच्या कोशल्यावर अवलंबून असतें. माधवराव रानडे ह्यांचे धोरण, त्यांची विद्वत्ता, त्यांचें बिचारोदार्य, लांच्या मागून आलेल्या संपादकांत नव्हते. एवढेंच नव्हे, तर कधीं कधीं इंदुप्रकाशाचे धोरण प्रागातेक आहे, याचीहि संपादकांस विस्यृति पडे ! अशा वेळीं नारायणरावांचा व इंदुप्रकाशाचा संबध जडला, व १८७७ साठीं 'ते इंग्रजी बाजूचे संपादक झाले. त्यांचे लेख येऊ लागल्यापासून 'रानडे त्यांचे ठेख आस्थापूर्वक वाचूं लागले. त्यांचा व नारायणरावांचा पूर्वी दढ परिचय नव्हता. तरी पण न्या. मू. रानडे यांचा जो मोठा ८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. ७४९५७४४४४१. ४.” २.” ७ “४७ “४ ५. ४.५४ ./४५ ५१% .४४४.५% ४७.” ५५/७५/0९५४.” ५.४७ ८. १.५ ४. ४ ४०” ४७८४.” ७.५ ७.५ १.५१ ९.” ९.५ ५ २.७ २५५ ९.४7७./५९_५ ००0१.» ५_/९..५४.» <.»“६./”*..””*./४./”५,/ २...” रुण कीं, जे कोणी गुणवान्‌ असतील त्यांस जवळ करावयाचें, प्रोत्साहन द्याक्याचे, त्यांस मार्ग दाखवावयाचा, त्यास अनुसरून इंदु- प्रकाशांतीलळ लहानमोठ्या लेखांसंबंधानें नारायणरावांनीं सला विचार- तांच, लांनीं सूचनापर व प्रोत्साहनपर पत्र लिहून लांस सांगितलें कीं, ““ आपले अम्र व स्फुट लेख मीं नित्य वाचतो. आपले स्फुट ठेख लांबलचक असतात, ते तसे नसावेत. आपल्या अप्रलळेखांत फार अघळपघळपणा असतो, तो टाळवेळ तितका टाळा व स्फुट लेखांवर भर ठेवा. आजकाल लोकांना लांबळचक लेख वाचण्यास फुरसत नसते. आपले स्फुट ठेख लहानच, परंतु व्यापक अर्थाने भरलेले, आणि चटकदार असावेत, व पार्थिअन लोकांच्या शरसंधानाप्रमाण आपल्या स्फुटांचा नेम बिनचूक साधावा. !' स्वतः न्या. मू. च्या ठेखांत अवबळपघळपणाचा दोप नव्हता, असं जरी कांहीं म्हणतां यावयाचे नाहीं, तरी नारायणरावांनीं ह्या उपदेशानुसार आपलें काम चालविले, व आजही वतेमानपत्रांतील लेखांसंबंधार्ने त्यांचा अभिप्राय विचारावयास गेल्यास ते त्यास हाच उपदेश करितात. नारायणरावांनीं इंदप्रकाशाच्या कातोत चांगळीच भर घातली इंदुप्रकाशाच्या मतांना सरकारद्रबारांत व लोकांमध्ये विशेप मान मिळूं ढागळा, व योग्य रीतीनें वर्तमानपत्र चालाविळें असतां त्याच्या द्वारे लोकहित कसें साधतां येतें, ते त्यांनी आपल्या सुमारें पंधरा वर्षांच्या कारकीदीत उत्तम प्रकारे सर्वाच्या प्रल्ययास आणून दिलें. या वेळीं लांचा एक गुण विशेष रीतीनें अनु- पा “1 --“_ अ» पाण ७ - -. ५५४४-०८ “पशा 7 णा 00 शाशी ** ऐ1त€' 1158 फतवा) ॥1० ]9]1]९' 9९तृपा!९व 0 उ'टप101 0 8 हाड, ठोछेड&ड तठ्पापाळी, शाायठ फलाट फ95 ) ६४1०090102 एकल ली. प) ]लटाड य ॥10 छा10105 ७]]९0७2ट उग ण ]क्टा, खला. लढ 0. शिटी फ83 छंभा९९]]ए (10 1०९१] 01 लला डंविलछणलठ धि०पष्डा७ द्याचे खर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चारत. ७९ भवास आला. आपल्या हातून जें काम होण्यासारखं नाही, ते नारायणराव कधीं अंगावर घेत नाहींत, पण एकदां त्यांनीं आपण होऊन कोणतेंही काम अंगावर घेतलें, कौ मग त्यांत ते कधीं टंगळमंगळ करीत नाहींत, इंदुम्रकाशाचे संपादक असतांनाच त्यांनीं कायद्याच्या अभ्यासास प्रारंभ केला व परिक्षेस बसले, आणि त्या पारिक्षेंत पहिल्या वर्गात पास होऊन हिंदु ढा ह्या विषयांत पाहिळे आल्यामुळे आनॉश्ड स्काठरशिपही प्यांस मिळाली. परंतु अभ्यासाच्या धांदटींत त्यांनीं इंदूची हेळसांड केली नाहीं. हा त्यांचा गुण त्यांनीं आणखी एक वेळ लढोकानेदर्शनास आणून दिला. १८८८ साठीं ते गिरगांव वार्डाच्या तर्फे ग्युनिसे- पल कर्पोरेशनचे मेंबर झाळे. परंतु पुढच्या निवडणुकींच्या वेळी त्यांनीं उमेदवार राहण्याचा विचार मुळींच मनांत आणिला नाहीं ! त्याचें कारण असे कीं, त्यांचा वकिलीचा धंदा आतां उत्तम प्रकारे चालूं लागळा होता; इंदुप्रकाश पत्र हातीं होतेंच. अशा स्थितीत ज काम आपल्याला करावयास फुरसत नाहीं, त॑ करण्याचा आव घालणे त्यांस बिलकुल पसंत पडळ नाहीं. केवळ मानासाठीं मेंबर होण्याचा विचार त्यांस केव्हांच शिवला नाहीं. वकिली सुरू केल्यावर त्यांना नोकरींत ओढण्याचे प्रयत्न झाळे; परंतु त्यांनी आपल्या धंद्यांत यश मिळवावयाचें, त्यांत नांवळौकिक मिळवून राहि- ८२४०८ १५.५४४५ ०४.» ४... ..”” ४५.७” 1110111180101. १९७ 1181170 ]5])९8 1870 ऐ0९यसा हतचे फां (10 (४! छत ]ाळ्ासव2टट १118४०५ 197 शान ()181(एछाररचाा तपायाट णा ऐणाठ शाक, 16 १११७ प. ९10४७ ल णठ १७९. (3 0फापाजाड एट्टटाए€त एटा! काट श९४५॥)७ 11 (10 1107171080 तृपकान'5, 110010 88 1०0५९१ प])०॥ 88 8 1९पाट 10081 0ठ'डका ठी €तप९8(0५ 8 (४९ (110पटा. -->./१7770767/ /70८५७&.. १० सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. छेला वेळ देशकार्यासाठीं खचोवयाचा असी निश्चय केला होता, व त्यामुळे नोकरी धरावी हा विचार त्यांस केव्हांच त्या वेळीं महत्त्वाचा वाटला नाहीं. नारायणरावांनीं निरनिराळ्या बाबतींत देशहित साध- ण्यास कसें साहाय्य केलें आहे, त्याचा विचार पुढें थोडा सविस्तर- पर्णे करावयाचा असल्यामुळे येर्थे त्यांच्या आयुष्यांतीळ विशेष भ्रसंगांचे टांचण करितों. १८८५ सालीं पार्लमेंटची पुनघेटना व्हावयाची होती. त्या वेळीं हिंदुस्थानाविषयी खरी खुरी माहिती इंग्डंडांतीलळ मतदारांस करून द्यावी, हिंदुस्थानच्या ज्या मागण्या आहेत, त्या किती न्याय्य आहेत, तें लांस दाखवावें, इंग्ढंड व हिंदुस्थान यांचा हितसंबंध सारखा आहे, नव्हे एक आहे, असें समजण्यानें व इंग्लंडने हिंदुस्थानाविषयीं आपळें ज॑ कर्तव्य भाहे, त्याची जागृति ठेविल्यानें इग्लंडच्या इभ्रतींत कशी भर पडणार भाहे, तें सांगण्यासाठी हिंदु- स्थानांतून निर्रनराळ्या भागांतून नांवाजडेले पुढारी पाठविण्याचा विचार जेव्हां मुक्रर झाला, तेव्हां नारायणरावांस मुंबईच्या लोकांच्या तर्फे पाठविण्याचें ठरळें, त्यांनीं मनमोहन घोस व मि, मुदलि- आर यांच्या मदतीर्ने तेथें व्याख्यानांच्या द्वारे जागति केली. १२८८५ सालांतील ती गोष्ट, त्या वेळीं परदेशगमनाविषयीं आजच्या- सारखं अनुकूल मत झालेळे नव्हते. आज भाटियासारख्या पुरातन -मताभिमानी जातींतही ह्या बाबतींत उदार विचाराची पुष्कळच वाढ झाल्याचा नुकताच अनुभव आला आहे; पण त्या वेळीं तशी स्थिति नव्हती. आपल्याला सर्वे आप्तांकडून जाहीर रीतीनं परवानगी मिळेल किंवा आपल्याला कांहीं हरकत येणार नाही, अशी कांहीं खात्री लांना नव्हती, म्हणून अगदीं निकटच्या मंडळीसही प्रवासास प्रारंभ करी- पर्यंत त्यांच्या प्रयाणासंबंधाने कांहीं माहिती नव्हती ! विठायतेत 'गेश्यावर आपली माहिती, भापलळें वक्तृत्व व भापळें साधार विवेचन संर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. ११ काळ १७७४ ५.०४ ४७. ०७४ ४७. ७/ ७.०४ ४७ 0.७४. ७७” ७४७ २४ ६०७४ ८४४७४ %..४ २४७” ह्यांच्या द्वारे त्यांनीं नांव मिळविले. त्यांनीं ब्राईट, जोसेफ चंबरलेन, व्वर्चिळ वगैरे मोठमोठ्या मुत्सद्यांच्या गांठी घेतल्या, त्यांच्याशीं संभाषर्णे केलीं, त्यांच्या भाषणांची तेथील पत्रांनी खप स्तुति केळी. आपला विषय व्यवस्थितपणे लोकांपुढे ठेवन आपलें ज॑ कांहीं म्हणणे आहे तं सर्वांस पटावणें हे नारायणरावांस उत्तम प्रकारें साधळे आहे अस तेथील नांवाजलेल्या पत्रकारांनी म्हटले, विलायतेहून परत आल्यानंतर पाळेपेटच्या निवडणुकीच्या वेळीं डॉ्लिश लोकांच्या राज- कौय चळवळीचे खरं खवरूप कसें काय असते, ते त्यांनीं एका लेखाच्या द्वारे दाखावेलें. ह्यांत फार महत्त्वाची माहिती अलिली आहे. आज हा लेख उपलब्ध नाहीं, असें वाटतें, यानंतर नारायणराव सवे प्रकारच्या देशहिताच्या 'चळवळींत युढाकार घेऊ लागले. ते उत्तम वकील, उत्तम वक्ते, उत्तम लेखक, विद्वान्‌, धभशीळ, प्रागतिक विचाराचे म्हणून प्रसिद्धीस आले. शिक्षणाकडे त्यांचं पूर्वीपासून लक्ष असल्यामुळें त्यांना टॉर्ड रे ह्यांनी १८८६ सालीं युनिव्हसिटीचे फेलो निवडलं, तेव्हांपासून इंदुरास जाईपर्यंत त्यांनीं शिक्षणविषयक अनेक चळवळींत मन घातलें असून पुष्कळच काम केलं आहे. १८८९ पयंत ते नित्य नियमाने राष्ट्रीय सभेस हजर राहत व जें कांहीं काम करावयाचे असेल तें ते मनापासून % “[]1180015(011९0 85 ॥0 895 (० जाड छयात ज॑क्राणाट 116 छेतेच'९85९त याशा छपताया0९७ 11) 81 801117१ पाव 98 5ट्छाटलटऱ धयाणिला0काठत 3४ जाड तया तीघलातड, ला'2४९' 10 80०४० ॥6 ७788 118(लटत (0 ७11) 11085ए1'6 खाण. 861001, ॥५॥८ 00]60 0. जिळ फाहडाला त्र8५ ८0० 80706 ल्या हणी, छुक, चाले शड 85 पा 00 पणाच्या क088पा'8 १प७ (0 णिळ गाच्ापाठा 3 णाला 112 1300008 व९टषटटका6 पर0०0०१.? १९ सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. ९९७८ "१७../५%७ ५४/७१/५०७७ /” ४ न्य क रिकी करीत. १८९६ सालीं त्यांस कराची येथील प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष निवडण्यांत आठें व १८९७ सालीं विश्वविद्यालयाच्या तर्फे ते को- न्सिलचे जादा सभासद झाठे, १९०१ पर्यंत ते काउन्सिलचे सभासद होते. एवढ्या अबकाशांत त्यांनीं तेथें पुष्कळ महत्त्वाचें काम केलें. कोणत्याही बिलासंबंधानं सांगोपांग विचार करण्यासाठीं जी सिलेक्ट कमिटी नेमिडी जाते, तिचेवर फार मोठी जबाबदारी असते व लोकांची बाजू काय आहे, ते स्वतंत्र सभासदांस ह्या वेळीं आधेकाऱ्यांच्या नजरेस शांतपर्ण आणून देतां येत अस्ते. सभासद असतांना नारायणरावांची अनेक सिलेक्ट कमेटींमध्यें निव - डणूक झाली होती. त्या वेळीं त्यांनी जी कामगिरी केली, ज्या सूचना केल्या, जी माहिती दिली, तावद्दळ सर चार्ठस ऑलिवंट ह्यांनी त्यांची फार तारीफ केली होती. अशा प्रकारें आमचे 'चरित्रनायक काम करीत असतां १९०० साली हिंदी राष्ट्राच्या तर्फ जो सर्वांत मोठा मान मिळावय़ाचा तो त्यांस मिळाला. लाहोर येथील राष्ट्रीय सभेचे त्यांस अध्यक्ष निवडण्यांत आलं, व ते अध्यक्ष ह्या नात्याने भाषण करणार आहेत असे माहीत असूनही सरकारनें त्यांची न्या. मू. रानडे हे रजेवर जाणार ह्मणून सहा माहिन्यांपुरती हाय- कोटे-जजञाच्या जागीं नेमणूक केटी. ह्मणजे बहुतेक एकाच वेळीं लोकांनीं व सरकारानें नारायणरावांवर आपला किती विश्वास आहे, तो दाखविला. न्या. मू. रानडे यांचें अत्यंत आकस्मिकपणे देहावसान झालें व पुढें सरकारानं न्या. मू. चंदावरकर हद्यांचीच ला जागीं कायमची नेमणूक केळी, ल्या जागेवर परवां इंदुरास दिवाण होऊन जाईपर्यंत ते होते. गेल्या बारा तेरा वर्षांत त्यांनीं जी काम- गिरी केली आहे, तिचाही आम्ही पुर्ढे उळेख करणार आहो, म्हणून त्याविपयीं येथें विशेष कांहीं टिहीत नाहीं. डॉ, सेल्बी ह्यांची व्हाइस- चान्सेलरची मुदत संपल्यावर नारायणरावांची त्या बहुमानाच्या जागी: सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र, १३ '“€*.//%/१_// “*-/५.//*./ ४-/४%१/€५ ४” ४ //५ १ ४४७ ४७४ ./ ४.५५ ५” ४.7, //४ ४४ ./”४..५€, ४४४...» नेमणूक झाली. हे मुंबई युनिव्ह्सिटीचे तिसरे एतद्देशीय व्हाइस च्चॅन्सेळर होत. त्यांची योग्यता, विद्वता, त्यांनीं बजाविलेली सेवा, त्यांचें शील हीं जाणून सरकाराने त्यांस १९१० सालीं नाइट केलें. न्यायाधिशाचें काम १२ वर्षे केल्यानंतर पेन्शन घेऊन आपल्या समाजाची सेवा करण्याचा त्यांचा विचार होता; परंतु त्यांनीं आपल्या वयाची ६० वर्षे होईतों पेन्यन घेऊ नये, असा प्रमुख न्यायाधिशांचा झाग्रह पडल्यामुळे ते त्या जागी राहिळे. परंतु यंदाच्या सालीं इंदूरच्या महाराजांच्या अत्याग्रहावरून त्यांनीं आपल्या न्यायाधिशाच्या जागेचा राजीनामा दिला, व ते आतांइंदुर संस्थानचे दिवाण असून आपल्या विद्दत्तचा, आपल्या अनुभवाचा, आपल्या उद्यमशीलतेचा, त्या संस्था- नास लाभ देत भाहेत. तेथें ते सर्वांचे अति आवडते दिवाण- साहेब झाळे असून गोरगरिबांस ते मायबाप वाटत आहित. अज्ञा ग्रकारे ज्यांच्या चरित्रांतील विशेष प्रसंग घडून आले आहेत, त्यांनीं निरनिराळ्या रीतीनें आपल्या देशाचे हित कसें साधलं आहे, त्यांच्या राजकीय, सामाजिक, विद्याविषयक व धर्मविषयक, विचाराचे स्वरूप कसें आहे, त्याचा आतां विचार करणें आहे. राजकीय व सामाजिक सुधारणा, सर नारायण चंदावरकर यांचे सवे छेख व व्याख्यानं द्यांच जो कोणी अवलोकन करील, त्याच्या हें सहज लक्षांत येण्यासारखे आहे कौ, राजकीय विषयांवर त्यांचीं जीं व्याख्याने व जे लेख आहेत ते, त्यांच्या सामाजिक, शिक्षणपर, नेतिक व धार्मैक या विबयांवरील व्याख्यानांच्या किंधा लेखांच्या मानाने कमी आहेत. याचे कारण काय ? राजकीय चळवळोसंबंधानं त्यांची सहानुभूति नाहीं, असं कोणालाही म्हणतां यावयाचे नाही. एक तर गेलीं १२-१३ वर्षे त्यांच्या मोठ्या हुद्यामुळें त्यांना राजकीय चळवळीत १४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र, प्रत्यक्षपणे पडतां येणें शक्‍य नव्ह्ते. दुसरं असें कौ, सरकारानें आपल्याला हक्क द्यावेत व आपण त्यांचा उपभोग घेऊं लागावे, ह्या पठीकडे आपल्या कतेव्याची मजळ जावयाची आवश्‍यकता नाही, अशा विचाराचे ते नाहींत. आपल्या देशाची सवे बाजूंनीं उन्नति व्हावयास पाहिजे. कोणत्याहि एके बाजूची हेळसांड करून देशहित साधण्याचा प्रयत्न केव्हांही यशस्वी होण्याची आश्या करणें, हा केवळ अविचार आहे. जेव्हां आम्हीं सरकारापाशीं न्याय मागतो, आम्हांला न्यायाने वागवा, नीतीने वागवा, विवेकाचा त्याग करू नका, समतेच्या तत्त्वाचा त्याग करू नका, असें आम्हीं सरकारला सांगतो, त्याच वेळीं अश्याच प्रकार वागण्याची आपल्यावरही जबाबदारी आहे, हें विसरून चालावयाचे नाहीं, असं त्यांचे स्पष्ट मत* आहे. त्यांनीं एकदां विद्याथ्यांना सांगितळें को, आपल्यामध्ये नीतिघेर्य आलें पाहिजे, असें म्हटलेळे आपण वारंबार ऐकता. पण नीति- धैर्य म्हणजे काय, याचा कोणी स्पष्ट खुलासा करीत नाहीं. क 0 ऐटकाी 801७, 1॥10)पटछा तष्टावि॥०ा७ दा'0 ९९] ४००१. नाट 8४९ फराटा इघ्यापट क्यात या त 1०७ 10" 010 उए0पीली(, शो९चा (0 टाल णिला श्‍घापट. उण ॥॥७॥ ७७ त0० ७1 010 ॥वत, 12 ७550० पातळ क [110 000टा. 1.61 10 ॥॥७ ॥॥॥॥०॥12 ली खाटएव000 फटा क0 (1४. 1.0 ग १09१५० 1110 0पा' 1९०10 0४ ॥1 वाढ 0 0प7 ७०10०) 8०७४101205, 100 3110७0१ (0 ९ 0०पपह- 80.6 1). “आठ. पयली खा छिदिाछाा णाला ठपा ह"९6ल७. 800ंची दाण्चाटुग्ाटया5 छते 0पा' फार, 7'९1210प5 फलार्ला$ (खट शिट्या, 1.0, 8 ाटठि?१1ा ह्याचे ९071200 शट 158॥ट', 80 दयीळी, पा एणा(०8] 9०01४10128 1118४ 00 11९1)९१ च्यात 801100९, 11580 ली शड 0])]105९0 07 71टता, सर नारायण गणेशा चंदावरकर यांचें अल्प चरित्र. १५. क कवाम एकदां विचारपूर्वक ज॑ मत बनले, त्याप्रमाणें वागण्याचे घेर्य ज्याच्या ठिकाणीं आहे, कशाही प्रकारच्या अडचणी आल्या तरी ज्याचा निश्चय तिळमात्र ढळत नाहींत, आपल्या कार्यावरील ष्याची निष्ठा कमी होत नाहीं, आपली निंदा झाली, किंवा आपल्यावर स्तुतीचा वषीव झाला, तरी तिकडे ज्याचें बिलकूल लक्ष जात नाहीं, जो कर्तव्य विन्मुख न होतां सत्य व न्याय्य तेंच आचरितों, त्याच्या ठिकाणीं नीति- घैय॑ वास करीत आहे, असे म्हणावे., अशा प्रकारचीं त्यांची मते असल्यामुळें व पुष्कळ पुढारी म्हणविणारांचा केवळ राजकीय चळ- वळीवरच सर्व भर असल्यामुळें अशा एकाच बाजूला झुकलेल्या मंडळीचे व नारायणरावांचें सवे बाबतींत जमळें नाहीं, किंवा अशा मंडळींत मिसळून त्यांस विशेष्से काम कारितां आलें नाही, तर त्यांत फारसे आश्वये मानावयास नको. परंतु राजकीय बाबतींत त्यांनीं जी लोकसेवा केली आहे तिचे महत्त्व फार आहे.' फार ठांब जावयास नको. १८७८ पासून १८९१ पर्यंत राजकीय विषयांवर त्यांनीं इंदुप्रकाशांत जे लेख लिहिले, व ज्यांचा एकत्र संग्रह करण्यांत आलेला नाहीं, यांर्चे जे कोणी आस्थाप्रवेक अध्ययन कारितील, त्यांस नारायणरावांनीं राजकीय बाबतींत बजाविलेल्या सेवेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, त्याची कल्पना झाल्यावांचून राहणार नाहीं. पार्लमेंटची नवी निवडणूक होण्याच्या संधीस ८८५ सालीं नारायणराव' लंडन येथें गेले. कू 16४601101६) ९0पचेशठट प्राटचा७, “188 ॥१ाच्या श0. 111105 छत. 1065 ॥॥80 8 टही टिाय£ 185 ष्टी, ७७11१5 ७४ 8 लफांगांलाड कोवे ट्णाशटायलाड, घेतीटा'05 [0 पाहा चिप] ताले. फातीयाली1ा४७४, 10०05 10 ॥0 ]पाणांठ 90018प56 0' 18४70०पा', 0७७ त०९5$ पांड ७९8 ६०0 80 पू ॥001४ 910 16911088)]9 (9 118 ]1111011105. १६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अरव चरित्र. तेथे लांचीं जीं व्याख्यान झालीं, तीं रेकून पुष्कळांच्या ठिकाणीं जागृति झाली, त्यांचा सभाधीटपणा, त्यांचें वक्तृत्व, त्यांची स्प्शेक्ति त्यांची समयसूचकता व त्यांची अस्खलित वाणी यांचा लोकांवर अत्यंत इष्ट असा परिणाम झाला. आपल्या एका भाषणांत 'व्यांनीं लोकांना निक्षून विचारिळे. ' हिंदुस्यानसरकार आज रज अडचणींत आहे, पैशाची जी ताण बसली आहे, लाचा आपण विचार केला आहे काय? एका कारणासाठी पैसे जमा करून दुसऱ्याच कार्यासाठी त्याचा कां व्यय होत आहे, याची आपण वास्तपुस्त करणार नाहीं काय? राष्ट्रीय कजोची सारखी वाढ कां होत आहे! त्याचें खरें कारण इतकेच आहे कीं, हिंदुस्थानविषयक प्रश्नांत मन घाळून त्यांचा आस्थेने बिचार करणारे सभासद पाठेमटमध्ये नाहींत, जॉन ब्राइट, किंवा प० वा० मि० फॉसेट ह्यांच्यावांचून राजनिष्ठ हिंदी प्रजेच्या हिताकडे कोणार्चेच लक्ष जात नाहीं.& इंग्ळंडांत असतांना त्यानीं आपल्या एका ---“-“- “- >>-४८४*“५-“४॥ए00000 श?! 0000 86 ११५१ 1100 [110 (0एटफप१ी0ली, 01 5ताळ 01९0प1(2- २£20 11115 18101) (तीट्प](ए ? शड पाव 7९9 ९०॥ल 107 01९ ७पा०४०, च्यात ७०चे णि द्याणप१टा? औत पात १$ ताला एरषिविखावा त९७७ टाप]. गालारच50त 0 गृ७ छ७५७ ७९९०७५० 111 ॥क्ा1191110711 ४60४ 110110 11161'05/ ४१७ 101 उत्त आताचा तृप2७010155; ७९०७५50 क्रां) पाट ७270001101 0. वा. उडा, घात (]९219(0 ७11, यिप कष्फ्रा९०, १12 1101110005 0 2 1701571 ॥०प50 01 "या. 111018 तात 10. 187 9६. 1टडुघा'१ (० 10 11(0"'08 01 1९ 1॥९०॥)1॥९ ०1 1118 85 8 10759] ]8०10 १९8९१० घ्याच क९'2 टा] (0, ऑायला एल 10्णत्ट्व छा. पाट वाफ ()०6 (1297 10पा त शि१ट 8ल्लटॉक्नाश ल 9080 3" पाताळ 8प10प)९0९4 1४ 1158 टठफपाट]]०'5 8) 00 काणे वठटए "७. झाडा, हक्का कयात. छा 660 ्राशि'टडाटचे या. 10०010४ प७ (९० ००50४ ख्णापा([पा'० ०1 10 0०५१५१." सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. १७ व्याख्यानांत निरानिराळ्या प्रांतांत मोठमोठ्या हुद्याच्या जागा हिंदी नसणारांस दिल्या आहेत व विनाकारण हिंदुस्थानावर ख्चोचे ओझ लादळें जात आहे. अशी जेथें स्थिति आहे तेथे काटकसर होणें शक्‍य तरी कसे आहे? एवढ्या सगळ्या ळोकांच्या हिताचा विचार करणें भसतांना खर्चात काटकसर करणं कोणास पसंत पडणार आहे बरे? खरं पाहिळें तर हिंदी लोकांना मोठमोठ्या जागा दिल्या म्हणजे आपोआप सर्व सुधारणा होणार आहेत.% म्हणून ह्याच प्रसंगीं त्यांनीं अत्यंत कळकळीने सांगितले की, १८३३, १८५३, १८५८, १८६१ आणि १८७६ सालीं इंग्लंडने हिंदुस्थानाला दिलेलीं वचने पाळली गेलीं नाहींत, निदान जितक्या अंशाने तीं पाळलीं जावयास हवी होतीं, तितक्‍या अंशानें ती पाळलीं गेलीं नाहींत, आजपर्यंत एका राष्ट्राने दुसरी राज्ये जिंकली आहेत, व स्वार्थ- बुद्धीनें राज्यें चालविली आहेत; पण पुढें आढावा निघतांना जेव्हां सर्व कारभार स्षार्थबुद्धीन॑ झाल्याचें व कर्तव्यबुद्धीचा लोप झाल्याचें आढळून आलें, तेव्हां जणूं काय परमेश्वरानेंच असल्या जुलमी राष्ट्रांना बाजूस सारल्याची साक्ष इतिहास देत आहे. एका कणा 1160 पाा0०ण्लाकराटत 8 शाटट ॥6 5801708 ॥5त 0९९0 ॥1[॥1007(0 ता58]]]०प१(टते, कात. णिालाट. घऊ छ्या छाटा'०8ल १0८; 00. णिठ तुका खय हि8 पपा०28115 (0 710710100118568 6. 1108 1पठा'७(1ए6 ]०७ऐ्लाड 1 012 €०पण(४. ॥0०॥ ००पाच टा ७७ ९०ळा०ठपणाए पावेल ॥018 8860 01 11४290? ०७ ०७०पाोवत 60 ७७ 760९111601 शा) 80 1117 ४९७७ 1016658 (0 1180 101 2018011१0१ १४७118. 1 ? 1760 ]॥७00109]) फ़. 10 1600११ शा95 (0 ९109 [॥60 1801708 08 उ 06 ्षेताता णाली ' 5101 01 १100 0०१॥(7१. श्‌ १८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. ग बाांंुगखबजमगथाख्यग््यबखखजखययय॒सूशआाधाााााााधााय]बबाबिगिशामधााधाााा॒॒बबा॒ाज॒जयजय॒ााबबबगजाजज॒बअजजा॒॒जजबजयायजजजयजज॒जबयशबआजखल्खज्््वज्ा्न्न्स. अब व र्लॉसखडडहआआआबमययझ राष्ट्राचा दुसऱ्याने पाडाव करणें हें सोपे काम आहे, व जुलमी राज्यसत्ता भसूं देणें हें तर त्याहीपेक्षा सोपे आहे, त्यामर्ध्य कोणाला थोरपणा व वैभव दिसत आहेत; परंतु जित जेंराष्टर त्यांतील लोकांना उत्तम प्रकारच शिक्षण देऊन त्यांस सुविचारसंपन करणें हें खरे थोर कृत्य होय, यांत खरं वैभब आहे, व राष्ट्राचा मोठेपणा आहे. आज हिंदुस्थान जे कांहीं मागत आहे, ते इतर्केच कीं, आजपर्यंत जुळमी राज्यसत्तेचा शेवट काय होतो, त्याचा पुष्कळ वेळां प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे भातां तरी राज्यकारभार असा असावा कीं, सर्व हिंदी लोकांची अशी खात्री व्हावी की, आपण व भापले राज्य- कर्त यांचा हितसंबंध सारखा आहे, एक आहे. असें जेव्हां लोकांना वाटूं लागेल, त्या वेळीं हिंदुस्थान व इंग्लंड ह्यांचा हा जो संबंध जडला आहे, तो दृढतर होईल. अशा प्रकारें भाषर्णे करून त्यांनीं विलायतेंत जी कामगिरी बजाविली, तिच्यांत हिंदुस्था- नांत झाल्यावर त्यांनीं अनेक व्याख्याने, अनेक लेख ब संभाषणे ह्यांच्या द्वारे भर घातली. परंतु पुढें ते राष्ट्रीय सभेच्या दर बैठकीस जातनासे झाले. तथापि राजकीय चळवळीची त्यांस आवश्‍यकता भासत नव्हती, असें मात्र नाहीं. लाहोर येथें राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष या नात्याने भाषण करतांना ते म्हणाले;--- “€“"]'॥15 151010 हाऊ, (जाटा'058 णा, ग. छतलाते धी(ठा' छा. ७0५९106 ०. हा शका, ॥७ण१)02्टट घ[(शातटच 8] (10 1070- शा०प७ (-/०प३2टा०$805, छत. निळपटा ॥/ ४५४८७ 12007 ८८6७ 9९ कै] छा (1011 ता 815 951700 95 (18 1160 ४१10 01 १681०३१) ॥ो३8्च0ांपाट ७टशा. ॥॥८त 11 (10 119890 ६110 816१, 1181 (116 112 8)07)१ 06 डाला. ॥ 110 उपठटत ञ०पव ७९ 16१ (० ॥॥1॥॥ शट 88 घा, खाल फ्रांगा (10 उपाटा'$ झाला ७छ०पात ४॥ाटण लय (10 2011000101, ?7"०ए१60100. वा घत [017116५ 00७९९01 17119) कापे गता च, सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प सरित्र. १९ घोाशाळाटते 1000 ग. 1. 0811100. 0010608] ती'0 ४०प शाए 1९शेगा2्ट्ट प्रा 1 1९पागा 10 प्रा 01१ 1070. ” १८९६ सालीं कराचीस जी प्रांतिक परिषद भरली, तिच्या अध्यक्षस्थानी नारायणरावांची योजना झाली असतां त्यांनी जे भाषण केलें, लाच्या अखेरच्या भागाचे जे कोणी आरस्थापू्वक मनन करितील, त्यांस राजकीय चळवळींत पुढाकार घेतल्यानंतर नारायणराव आपल्यापुढे कोणता आदशशे ठेवीत असत, ह्याची कल्पना झाल्यावांचून राहणार नाहीं. लांचे शब्दच पहा. “८ पू. छत हया दिक्काे, छ0 ६ 106] "0 0पा 83िला४ 128 11 0पा' किड, 3२ 0पा' 770१८०४४०७, कात 806760 81) हा (16 7९५/८०७८5४7८८०७७ 01 0पा' टक्वप७ल, ७० क्ला ६] 8711101820 ४ णार एखाशटय0) (181 छ० 00७8 ॥ला'ट, क ॥60 17 38 1018060 101017 ऐल ]पा1)05५९ 01 €प१ा- 080859110५ पा2 घेतपणाणाड08च ला 58प]ुल्लाा१८5८्रा ४ &७ णय लांडा ती'00) 90४ शीक शात 07 पा०"॥॥७५ गा०ए०, ०पाः' 00]९० 15 (0 7१८७ णा 80॥011181:81101 83 11 95 फछ० ठका, यो 0८९॥१॥१४ गोड दाते छडा 9 धट उ'201655 01 टाग6९ए911008 ती'0ण 00एटया0॥ ९10. 9 0&8्छा! ० (॥९ 110९010 7९ 1९९0४11586 0प" 0७णा 7'८४९७०५०८७४१४४८४७५ छा ककर2७-0९2 कै्पा%४ फ6९ ०७९ (0 0पा" ट०पापी'णाहया 01 १०7०४ ०पा'5९४०68 ८० (10 टकप56 01 तटा फ6(३ि'ट छात 77०४७58, 11 13 1160 तप 5९58560 01 शा. १0110 ॥॥७ 1६8 ॥०पट्टाा प७ टा (0छटटपाटा', ” ह्या उताऱ्यांत त्यांच्या एकंदर राजकीय चळवळीर्चे धोरण उत्तम भ्रकारें संकलित झालें आहे. लोकांच्या वतीनें सरकारापाशीं हक्क मागणें हॅ कार्य नारायणरावांच्या दृष्टीनें सोपें नाहीं. हक मागणारांनीं आपल्या ९ प्रथम टश कर्तव्याचा विचार प्रथम केला पाहिजे.आपण जे मागत आहो, तें कित- पत न्याय्य आहे, तें ठरविलें पाहिजे. जे भन्याय, जो जुळूम दूर करा, भर्से आपण सरकाराला सांगणार तशाच प्रकारचा अन्याय आपण २० सर नारायण गणेश चंदावरकर यांर्चे अल्प चरित्र, . इतरासंबंधाने करीत आहो, किंवा कसे, आपण कोणावर जुल॒म करीत आहों किंवा नाहीं याचा विचार झाळा पाहिजे. सारांश, हक मागणें व कर्तब्य बजावणें यांचा संबंध अत्यंत निकट आहे. ही एकमेकाला चिकटलेली आहेत. हे उच्च ध्येय पुर्ढे ठेवून ते राजकारण साधण्याचा प्रयत्न करीत असत. १९००सालीं राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षस्थानी त्यांची योजना बऱ्याच उशिरां झाली, ला वेळीं सरकार व प्रजा ह्यांच्यापुढे दुष्काळाचा प्रश्न होता. म्हणून नारायणरावांनीं त्या विषयाचे सांगोपांग विवेचन आपल्या भाषणांत केलें आहे. हे भाषण सर्वतोपरी लांच्या विद्दत्तेस, अनुभवास, कौर्तीस व प्रसंगास अनुरूप अर्सेच होतें. व्या वेळीं त्यांनीं केवळ कतेव्यबुद्धीने प्रेरित होऊन राष्ट्रीय सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे कबूल केलें. आंपल्या देशबांधवांचा आपल्यावर विश्वास आहे, व ते आपल्याळा आमंत्रण देत आहेत, तर त्यांच्या आमंत्रणाचा अनादर करण्याचा आपल्याला अधिकार नाहीं, अर्स त्यांस मनःपूर्वक वाटत होते. म्हणून ते म्हणाठे;-> ६७०ए' 5011010168 द्याया 6 10 फाड का, फ98 5९"ए९१. 00 100 1'8॥1९0" 19(6 एला 11९060 5 100 ताळा. (11010 1, 10" 110 (0 शल. ए९३वश जि ॥160 फ०॥, फरा; ग. ७8४७ ०0०९४९७ ४०५५ ९६1], 79 7. एल्ट्टुका'ते 1 88 ताट €९0प्फा 5 ९]. 1 890) 10 ४०पा हक्मातेड » (8४60 110 88 1 छा कणा 81] 110 0९९1९०8.” अशा भावनेर्ने, अशा विनयाने, त्यांनीं आपल्या भाषणास या वेळीं प्रारंभ केला. दुष्काळाच्या प्रश्नाचे सांगोपांग विवेचन ज्यांस पहा- वयाचे असेल, त्यांनीं हें भाषण अवश्य वाचावे, अशी आमची श्विफारस आहे. ज्या वेळीं नारायणराव राजकीय चळवळींत प्रमुख- पणे भाग घेत होते, त्या वेळीं आधीं राजकीय सुधारणा कीं सामा- सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. ९१ “९९.५९ ४ /%//९, जिक सुधारणा ह्या प्रश्नास बरेंच महत्तव आलें होतें. एकच सुधारणा हातीं ध्या, ती पूर्ण झाल्यावर मग दुसरी, असला वेडगळ विचार देशाची बिघडलेली घडी सुधारण्याच्या कामीं अगदीं निरुपयोगी आहे, असें त्यांस वाटत असतें. त्यांचें म्हणणें त्या वेळीं बहुजनांपुर्ढे ठेवतांना त्यांनीं सांगितलें कौ, एकदां विवेक जागृत झाला, अन्यायाची चीड येऊं लागली, म्हणजे ती फक्त अमुक एक शाखेपुरतीच, असें होत नाहीं. राजकीय बाबतींत विवेक जागृत झाला तर सामाजिक बाबतींत तो अगदींच निद्वितावस्थेत राहणें शक्‍य नाहीं. ज्या वेळीं फक्त राजकारणांत पडणारे आपले हक्क, होणारा अन्याय, आपल्या राष्ट्रीय भावना, न्यायाने व नीतीने राज्यकारभार चालवून घेण्याचा आपला हक्क असल्या विषयांत गढून गेलेले असतात, जेव्हां ते आग्रहाने प्रातिपादीत असतात कीं, पूर्वीचा चेळ आतां राहिलेला नाहीं; आतां तो बदळत चालला आहे, त्याच- वेळीं सामाजिक सुधारणेविषयीं झटणारा मनुष्य ह्या सवे विचारांचा फायदा घेऊन हांच विचारसरणी स्वीकारा व आपल्या समाजाच्या स्थितीचा विचार करा, असें आग्रहाने सांगतो व पयो- यानें राजकांय चळवळ करणारांचं काम पुढें ढकलतो. * तथापि नारायणरावांनीं सामाजिक, शिक्षणविषयक व धार्मिक सुधारणांकडे विशेष लक्ष पोंचाविळें आहे, ही गोष्ट केव्हांही नाकबूल कारितां २ 1॥6 3800 158 लाक, एाशा ॥182 1010911 (81150. 0पः उटफाड, पा पोळला धा कोपे ठ्पा' यवा (00९ 7110 ]१७.॥॥४. छाव €वपा(801ए छल पी 8७४७ शि्छा ॥॥० (1105 11870 लोह्या ९९ काते फ्रा 11010 101101०9) ३118111018 छते 15७8 1॥1प; टी191 ४0, 1118 83008] 1'0- ०16 18 8016 10 ॥पा, 18 0७7 0)81171 301छ'कछा'चे घात 11077 (0 3158 छाव धराट ०शडा ९887०2 ४७1७ हलाटा'900 5१ 6 तल्ञा'2 1017 ]००1108) ६१६1061011, 5२ & सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. शद. उ आ न्याय्य डागा ब िशििशि्जाशिििकिििशिीेशी शीर यावयाची नाहीं. राजकीय चळवळ ही परावलंबी. आहे. योग्य प्रकारच्या चळवळींचाच विचार जरी मनांत घेतला तरी काय £ सर्व चळवळींचा इत्यर्थ हाच कीं, लोकांनीं चळवळ करावयाची, हक्कांसाठी भांडावयारचे, आणि मग राज्यकत्यांना योग्य वाटेळ तर किंवा त्यांची मजी लागली तर, ही चळवळ अंशतः फलदूप व्हाव- याची. सामाजिक किंवा धमेविषयक चळवळीचं तसे नाहीं. येथे प्रथेक व्यक्तीला पुष्कळच कार्य कारितां येतें. दुसऱ्या कोणाची वाट पाहत बसावें लागत नाहीं, ज॑ आपल्याला योग्य वाटेल ते करावयास कोणाची आडकाठी नसते. म्हणून नारायणरावांचं लक्ष समाजसुधारणेकडे लागलें, व लांनीं आपल्या उदाहरणाने, पवित्र आचरणाने, पारिपक विचारांच्या प्रसाराने, व व्याख्यानांच्या द्वारा सामाजिक सुधारणेची मनोभावे सेवा केली आहे. आंत एक आणि बाहेर दुसरंच, असले प्रकार नारायणरावांना माहीत नाहींत, सर्व प्रकारच्या सुधारणांचे कार्य यांनीं आपलेसे केळे आह. परदेशगमन व प्रायश्चित्त. १८८५ सालीं ते विलायतेस गेळे. परत आल्यानंतर लास बहिष्कृत करण्यांत आलें. त्यांच्या स्वामीस नारायणराव कोणत्या प्रकारचे गृहस्थ आहेत, हे मार्हात होतं, व ते प्रायश्चित्तासारख्या खुळाळा भीक घाटणारे नाहींत, हेंही त्यांना ठाऊक होते. म्हणून नारायणरावांनीं आपल्याला येऊन भेटावे, दिलगिरी प्रदर्शित करावी, अशी स्वामींची इच्छा होती; पण नारायणरावांस अज्ञा- प्रकारे आपे विचार व आचारस्वातंत्र्य गमवावयाचें नव्ह्ते. लांनी आपल्या स्वामींना त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यास पर्ण अवसर दिला ! त्यांच्या जातीचे लोक प्रथम कांहीं वर्ष दूर दूर राहिळे, पण आतां त्यांच्या येर्थे उघड उघडपणे सवे व्यवहार त्यांची सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र, २४५ ९.१...” /”% ./” ९.४७ ./”% ./९ ४७४” ७४ सत्रे जात करीत असते व स्वामींना ही गोष्ट माहीत नाहीं, भसे नाहीं. एखाद्याला त्याच्या जातीने बहिष्कृत केलें म्हणजे त्याचे आपल्या जातीवरीळ प्रत्यक्ष ब अप्रत्यक्ष वजन सवे नष्ट होर्ते, असे नाही. लोक त्याला दूर ठेवतात, पण त्याच्या वर्तनाचा, त्याच्या विचारांचा, व त्याच्या शीलाचा त्यांच्यावर पारेणाम होत असतोच असे त्यांचें मत आहे.* सामाजिक सुधारणा व धोरण. आपल्या इलाख्यांत सामाजिक सुधारणेच्या चळवळीस प्रारंभ झाल्यापासून, सुधारणेच्या प्रवतकांमध्ये निरनिराळ्या मतांचे प्राबल्य झाळेळें आहे. सुधारणा हवी, पण ती लोकांना बरोबर घेऊन व्हावयास हवी; असें म्हणणारे लोक पूर्वी होते व आतां आहेत कृतीचा वेळ अद्याप आलेला नाही, आज नुसती विचारजागाते होऊं द्या, कृतीची जबाबदारी भापल्या मागून येणारांवर आहे अर्से म्हणणारे कांहीं लोक आजही आढळतात; जितका लोकांकडून प्रतिबंध कमी, तितके सुधारणेचे पाऊल पुढें पडावयास सोप ह्या वादाने नारायणरावांच्या तरुणपणीं सर्वास भंडावून सोडल होर्ते. हं मत तेलंगांनीं एका व्याख्यानांत १८८६ सालीं प्रतिपादिले * १12 110101 111980 900850 ह गालात 1111110 ७81108 प) 107 ॥15 0७7१ 00॥ श०018 158 65९0॥0010॥109(९0 10 ९०85९85 [0 €£61]'ट$8 8॥५ 1106106 076) 115 ९8७6 छा १९9105 [1160 ख5९ 01 0०0010 18 800010 007110 0० (0 ९ 60०1९०५ 0४ क्यो] 1070000715 01 1150019. 71४० 76- 1071100" ७189105 (०. ७० ६९]क्य'छ0 10071 115 १९०७1७; ७ए( ९०७५६० ॥॥७ ]९०७1]० $९08)8(९ पीठा ७, 99४ ]01"001800- गा 6. क्यकाट 0 ९५९0७0१ पालना छकडा, पा3त ७ 15 10 10 00 $७ए])]०५९त फछत्ला, वराट हलू च ”३3िळा 'ठक्का568 क ताह3ि'पलार्‍या 0. जाड ७श'३०क्ा 5 १1१ (110 1301100100 01 115 0291111010. ४१४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अठ्प चरित्र. वं मंतर नारायणरावांपाशी ल्याविषयीं असा खुलासा केला कीं, ६ आपल्या व्याख्यानांत आपल्याला विशेष सांगावयाचें होते, ते हेच कौ, व्यक्तीची किंवा समाजाची साधारणतः अशी प्रवात्ति असंत काँ, शक्‍य तेवर्ढे करून विरोध आणि गैरसोई चुकवून सुधारणा घडवून आणतां येईल तर आणावयाची. ' यावर नारायणरावांनीं तेलंगांस असा स्पष्ट प्रश्न केला की, : जे सुधारक विरोधास किंक अडचणीस न जुमानतां साधारण लोकांच्या पुढें जाऊन ब प्रति- कारास मार्गे लोटून आपल्या ठाम समजुतीप्रमाणे चालावयास डगमगत नाहींत ते लोक आपल्या वेळेचा व शक्तीचा व्यथे व्यय करीत भाहेत असें म्हणण्याचा आपला उद्देश आहे काय £ व्यक्तींनी आपली उन्नति घडवून आणिल्याशिवाय समाजाची उन्नति सहसा होत नसते, हा जो समाजोनतीचा सर्वसाधारण नियम तो आपल्याला संमत नाहीं काय £' असा प्रश्न नारायणरावांनीं तेलंगांस करण्याचें मुख्य कारण असें कौ, सामाजिक सुधारणेच्या बाबतींत लेंचेपेंचेपणा बिलकुल उपयोगाचा नाहीं असे त्यांचे ठाम मत आहे. तेलंगांवर्राळ आपल्या व्याख्यानांत ते म्हणतात:--- ६: उन्नतीचा मार्ग संकटमय आहे. पदोपदी आपल्याला विरोधाशी टक्कर दिल्यावांचून पुढे पाऊळ टाकणें शक्‍य नाहीं, ही गोष्ट भापण पूणेपर्णे लक्ष्यांत बाळगली पाहिजे. एकदां समाजास जर प्रतिकार- राहेत सुधारणेच्या कल्पनचा आधार दिला, तर त्यांच्या श्रेष्ठ प्रकारच्या घनसंचयावरच आपण घाला घातला, लांच्या भावी उन्नतीच्या सवे आकांक्षा नष्ट केल्या, सवे राष्ट्राची बौद्धिक शाक्ति ञ्यांना मान- तात अशीं नेकीचीं, थोर व उदात्त बुद्धीची, घैर्याची आणि सोशीक. माणसें उत्पन करण्याचें सामर्थ्ये समाजांतूत आपण नाहींसें केळे. असें होईल. लोकांना एकवार आपण असें सांगितले म्हणजे पुरे कीं, : बाबांनो, तुम्हा आपली उन्नति करून ध्या; पण तुमच्या करण्याने सर नारायण गणेश! 'चंदवावरकर यांचे अल्प चरित्र २५ तुम्हांला विरोध उत्पन होत असेल, तर त्याशीं टक्कर देण्याचें जितकें टाळतां येईल तितके करून तुम्हीं स्वतांचें कार्य साधतां येईल तर पहा. ! आपल्या उपदेश्याचा पारोणाम काय होतो, हें आपल्यास लागलेच कळून येईल. प्रत्येक आपआपली सुखसोई प्रथम पाहील व थोडीशी गैरसोय होण्याचा किंवा जनसमूहांशीं विरोध करण्याचा प्रसंग आला कीं, सुधारणेच्या सवे कल्पना तो गुंडाळून ठेवील.!'' म्हणून त्यांनीं वारंवार आपल्या व्याख्यानांत इशारे दिळे आहेत कीं, ह्या बाबतींत समाजाचे जे पुढारी आहेत, यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते. केवळ लोकांचा कल पाहून चालणारे हे कांहीं खरे पुढारी नव्हत. '*राष्ट्रावर काय किंवा समाजावर काय केव्हां केव्हां भसे प्रसंग येतात कीं, त्या वेळीं जो पुढारी म्हणून म्हणवतो, त्याला लोकांन! तुम्ही भलत्या मार्गानेच चाढलां आहां, असे स्पष्ट सांगावें लागते. भाणि ज्या देशांत अशा प्रकारचीं धीट व सत्य बोलणारीं माणसें आहेत, तोच देश खरोखर धन्य होय. !' हाच आदर्श पुर्ढे ठेवून नारायणराव आजपर्यंत चाळले आहेत. संमतिवयाच्या बिलाच्या चळवळीच्या वेळीं त्यांनीं पुढाकार घेऊन असं स्पष्टपणें दाखवून दिळें होते कीं, शास्रांमध्ये कांहीही आज्ञा अर्सल्या; पण त्या अमानुष आहेत, असे जर सिद्ध झाले, तर धमाला धोका बसेल, ह्या ओरडी- कडे टक्ष देणें हा अविचार आहे. खुद्द सरकारानें आजपर्यंत तसें केलेलें नाहीं. सरकारानें आजपर्यंत असे पुष्कळ कायंदे केळे आहेत कौ, ते धमेशास्त्रांच्या विरुद्ध आहेत. सरकाराला नीति, दया, न्याय, समत्व हीं तत्त्वे दृष्टीपुढे ठेवून कायदेकानु रचावयाचे असतात. खुनी मनुष्य ब्राहमण असला तर त्याला फांशी द्यावयाचें नाहीं, असे शास्त्र सांगते, म्हणून काय सरकारार्ने सर्व खुनी ब्राह्मणांसाठीं निराळा कायदा करावा ? सतीची चाळ काय पुन्हा सुरू करावी £ गुला- मांचा व्यापार पुन्हां होऊं द्यावा £ सारांश, पुरातन शास्त्रासंबंधाने 2२६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. त्यांच्या ठिकाणीं जरी पूणे आदर आहे, तरी धमगुरु व शाखे ह्यांच्याच तंत्राने चालन जाण्याचा काळ आजचा नाही, असे त्यांनीं बेळेविळी स्पष्टपणें सांगितळ॑ आहे. आपल्या स्वतःचा अनुभव, झापला विवेक, आपली परिस्थातिे, व प्रसंग ह्यांकडे पाहून जॅ न्याय्य, जें सत्य, तेच आचरणांत भाणिळें पाहिजे. मग मार्गामध्ये कशाही अडचणी. आत्या तरी हरकत नाहीं. ज्या वेळीं धर्मगुरु, स्वामी व शास्त्री ह्यांच्या साहाय्यानें सुधारणा घडून आणविली पाहिजे ह्या मताचा पुरस्कार होत होता, त्या वेळीं पुरातनमत- चाद्यांचें असे म्हणणे होतं की, '। बाबानो आपले स्वामी, धमेगुरु झाणि शास्त्री यांची अवहेलना करून त्यांची मतें धाब्यावर बसवून किंवा अन्य कोणत्याही रीतीने लांना चिडवून सुधारणा घडवीन म्हटलें तर ते इष्ट नाहीं व शक्यही नाहीं. त्यांच्याकडे जाऊन 'सौम्यपणे त्यांचीं मनें आपल्याकडे वळविली पाहिजेत, ब अशा रीतीने त्यांनां अनुकूळ करून घेतल्यावर, यांची सहानुभति मिळ- विल्यावर मग त्यांच्याच साहाय्यानं, आपल्यास दृष्ट त्या सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. हा सरळ व सोपा मार्ग टाकून तुम्ही जर भलत्याच मागाने जाऊं लागलां, तर तुमची कायीशीद्धि व्हावी कशी ! योग्य रीतीने जर तुम्ही चाठलां तर कोणाची मने दुखणार नाहींत आणि जिकडे तिकडे शांतता राहील. !' भागणे हा सोपा व सरळ उपाय रा. सा. मंडलीकांनीं करून पाहिलाही ! रावसा- हेब वरीळ मतांचे होते. त्यांच्या विषयीं नारायणरावांच्या ठिकाणीं अत्यंत परज्यबुद्धि होती. ( रा. सा. मंडलिकांवरील व्याख्यान पहा. ) परंतु सामाजिक बाबतींत एकाचीं मतें एका टोकाला, तर दुसऱ्याची दुसऱ्या टांकाढा असा प्रकार होता. एक ब्राह्मण गृहस्थ ॥िढायतेहून जाऊन आल्यावर शास्त्री लोकांच्या सहाय्यानं त्यास 'पावन करून घेण्याच्या उद्योगाला रावसाहेब ठागल. नारायणराव सर नारायण गणेदा चंदावरकर यांचें अल्प चरित्र. २४ र्ल ४०% ४७४ ' ५४७ ४४ बब र्म चा आदिकरून प्रागतिक ही मोज दुरून पाहत होते. झळकीकर झाळ्यांनीं खरा शाक्लार्थ दाखविळा व सांगितळं कीं कालमाना प्रमार्णे त्तुम्ही काय वाठेळ तें करा, पण शास्त्राथासाठीं आमच्यापाशी येऊं नका. रावसाहेबांचा हा सवे प्रयत्न पाहून शास्त्री लोकांना वाटळें कीं, आपणा सर्वांना व आपल्या धर्माला विकून टाकण्याचा रावसाहेबांचा हा उद्योग आहे ! अखेरीस विलायतेहन जाऊन आलेल्या गृहस्थाला प्रायाश्चित्त देऊन मेजवानी द्यावयाची तयारी झाली, पण त्यावेळीं कोणी आस्त्री आले नाहींत व रावसाहेबांना पानसुपारी घेऊन घरीं जार्वे छडागळें ! १८८४ पासून १८८७ पर्यंत ही जी चळवळ झाली, तिचेविषयीं, नारायणराव म्हणतात, “' सुधारक व दुर्धारक ह्या दोघांनींही एकमेकांपासून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी शिकून घेतल्या. असल्या विरोधाच्या योगाने रावसाहेबांनीं सुधारकांस आत्म- शोधन करावयास शिकविले. आपण बोलतो काय व वागतो कसें हे प्रत्येकाने आपापल्या मनाशीं शोधावे, हें सुधारकांस त्यांनीं दाखवून दिळें, त्याचप्रमाणें अखेरीस जर कार्यसाफल्य साधावयाचें असेल, तर आपण प्रत्यक्ष काते करून दाखविण्यास व प्रसंग पडल्यास स्वाथेत्याग करावयास सिद्ध असलें पाहिजे, ही गोष्ट प्रवींपेक्षां भधिक स्पष्टपणें या वेळीं सुधारकांच्या प्रत्ययास आली. शास्त्री लोकांना व बहुजनसमाजाला सांगाती घेऊन सुधारणेस हात घालावा, या तत्त्वावर राबसाहेबांचा फाजीळ विश्वास होता. परंतु वर सांगि- तळेला प्रयोग जो त्यांनीं केला त्यावरून हें सिद्ध झालें की, ज्यांचं मन सुधारणांच्या कल्पनांनी सुप्रकाशित झालेले आहे, त्या कल्पनांचे ज्यांनी नीट आकलन केलेळं आहे, आणि तदनुरूप ज्यांनीं आपला वतेनक्रम ठेवलेला आहे, अश्या जाणत्या व जबाबदार पुढाऱ्यांनी आपल्या कृतींनीं उदाहरण घाळून दिल्यावांचून शास्त्री काय किंवा बहुजन समाज काय आपल्या स्थानापासून तिळमात्रही हाळणार नाहीं. २८ सर नारायण गणेश चंदावरकर यांच अट्प चरित्र, “€२./९./५ .५”४..”€७ .//५ ./”% ./” ./”% ६.” .४/१७ _/७ ७७ च, पुढाऱ्यांनी पुढाकार घेतल्यावर त्यांना भनुयायी मिळण्यास कदाचित्‌ कांहीं काळ लागेल, परंतु पुढारी व्यक्तिश$ जर आपल्या अंगीकृत कायास बिलकुळ न सोडणारे असतील तर लांना अनुयायी वर्ग हा केव्हांना केव्हां तरी मिळाठा'च पाहिजे.....बहुजनसमाज आणि शास्त्री यांच्यामध्ये जागृति झाळी म्हणजे समाजाची प्रगति होईल, व्यक्तींनी प्रत्यक्ष उदाहरण घाळून देण्याची कांहीं आव्यकता नाहीं, अशा प्रकारचे विचार गवताच्या विच्छिन काडीप्रमाणे निरुपयोगी आहेत. सकृदइशनीं असे विचार शहाणपणाचे दिसळे तरी, यांमध्यें धोकाच आहे. ज्यांनीं ज्यानीं समाजामध्ये क्रांसा घडवून आणिल्या, अशा आपल्या देशांतील किंवा इतर कोणत्याही देशांतील व कोणलाही काळांतील शहाण्या व धोरणी समाजधुर्राणांचं मत जर असेंच होतें,तर तं प्रस्तुत प्रसंगींही कां लागू नसावें £? अशा प्रकारच्या पुरुषांनी, शाळ्र्यांनीं आणि धमगुरूंनीं आपला मार्ग निष्कंटक करीपर्यंत कधीं वाट पाहिळी काय £ घातक किंवा अहितकारी आणि अनावश्यक अशी पुरातन वहिवाट झुगारून देण्याविषयी आपण बोलत अस- तांना ज्या विचारांनी आपर मन भातिग्रस्त होते, तसल्या विचा- रांना लांनीं कधीं तरी थारा दिळा काय ? पूर्वसंस्कारांचे व्चेस्ब प्रस्तुत कालामर्ध्ये फार आहे. कांहींहि झाठें तरी, भूतकालाचें प्राबल्य आपल्यांतून कमी होणारें नाहीं. आपल्यास जी वाण आहे, ती प्रस्तुत काळाच्या वस्तुस्थितीस व्यवस्थित रूप देणाऱ्या शक्तीची. आणि ह्या शक्तीचा,ह्या सामर्थ्यांचा उद्भव आंतून झाला पाहिजे. अंतःकरणांत तळमळ उत्पन्न होऊन मनुष्य कायीस प्रवृत्त झाला पाहिजे. परंतु आपोआप अनुकूल अश्नी संधि मिळाली म्हणजे आपण समाजोद्वाराच्या कायास हात घाळूं. अश्या कल्पनांनी जोपयत सूक्ञ व सुशिक्षित स्त्रीपुरुष स्वस्थ बसून राहतील तोपर्यंत हे सामध्ये प्राप्त होणे नाहीं; सुधारणेच्या कामीं पुढाकार घेणारांचा छळ हा होणारच व पुढा. सर नारायण गणेहा चदावरकर यांचें अल्प चरित्र, २९ २७०४१५. ७.० ७०४४ >यांनी तो सोसण्यास तयार असलें पाहिजे. '! नारायणरावांनीं सामाजिक प्रगतीच्या बाबतींत जी काय चळवळ केली, जो काय उद्योग केला, जीं भाषणें केळी, ज्या सभा भराविल्या, जे ठेख लिहिले त्या सर्वांचे धोरण हे होते. त्यामुळे बालविवाहनिषेधापा- सून तों जातिभेदनिमूलनापयंत सर्वे सात्विक सुधारणांस त्यांचे साहाय्य असते. न्यायाच्या, सल्याच्या, प्रेमाच्या व धर्माच्या दृष्टीने जी चळवळ, जं कार्य योग्य आहे, त्याचा पुरस्कार नारायणरांवांनीं केला आहे. सर नारायण व अंत्यजोद्धाराची चळवळ, आपल्या महाराष्ट्रांत अत्यजोद्वाराची जी निग्नरहाची चळवळ सुरू झाली तीस रा. रा. विठळ रामजी शिंदे यांनीं १९०६ सालीं प्रारंभ केला खरा. पण सर रामकृष्णपंत भांडारकर, न्या. रानडे सर नारायणराव चंदावरकर ह्यांचें ह्या प्रश्नाकडे पूर्वीपासून लक्ष आहे, १८५५ सालीं महारासाठी एक शाळा स्थापण्यांत आली होती, भसा उललुख आढळतो. १८७० साठीं केशव चंद्रसेन ह्यांनी इग्लडहून परत आल्यावर जं व्याख्यान दिळें, त्यांत कनिष्ठ वगाच्या उनतीसाठीं कांहीं तरी करा, अशी आग्रहाची विनंति मुंबईकरांस केली होती. १८९४ साठीं नारायणरांवांनीं भागवत- धमोर्चे अवीचीन स्वरूप ह्या विषयावर ज॑ व्याख्यान दिलें, त्यांत अंत्यज मानिलेल्या लोकांविषयांची त्यांची कळकळ त्यांनीं विदित केळेळी भाहे. ह्या व्याख्यानांत ते एके ठिकाणीं म्हणतात, “६६: हा आपला देश ज्ञातिबंधनांनीं जरी भगदीं बद्ध झाठेला आहे, 'तरी सुद्धां अगदीं खालच्या वर्गाचे म्हणून ञ्यांना मानिठे जाते, त्या महारांत सुद्धां अशीं माणस आढळतात कीं, लांचा भाव, त्यांची भाक्ते, आपल्या भंतःकरणास अगदी तलछीन करून सोडणारी ४० सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र, पदें घोळून घोळून म्हणणें ब भक्तांच्या व साधूंच्या पद्यांचे अगदी साध्या रातीनें त्यांनीं केळेळें निरूपण ऐकून मनाळा फार फार समाधान वाटतें. कांही वर्षांपूर्वी खंडाळ्यास एका महार बुवार्ने हरिकीतेन केळे, त्या वेळीं साधुसंतांची आठवण करितांना त्यानें अगदीं कळवळ्यानें म्हटले:-अहो संतहो ! आपण आमच्यावर फार उपकार केळे आहेत, ज्या वेळीं वेदांनी आम्हांठा टाकिटें, ब्राह्मणांनी झिडकारीळें व लोकांनीं आम्हांस बहिष्कृत केळे, त्या वेळीं आम्ही. जे अगदीं पतन पावलेले, सर्वांस तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केलें; आपण आम्हांठा आमच्या उद्धाराचा मार्ग दाखविला व आमच्या ठिकाणीं आशा उत्पन केली, त्या आपले आम्ही उतराई कसे होणार £ !” सर नारायण यांनीं या चळवळींत जो पुढाकार घेतला व ह्या चचळवळीसंबेधानें ते जी आस्था दाखवीत आहेत, ती आपण कांही तरी एक मोर्ठे परोपकाराचें कृत्य करीत आहों, ह्या बुद्धीर्न बिलकुल नव्हे, हें लक्षांत ठेविळें पाहिजे. ह्या लोकांच्या हितासाठी झटणें हा आपला धर्म आहे; आजपर्यंत आपण त्यांचेसबधाने घोर अन्याय केला आहे, त्यांतून आपण मुक्त झारठे पाहिजे, ही भावना त्यांच्या ठिकाणीं सतत जागृत आहे. एवढेंच नव्हे, तर त्यांनीं एकदां असे स्पष्ट म्हटलें की, आपली परिस्थिति, सरकारचे प्रयत्न, आधुनिक काळ सवे कांही हे माणसामाणसामधीळ भेदभाव नष्ट होणार, लवकरच नष्ट होणार असे सुचवीत आहेत, आणि जरी आमच्या देशांतील श्रेष्ठ कनिष्ठपणाचे भेद संपूर्णपणे नष्ट होण्यार्चे लक्षण आजच दिसत नाहीं, तरी हे निराश्रित लोक यापुढे मागच्या प्रमाणेच अस्पृररय, तिरस्कृत राहतील असें कोणीही समजूं नये. ह्या लोकांच्या उनतीसाठीं झटल्यानें आपणच आपली उनति केल्यासारखे होणार आहे. भंत्यजोद्वाराचे प्रयत्न चालाविणारांस सर नारायण गणंदा चंदावरकर यांचं अल्प चरित्र ३१ त्यांनी फार महत्त्वाच्या व सावधगिर्राच्या सूचना केल्या आहेत. अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीसाठी झटतांना आपल्याला कोणाशींही चढाओढ करावयाची नाहीं, हे॑आपण लक्षांत ठोवलें पाहिजे. त्याचप्रमाणं ब्राह्मणांनी ही सवे घाण केली, ब्राह्मणांनी ह्या लोकांवर जुळ्म केला, आपल्या स्वतःच्या लाभासाठीं त्यांना खालीं दडपले, अश्शी ओरड बेळीं अवेळीं केल्यानें ह्या चळवळीचे कांही हित होईल, अर्से मुळींच नाहीं. ही चळवळ आपण जर योग्य रीतीनें चालविली, सर्व कार्म सहानुभूतीने प्रेरित होऊन केलीं,व शांतपण प्रयत्न करीत' राहिलो तर आपण उच्च किंवा कनिष्ठ वर्गांतील असलो तरी त्यायोगें आपली स्वतःचीच उन्नती झाल्यावांचून रहाणार नाहीं. पुढील त्यांचे शब्द जसेच्या तसेच उतरून घेण्यासारखे आहेत. ते म्हणतात:--- “30 जा 88 क९ 18720 ॥॥6९ ॥1(0ए01801258 911012 प ९ 8181) 071112 10 01५९168 [12 001108111110101 01 पाा- (0प018101९16088, 1 ,110 (1125 (0 100" क्यात. तटावर 01९5 दात एक्का, टा 98 6७७ 8प्ाकश&, खात ता एट [जा "पा ७४ 10फटणाड छात तढ्टाविपायाडी पागा50...... घ्यात 1 80017१8२३3 ०प5९1705 (0 धा0 33 र व्वप९8७२२०2ट काते हणाला 9 11९0 दशू1'९580९च ९]888605 ॥6 जा'6 1100 001 (ळय पाटया प 0पाड९[ए८& (0 णाक्लार2ट 0०पा* 1२०७ ७"शा(टा', धाव पाला शा (1९५४ ७९ 0! फ्रा] 6 80 1008४ 89 ७७ छो1[0फ छा] ७०१०0 0 16 0000पशए (0 110 0०1016 प5 85 16 (९७15९00 ० 18९ ९६, ” अशा प्रकारचें अत्यंत उदात्त ध्येय आपल्यापुढे ठेवून सर नारायणराव निराश्रित साहाय्यकारक मंडळी स्थापन झाल्या- पासून तिचे काम अध्यक्ष ह्या नात्यानें पाहत आहेत व मंडळीच्या सवे प्रचारकांनीं ह्याच धोरणाने आपलें काम चालवावे, असें त्यांच: नित्य सांगणे असतें. | ३२९ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. सर नारायण व तरुण पिढी, एका व्यक्तीविषयीं लिहितांना दुसऱ्या कोणाशीं त्या व्यक्तीची सुलना करणें, हँ शिष्टाचाराविरुद्ध आहे. आणि तशी तुलना कर- ण्याच्या आम्ही भानगडीत पडतही नाहीं वब ह्या ठेखांत तशा प्र- कारच्या तुलनेची कांहीं अवश्यकताही नाहीं. परंतु एक गोष्ट येथे पेशेष रीतीनें नमूद करणें आह्ांठा भगल्ाचे वाटते, ती ही कीं, सर नारायण चंदावरकर ह्यांचे आमच्या तरूण पिढीकडे जितके लक्ष आहे, लांच्या कल्याणाची ते जितकी आस्था दाखवीत असतात, लांना उदेद्यून ते जितकीं व्याख्याने देतात किंवा आपल्या व्याख्यानांत त्यांना उद्देशून जितका उपदेश करीत अस- तात, तितका दुसरा कोणीही पुढारी करीत भसेळ असे आह्मांस वाटत नाहीं. इतर्के त्यांचे तरुणांकडे लक्ष्य आहे. स्टूडंट्स ब्रदरहूड ही संस्था उपयक्त आहे, येथे अनेक तरुण कांहींतरी आपल्याला उपयुक्त ज्ञनाचा लाभ व्हावा हणन दर आठवड्यास जमत असतात असं पाहून सर नारायणराव स्वतः त्यांचे साप्ताहिक वर्ग शिकवू ऱलागळे, आणि हा क्रम त्यांनीं सतत पांच वर्षपयंत चालविला. आधींच वर्डस्वर्थ व टेनिसन ह्यांच्या काब्यांची त्यांना आवड, तशां- तून आपल्या साहाय्याची अपेक्षा करणारा तरुणसमाज, भसा योग जमल्यामुळे नारायणरावांनीं मोठ्या आनंदानें पांच वर्षे हें काम निय- मितपणें केळे. तरुण मुलांच्या कल्याणाची त्यांना ज्याप्रमाणे काळजी आहे, त्याचप्रमाणें तरुण मुलींकडे त्यांचं लक्ष्य आहे. येथील स्टरडंट्स लिटरटी अँड सायोटोफिक सोसायटीच्या शाळेतीळ सातव्या इयर्ते- तील मुलींना दर शनिवारी त्यांच्या शाळेंत जाऊन इंप्रजी विषय ते शिकवीत असत ! न्यायाधिश्याच काम करून अनेक सावेजनिक -संस्थांची काळजी वहाबयास त्यांस फरसूद सांपडत तर असेच, पण बरील ह्या दोन वर्गाना आपल्या अनुभवाचा लाभ द्यावयास लांना सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अल्प चरित्र. ३३ वेळ सांपडत असे ! इतके असून कितीही काम केलें तरी ते कधीं थकत नाहींत. ते तीन वर्षे येथील युनिव्हासिर्टांचे व्हाइस चन्सलर होते. ही जागा बहुमानाची तर खरीच, परंतु आपल्या तरुण पिढीचे कल्पाण करण्याची संधि आपल्या पुढें आली आहे, ती व्यर्थ न दवडणें हेंच आपर्के कतेव्य होय, ह्या भावनेने ते ते काम पाहत असत. आणि लांच्या काळीं युनिव्हार्सटींत जितक्या घडामोडी झाल्या, जितक्या सभा झाल्या, जितके बादाविवाद झाळे, जितक्या कामिद्या ब पोट- कमिव्या नेमल्या गेल्या, तितक्या दुसऱ्या कोठल्याही व्हाइस चन्स- लरच्या कारकीदीत नेमल्या गेलेल्या नाहींत. त्यांनीं व्हाइस चन्स- लर ह्या नात्यान जीं भाषणें केळी, तीं जे कोणी अस्थापूर्वक वाच- विला त्यांस सर नारायण यांचे तरुणांच्या कल्याणाकडे कसें सर्वदां लक्ष आहे, तें कोणाच्याही लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं, तरुणांच्या ठिकाणीं जागृति उत्पन्न करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. आपल्या एका चिरस्मरणीय ब्याख्यानांत ते ह्णतात;-- :“ळहोक काय म्हणतात त्याला भलतेच महत्त्व देणें हा अविचार आहे. व्यक्तिमात्राचा श्रेष्ठठम धर्म जो आहे, तो हाच कौं, पूर्णपणें विचार करून जे कांहीं आपल्याला योग्य, सत्य, न्याय्य वाटेल तें कर्तेव्यबुद्धीने' आचरणांत आणावयाचे, मग लाच्यायोगें कोण राजी होतो व कोणाची इतराजी होते हा विचारच मनांत आणा- वयाचा नाहीं. ह्यालाच म्हणतात नौतिघेये. कतेब्य नीतिघेर्यावर अवलंबून असते, व त्याच्याचमुळें मनुष्याला मानवजार्तांची सेवा करण्यार्चे व सत्यशोधन करण्याचें घैय प्राप्त होते. सुशिक्षित पुरुष ह्या नात्याने तुम्हांला नेयांचा मान प्राप्त होणार आहे, ह्यासाठी तरी निदान हा अमोलिक गुण मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हली आपल्या अर्से ऐकिवांत येते कौ, सुशिक्षितांचे कतन्य, लोकमत सरकारापुरढे मांडणे हें होय. हलछींची प्रवृत्ति अशी आहे कीं, पढा- ४४ सर नारायण गणेद चंदावरकर यांचें अल्प चरित्र. ऱ्यांनी लोकमताप्रमाणे वागावें. धुरीणत्व प्राप्त करून घेण्यासाठीं सुशिक्षित पुरुष साधारण जनतेच्या विरुद्ध वागण्यास भितात; व तिला वळण लावण्याच्या ऐवजी आपणच वळछे जातात. माझ्या मतें लोकमत प्रदशशित करणें, हें सुशिक्षितांचे कर्तव्य नसून तें बनविणे व त्याला वळण लावणें, हे त्यांचे कतेन्य आहे. लोक कोठें प्वुकत असर्ताल तर त्यांची चूक त्यांना दाखाधैर्णे, त्यांच्या चुकीच्या श्वाठीरीति सुधारण्याचा प्रयत्न करणें, हें त्यांचें कर्तव्य आहे. कष्यांना शिक्षणाचा प्रकाश मिळाला आहे, त्यांनीं जर तो इतरांना द्यावयाचा नाहीं, तर जनतेला, मार्ग दाखापण्यार्चे काम कोण करील १ जगाची प्रगांते लोकाराधनेचा प्रयत्न करणाऱ्यांकडून झालेली नसून प्रसंगीं लोकांच्या विरुद्ध जे गळे. जे विवेकाला ब परमेश्वराला साक्षी ठेवून कर्तव्य करित झाले, त्यांच्यामुळेंच झालेली आहे. झाम्हांमध्ये अश्यी बरीच लेखक मंडळी आहेत कीं, ती समाज व धर्मसुधारकांना डोकमत तुमच्या बाजूला नाहीं, लोकांना तुमची जरूरी नाहीं, असे सांगण्याचा आव घालते, त्यांना वाटतें कीं, आपण लोकांत मिसळून असलो, त्यांच्या मर्जीप्रमाणे भाषणें केली, त्यांच्या चाढीरीतीची अंधभक्तीने स्तुति केळी म्हणजे आपण मोठे सत्कृत्य केले, अशा प्रकारे वागून प्राप्त करून घेतलेल्या छोकाप्रेयतेचेंही मंडळी इतरांपुढे प्रदशन करीत असते.!” लांचे तरुणांकडे इतके जे लक्ष आहे, लाचे मुख्य कारण असें आहे कीं, त्यांच्यामते देशाला चांगळी अगर वाईट स्थिति प्राप्त करून देण्याचें सामथ्ये तरुणांच्या ठायीं असते. लांचे शील, त्यांचें कर्तृत्व त्यांचें ज्ञान, त्यांची उद्योगाची आवड, त्यांची सत्यप्रीति व न्यायबुद्धि त्यांचे आचरण, त्यांचें धार्मेक जीवन, त्यांचा विवेक ह्या सर्वांवर देशाहेत अवलंबून असते, ह्याची जागृति सर नारायण ह्यांच्या ठायीं फार आहे. ती किती प्रबळ आहे, याची कल्पना लेखाच्या सर नारायण गणेशा चंदावरकर यांचे अल्प चरित्र. २१५ २७५४५--००0१५-००0५७०४ ०७७७, द्वारे करूनही देतां येत नाहीं ! लासाठीं त्यांचीं भाषणे ऐकिलीं पाहिजत, वल्यांच्याशीं वारंवार संभाषणांचे योग जमवून आणिले पाहिजेत, म्हणजे मग तरुणांचे कल्याण, तरुणांचे हित व तरु- णांच्या ठिकाणीं क्तेब्यनिष्ठा जागृत करण्याची आवश्‍यकता, ह्यांवि- घयी त्यांना कशी चिंता लागून राहिलेली आहे, त्याची कल्पना होते. अशी त्यांच्या मनाची स्थिति नित्य असते, म्हणूनच आपल्या एका व्याख्यानाच्या अवेरीस कळकळीने ते म्हणतात:- £: आपल्या ह्या देशावर, मित्रहो, तुमचें जर खरं प्रेम असेळ ब ते आहे ह्याविषयी मठा बिलकुल संशय नाहीं, व भापल्या देशाची जर तुम्हांठा काळजी असेल, आणि ती आहे अशी माझी खात्री आहे, तर आपल्या ह्या देशाला थोरपद प्रात्त करून देण्या- साठी तुम्ही प्रथम आपली नैतिक व बोद्धिक उन्नातिे करा. मुत्सद्दी होण्याची हांव धरण्यापूर्वी गुणसंपन्न पुरुष होण्याची हांब धरा. कराव्याचे उच्चतम ध्येय आपल्या पुढें ठेवून ते स्वावलंबनाने व नीतिघेयाच्या साहाय्यार्न प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा. '' अशा प्रकारे सरुण पिढीच्या कल्याणाविषयीं ते उत्सुकता दर्शवीत असतात. (२३) सर नारायण व धमेविषयक सुधारणा. ५ आम्ही सवानी हें लक्षांत ठोंवेळें पाहिज कीं, धर्माच्या सुधा- रण'चा प्रश्न हा सर्व प्रकारच्या चळवळींना पायाभत झाला पाहिजे आणि लोकांच्या सधारणेसाठीं त्यांच्या धर्मविषयक समजुतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न न करितां व धर्मास प्राधान्य न देतां दुसऱ्या मार्गोर्ने प्रयत्न करणे म्हणजे विहरींतून चाळणीने पाणी काढण्याच्या प्रयत्नासारखे॑ निष्फळ होणारें आहे ” असा सर नारायणरावांचा दढ विश्वास असल्यामुळें, धर्मबुद्धीने प्रेत होऊन स्व ३६ सर नारायण गणेदय चंदावरकर याचं अल्प चरित्र. प्रकारच्या उद्योगास प्रारंभ झाला पाहिजे असे ज्या संस्थेचे ध्येय आहे त्या प्रार्थनासमाज नामक संस्थेशीं सर नारायणरावांचा अत्यंत निकट संबंध असणे, हें अगदीं साहजिक आहे. प्रार्थनासमाज ह्या संस्थेविषयी लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समजुती आहेत. त्यांचा येथे उललेख करण्याची कांहीं आवश्‍यकता नाहीं. परंतु प्राथैनासमाजाच्या तत्वांची ओळख करून देणें जरूर आहे. कारण जीं तत्वे आप- त्यापुढे ठेवून सर नारायणराव आजपर्यंत वागत झाले आहेत. तीं भ्शीं आहेत;-- प्राथेनासमाजास मान्य असलेलीं धमत. १ परमेश्वराने हें सवे जग उत्पन्न केळे. तोच एक खरा देव, त्याशिवाय दुसरा देव नाहीं. ता निथ, क्षानस्वरूप, अनंत, कल्या- णनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकच, अद्वितीय, सर्वांचा नियंता, सवेब्यापी, सवेज्ञ, सवेशक्ति, कृपानिधि, परमपवित्र, पतितपावन असा आहे. २ केवळ त्याच्याच उपासनेच्यायोगे येथें व परलोकी झुभ प्राप्त होतं. ३ त्याच्यावर प्रीति, पूज्यत्वबुद्धि व अनन्यभाव हीं ठेवून त्याप्र- माणें त्याचें मनान भजन पूजन करणें व त्यास प्रिय अशीं शझत्ये करणें हीच त्याची खरी उपासना होय. ४ मूर्ति व इतर जड पदार्थ यांचीं प्रजा किंवा प्रार्थना करर्णे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. ७ परमेश्वर सावयवरूपानें अवतार घेत नाहीं, व कोणताही एक ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत किंवा सर्वोशीं प्रमाण नाहीं. सर नारायण गणेशा चंदावरकर यांचें अल्प चरित्र, ३७ -“€*,”९ ४५” ६ सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखितां परस्परांशी बंधुभाबाने वागावे, हें इंध्ररास प्रिय आहे, आणि हें मनुष्याचे कर्तव्य भाहे. हीं तत्त्वे जे कोणी लक्षांत घेऊन त्यांवर शांतपणे विचार करि- तील त्यांस प्रारथनासमाज ह्या संस्थेविषयीं निदान भ्रामक कल्पना तरी होणार नाहीं. कारण, प्रार्थनासमाज ह्या संत्थेचा उद्देश मुळीं असा आहे कीं, वर जीं तत्त्वे दिली आहेत, त्यांची प्रवृत्ति होऊने प्रपंचांतील सव कर्त्ये त्यांस अनुसरून घडावी. ह्या तत्त्वांविषयीं बादाविवाद करण्याचे हें स्थळ नव्हे, परंतु एवढे मात्र येथें सांगितर्ळ पाहिजे कीं, सवे विचारी जनांना हीं सव तत्त्वे मान्य होण्यासारखी आहेत, आणि जाणून बुजून अगर न जाणतां, आज किलेक सुशिक्षित ठोक ह्याच तत्त्वानुरोधाने वागत भाहेत. असों. आमचे चरित्रनायक सर नारायणराव यांचीं प्रार्थनासमाजाशी कशी ओळख झाली तें ह्या लेखाच्या प्रारंभींच आह्मी सांगितठें आहे. परंतु लहानपणापासून त्यांचा व समाजाचा जरी संबंध जडला होता व समाजांतील पुढाऱ्यांच्या सहवासांत ते कित्येक वर्षे जरी होते तरी सन १८८ १पर्यंत सभासद ह्या नात्याने ते समाजांत दाखळ झाले नव्हते. सभासद झाल्यानंतर कांहीं वर्षांनीं त्यांनीं समाजाच्या निंटणीसाचें काम केलें व न्या. मू. रानडे यांच्या निधनानंतर आज तागाईत ते मुंबईच्या प्राथनासमाजाचे अध्यक्ष आहेत. सर नारायण यांचीं बरीचशी धर्मपर व्याख्याने ह्या ग्रंथांत संकलित केलीं आहेत. तीं वाचून त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची व त्याच- प्रमाणें प्रार्थनासमाजानें जो आदशे आपल्यापुढे ठेविला आहे, त्याची वाचकांस कल्पना होईल. परंतु त्यांच्या एकंदर उपदे- शांतील कांहीं मुख्य मुख्य गोष्टींचा येथें उलेख करणें अगत्यार्चे आहे. प्रथम हें लक्षांत ठेविळें पाहिजे की, वर दिलेलीं धरमतत्त्व ३८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचें अल्प चरित्र. आपल्या नित्त्याच्या आचरणांत आणण्याचा सर नारायण यांचा जरी सतत प्रयत्न असतो, तरी त्यांच्या ठिकाणीं आपल्या आध्यात्मिक जीवनासंबंधार्ने अभिमान हणून कसा तो नाहीं. सवे प्रकारचे व्यवहार करीत असतांना प्रत्यक्ष परमेश्वराला आपल्या सांगाती ठेवण्याचा लांचा प्रयत्न असतो. पुष्कळांना वाटतें कीं, हें आपल्याला साध्य नाहीं. परंतु सर नारायणराव सागतांत कीं आम्हांसतुद्धा :£ आशेस पुष्कळ अवकाश आहे, आम्ही अगदींच निराश व्हावयास नको. आम्ही जरी कितीही पापी असला, आमचीं अंतः- करणें कितीही कठिण, अगदीं पापाणासारखीं झाळेडीं असलीं, तरी सुद्धां प्रत्येकाच्या अंतःकरणांत परमेश्वराची दिव्य ज्योति वसत आहे. तिचा प्रकाश, तिर्चे तेज आमच्या कधीं तरी अनुभवास येतें. ) ५ परमेश्वराचे खात्रीचे वसतिस्थान असे जर कोठें असलें, तर ते मनुष्यार्चे अंतःकरण होय. ज्या ज्या वेळी आपल्या हातून ज॑ घडू नये ते घडते, आपण जे बोळूं नये तें बोळून जातों, त्या त्या वेळीं भामच्या अंत:करणामध्ये गूढरूपानें असणारा तो लहान, शांत मंजूळ ध्वाने आमची निर्भत्सना करितो, किंवा आम्ही मार्ग चुकलो असं सांगतो. आमच्या हातून सत्कृत्य घडळें किंवा आम्ही लोभास बळी न पडतां, त्याचेवर जय संपादिळा म्हणजे हा मंजुळ ध्वाने आमचे धन्यवाद गातो, आम्हांस उत्तेजन देतो, आह्मयांस शाबा- सकी देतो. ' म्हणून लांचे निल असं सांगणं असतें की, आपण पापी आहा, पापी आहो, असली जपमाळ हातीं धरून बसण्यांत कांहीं अर्थ नाहीं. ते तर अर्से सांगतात कीं, मनुष्यप्राणी क्षद्र आहे, दुबेळ आहे, असें म्हणतांना त्या क्षद्रपणांतच त्याची महती आहे, हें विसरू नका. श्रद्धा ठेवणें, प्रेम करणें, उच्च सात्विक आकांक्षा बाळगणे आणि दुःखपरंपरा सहन करणें, ही ईश्वराचें सानिध्य- संगती संपादण्याचीं शिफारसपत्रे आहेत. परद्वेष ब स्वसुखाभिळाष सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. ३९ २८०५११४ ४५८५१५४ ७८७” ४५७७४ ४४८७४ ४८४४ 9७०५ ४.५४ ७८७५ ७०४ ७७५४४.” 4“ ७४ 0५० १५४ १८४५४ ७७४ 9५४ ४७५४ क ४४ ७४ ७०४ ३४ २०७० 0.७ ४७४९५४ ९४ ७०४ ७०४ ७०७४0 ०४ ९७४ २४१ ४४ ४५७७४ ४४७७४ केक ९७४ २४७२०० २४४ ४४७७७ ४५४८०४८१४४ ४७८७७ ७७.७२ गक ७७४७७०४ क्क यांचा मार्ग लांब जाऊं शकत नाहीं. केव्हां तरी मनुष्याला एकदां अशी वेळ येतेच कौ, द्वेषबाद्वे, वित्रयलोलुपता, आणि परपांडा आदिकरून पापकृत्ये यांच्याबद्दळ प्रायश्चित्त भोगावे लागते, आणि अशा वेळीं पापकर्मांचा पश्चात्ताप झाला असतां त्याची दृष्टि परमेश्वराकडे वळते. ईश्वरी प्रेमाची त्याला तहान लागते, अंतबोह्य भरलेल्या परमेश्वराला तो हुडके लागतो, परमेश्वराची महाते त्याला दिसूं लागते. त्याळा समाधान पाहिजे असतें व ते प्रात्त होण्यास परमेश्वरावांचून दुसरा आधार नाहीं; अशी त्याच्या मनाची खात्री पटते. अखेरीस तें समाधान त्याला प्राप्त होतें. कारण प्रेम अमयीद आहे. प्रेमरूप अमृताच्या सागरामध्यें बुडून मृत्यु येत नाहीं. प्रेमाचा पारेणाम झाल्याखेरीज राहत नाहीं, प्रेमाचा कधी वीट येत नाहीं. मात्र हें प्रेम दैवी पाहिजे -ईश्वरावर जडले पाहिजे. वर प्रार्थनासमाजाचीं धमेतच्वे आम्हीं दिलीं आहेत. तीं माहित असणारांचा व नसणारांचा अता समज असता कां, प्राथनासमा- जाळा आपल्या वमेम्रेथांचा, आपल्या पूर्वे क्रत्रींचा, त्यांनीं प्रतिपा- दिलेल्या तत्त्वांचा कांहीही अभिमान नाहीं, हें सवे पाश्चात्पांचे केवळ अनुकरण आहि. प्रस्तुत संम्रहांतीळ व्याख्याने वाचण्याची जे कोणी मेहनत घेतील, त्यांस हा समज वस्तुस्थितीस पएर्णपणें सोडून कसा आहे, ते अगदीं सहज कळून येईल. सर नारायणराव आपल्या एका व्याख्यानांत निक्षून सांगतात;--- प्राथना व ब्राह्मसमाजांतीळ भागवतांस असं आज वाटत आहे कीं, पुरातन काळाची कोणतीहि राजकीय, सामाजिक अगर धमे- विषयक संस्था एखाद्या सुधारकाठा, अगर सुधारकांना, जशीच्या तशी आज उठवितां येईल, असं म्हणणें अगदीं अन्यथा आहे. ह्या काळच्या जुन्या संस्थांच्या संजीवनाचा किंवा पुनर्जीवनाचा विचार करणें व्य्थ आहे, पूर्वीचे ज॑ कांही आहे, त्याचा आज सववस्वी ४० सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. त्याग करितां येणें ज्याप्रमाणे अशक्य, त्याप्रमाणें इतर धमाचे ज प्रवतेक त्यांच्याकडे अगदींच दुलेक्ष करून चालावयाचें नाही. पूर्वीचे कित्येक सुंदर विचार, आचार व संस्थाही, विलक्षण धरमभोळे- पणाच्या वेष्टणांनीं अगदीं झांकून गेठेल्या आहेत; आणि न्या. मु. रानडे यांनीं सामाजिक परिषदेतील आपल्या व्याख्यानांत म्हट- त्याप्रमाणें आपण तर भाज असा काळ पाहत आहों कीं, ज्या- वेळीं आपळें एकंदर जीवन विस्तृत झाळें पाहिजे, त्यास अधिका- धिक विस्तृत होण्यास अवकाश ठेविला पाहिज. एर्वींचे सिद्धान्त व मार्ग जितक्या भंशाने त्यांत सत्यांश आहे, तितक्‍या अशाने ठीक आहेत. आणि त्या सत्यांशाचा परम आदराने स्वीकार करून भावी सुधारणायुग अवतरणार आहे. तथापि आज जी पारोश्थाते आहे, तीस अनुरूप अशी पूर्वीच्या मागांची घडी बसविली पाहिजे. झामच्या गरजांचा विचार झाला पाहिजे. असे झालं तरच सुधार- णेच्या कामीं त्यांचा कांहीं उपयोग होण्याचा संभव आहे. खरें पाहिळं तर भाक्तिपंथाचे जे प्रवर्तक त्यांचे विचार, त्यांचे उपदेश, त्यांच्या आकांक्षा सवे कांहीं पवित्र जीवनास पोषक अशा आहेत, परंतु हें मात्र खरे कौ, भामचे साधुसंत जगाठा, संसाराठा अगदीं कंटाळलेले होते, व लांची अशी शिकवण आहे कौं, हे सवे व्यर्थ झाहे, ही माया आहे, म्हणून संसाराचा त्याग केला पाहिजे; तरच आपली धडगत. आपण दैवावर सवे हवाला ठेवून असलं पाहिजे; प्रयत्नशील असावयाची कांहीं आवश्यकता नाहीं, असा सर्वेसाधारण समज आहे. म्हणून आजच्या ब भावी सुधारकाला जं काहीं करा- वयार्चे आहे, तें हं की, ज्या विश्वांत आपण नांदत आहो, त्याचा हेतु काय, त्याचा ब आपला संबंध काय, हें सांगून लोकांच्या असेही लक्षांत आणून द्यावयाचे कौ, आपण जर सम्मार्गोर्ने म्वाट्लो, प्रामाणिकपणे वागला, देवाची व पापाची भीति मनांत सर नारायण गणेदा चंदावरकर यांचें अल्प 'वरित्र. ४९ १.५४ ४७४ ४५४ ४४%,” ९.५४./४ ४ ४ ४५४५९४४.” ४०५४ ४२०४ श्रागवून वर्तलो व सत्कृत्यांत वेळ घाळविला, तर आपल्याला आपला स्वर्ग हा येर्थे, आपल्या हयातींत सांपडेल. म्हणूनच न्या. मु. रानडे व त्यांचे मित्र ञ्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा नित्याचा मंत्र संजीवन नसून सुधारणाप्रगति आहे. सारांश, राजा राममोहनरायांचाच अनुवाद करून सर नारायणराव सांगत आहेत कीं, आपले धमंग्रंथ आस्थेने वाचा, त्यांची हेळसांड करू नका; लांची काय शिकवण आहे ती पहा व तसे करित असतांना झआापल्याठा जे सारासार विचारसामथ्ये देवान दि्ळे भाहे त्याचा उपयोग करा व देवासंबंधार्न आपळें काय कर्तव्य आहे याचा विचार करून शास्त्रांच्या आज्ञा पाळा. पुष्कळांना प्रार्थनासमा ज- मंदिरांतून ज्या उपासना होत असतात, त्या वेळीं काय होत अस्ते त्याची कांहींच कल्पना नसते, मग ते कांहीं तरी कल्पना करून तर्क "चालवित असतात. भशांन्याच माहितीसाठी सर नारायणराव म्हणतात कीं, ह्या ठिकाणीं डा० भांडारकर किंवा न्या. मू. रानडे ह्यांच्या सारखीं व इतर कमी अधिक अधिकाराची माणस, आपल्या व इतर धर्मग्रंथांतीलळ वचनांच्या आधारें . धर्मांची प्रमेये व॒ आपला नित्याचा व्यवहार यांचा कसा निकट संबंध आहे, व त्यांचा आप- ल्याला आपल्या नित्याच्या संसारांत कसा उपयोग करितां येईल, हे सांगत असतात. त्याचप्रमाणें सत्यनिष्ठा, व्यवहारांतत्ळ प्रामाणिक- पणा, आपापसांतील नेकीच व्यवहार, दीनांविषयी भत:करण कळवळून त्यांच्या साहाय्यासाठी धांवण, व कितीही थोर माण- साशीं संबध आला तरी न्याय व सत्यनिष्ठेपासून मुळी सुद्धां न' ढळणे ह्या सव गोष्टींचा धर्मामध्येंच कसा अंतभीव होत असतो, हेंही नित्य त्यांच्या सांगण्यात येत असतें. वरील सर्व विवेचनावरून सर नारायणराव ज्या संस्थेचे एक सभासद गेलीं ३२ वर्षे आहेत व ष्या संस्थेशी त्यांचा फार निकट संबंध गेलीं ४० वर्षे आहे, त्या ४२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचे अट्प चरित्र. ध्रार्थनासमाज संस्थेचे ध्येय काय आहे, व त्या संस्थेच्याद्वारें कोणत्या प्रकारचा उपदेश होत असतो त्याची स्पष्ट कल्पना वाचकांस झाली भसेळच, पण हें विवेचन पाहून कोणास असेही वाटण्याचा संभव आहे की, सर नारायणराव ह्यांच्या ठिकाणीं आपल्या संस्थेच्या प्रत्रतेकांतीळ न्यूनांची जागृति नाहीं. हा समज अगदी निराधार आहे. त्यांच्या स्वतःच्या ठिकाणीं स्वदोषजागृति अत्यंत प्रखर स्वख्याने आहे. आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा, असला उपदेश करून ते कधींही स्वस्थ बसगारांपैकॉ नाहींत. त्यांचे आत्मपरीक्षण नित्य चाळू असतं. फिरावयास जातात तेव्हां एकादा ग्रंथ वाचून त्यावर ते मनन कारेतात आणि इतर शांत वेळी व स्थळीं त्यांचे खत:विषरयारचे परीक्षण नित्य चालं असतें. ते इतक प्रखर असते को, आपल्या हातून कांटी आगाळक झाली असा त्यांचा समज झाळा, कोणास ठढागण्यासारखे आपण बोललो. असे त्यांच्या लक्षांत आळें कीं, सर्वे गरसमज दूर करून घेतल्यावांचून ते स्वत्थ बसत नाहींत. आपली चूक झाली असल्यास ते ती कबूळ करावयास एका पायावर तयार असतात; मग त्यासाठीं आपळेँ घर आपलें काम सोडून ते त्या माणसांकडे जाऊन आपले काय म्हणणें आहे, तें सांगावयास सिद्ध असतात. अशी ज्यांची नित्याची वात्ते आहे त्यांच्या ठिकाणीं आपल्या समाजांतील जे प्रमुख यांच्या दोषांची जागृति नाहीं असें कदापि होणें नाही. उलट एके ठिकाणी ते म्हणतात * एका लहानशा संस्थेचा मी मोठा बडेजाव सांगत आहे, असे माझे किलेक मित्र म्हणतीळ, हं मी जाणून आहे संख्येने आम्ही अगदीं अल्प आहा व आमच्यापढें ज ध्येय आहे, जीं तत्त्वे आहेत, त्यांस अनुरूप आमर्चे आचरण नसतें, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे हेंही मी कबूल करितों. आमचें जें उच्चतम ध्येय त्यास शोभण्यासारखें आमचे आचरण नसते, हें जरी खरें आहे; तरी सर नारायण गणेश चंदावरकर यांचं अल्प चरित्र. ४२ च्च ४..०/१५५/४.०४ ७५७४९५ ७४५ १५८७४ २७७ आमची दृष्टि पुढीळ काळाकडे आहे, त्या काळासंबंधार्ने आमच्या अ्या अपेक्षा त्या स्वपवत्‌ होत, असें जरी कित्येकांस वाटळें, तरी त्या काळीं आमच्या आशा फलदूूप होणार;अशी आमची खात्री आहे.! सर नारायण चंदावरकर यांचीं व्याख्याने जे आस्थाप्रेवेक वाचतील व ञ्यांनीं त्यांच्या आजपर्यंतच्या चरित्राचे अवलोकन केळे आहे, त्यांच्या हें लक्षांत आर्ठेंच असेळ कीं, नारायणराव हे निराशा- वादी बिलकुल नाहींत. निराशाजनक जरी कधीं स्थिति असली, तरी पुढीळ प्रकाशाची हीं सवे चिह्ल॑ आहेत, असा त्यांचा नित्य कटाक्ष असतो व असा उपदेश त्यांनी ह्या व्याख्यानांत जागोजाग केळेला आढळेळ. दुसरं, आपले थोर पुरुष ह्यांच्याविषयी त्यांची भक्ति किती आहे, ह्याची साक्ष ही व्याख्याने जागोजाग देत आहेत. त्यांचे तरुण पिढीस असं आग्रहाने सांगणें आहे कीं, तरुणांनी थोर पुरुषांविषयीं आपल्या ठिकाणीं उत्कट आदरभाव ठेवावा हें ठीक आहे. परंतु असे पुरुष आपल्याला रोज मार्गदर्शक असावयास पाहिजेत, असा कां एकदां समज झाला कीं, मग आपण सवेस्वीं त्यांच्यावर अवलंबून रहावयास शिकतो, आपला आपलेपणा जातो, आपण आपलें सारासारावेचार करण्याचें सामर्थ्ये गमावून बसता ! कारण, आपल्यासाठी विचार करण्याचें सवे काम आपला मा्गद्रीक करीत असता ! पण आपल्या स्वतःच्या ठिकाणीं जो थोर- पणाचा अंश आहे, त्याच्याविषयी विचार न कारेतां, त्याची जोपासना न होतां व त्याच्या वाढीचा प्रयत्न न होतां, सर्भावतालच्या मोठ्या डोकांच्या थोररपणांत आपण गद्ून जाऊन आपणास पंगू करून, घेत असतों |! ह्मणून सववस्वी थोरपुरुषांवर भवलंबून राठट्ट॑ नका, असें सांगतांना सर नारायणरावांनीं पुढील उद्गार काढल आहेत:- १1158 ॥०१त एक्का ४० णा ७४ प, ७४ ४१०प ह्यात ता8. 6 छ'0 ॥1॥० ७प] 0 विट फरत छाव (०१ 11853 10, 16001 ४०0 ४४ सर नारायण गणे चंदावरकर यांचें अल्प चरित्र. प2४€९16"'0ए8 88 [0 1९28ए0 प७ ल ”€४ छ, 16 10'0ए र 1116 शाला, ॥६1॥. ॥॥6 क0०11त 185 (0 50 €807"00१ 01 0४ ४४९8४0 11९1... ... 1 18 फ्र९ ७110 18४60 (0 टक्कागश 00 118 पण७ा16088. गटा, प 8९6 दोह्ला, फ० ४७९, 181126 1 ए५ (1086 1107615 ७४ (10 १6ए९]०॥९॥. ० फणांला ९ टका. 00 ॥1॥७, 1165 '13) 0097 [0७6९ जा 0१6 10 शा 862 110 ०1 11070 01 0%0०'१५७, ६ (0७७१5 10 ४०%] णाला ९ 1870 811 ऊ, 1. असो. अशा प्रकारचीं ध्येये आपल्यापुर्ढे ठेवून वर्तण्याचा सर नारायणराव यांचा प्रयत्न आहे. लांचे पवित्र आचरण, लांची विद्दत्ता, त्यांचा साघेपणा, त्यांची कत्तव्यनिष्ठा, त्यांची उद्यमशी- लता, त्यांचा विश्वास, त्यांची धर्मनिष्ठा, त्यांचा करारीपणा, त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांची देवाच्या समागमांत राहण्याची आवड, इ. स्व गुण सर्वांना विशेषतः तरुणांना अत्यंत अनुकरणीय भसे भाहेत. पुष्कळ लोक असे भसतात कॉ, ते धर्माच्या प्रमेयांवर लांब लांब गप्पा मारीत असतात, लोकां सांगे ब्रह्मज्ञान व स्वतःसंबघार्न त्याच्या पुढली स्थिति, असा खेदजनक प्रकार पुष्कळांत झाढळतो. सर नारायणराव चंदावरकरांस हा दोष केव्हांही लावतां येणार नाहीं. धमेसाधनाविषयीं बसतां उठतां ते उपदेश करीत नाहींत, पण त्यांचें धमेसाधन नित्य चाळू असतें. त्यांच प्रातःस्मरण, नित्य मनन, वान्चन, प्राथना व नामस्मरण ह्यांस कधीं ते खळ पडू देत नाहीं. प्रार्थनेवर त्यांचा अत्यंत दृढ विश्वास आहे. ते म्हणतात, आपल्या ज्या कांहीं मानासेक यातना असतील, त्या परमेश्वरास निवेदन कराव्या; तो आपला पाठिराखा आहे. तो झापल्याठा संकटांतून मुक्त करावयास सिद्ध आहे, प्रेमाचे भातुर्के हातीं घेऊन जणु काय उभा आहे. पण संशयाने वेढटेले, काळ- ष्यांनीं भंडावळेळे, भ्रामक कहपनांनीं वेडे झालेळे जे आम्ही ते सर नारायण गणेदा चंदावरकर यांचे अल्प चारेत्र. ४५ त्याजपाशीं जात नाहीं, आपलळें हृद्ूगत त्यास निवेदन करीत नाहीं. जेव्हां आपण तर्से करितो, सर्वे भरंवसा परमेश्वरावर टाकतो, सामर्थ्यांची अपेक्षा त्याजपासून करितो तेव्हां आपल्याला निःसंशय समाधान प्राप्त होतें, शांति प्राप्त होते, उल्हास व उत्साह लाभतो व कतेव्य करण्यास आपण प्रवृत्त होतो, असा सर नारायणरावांचा दृढ विश्वास आहे. अशा अनेक गुणांनी युक्त आमचे जे चारत्रनायक सर नारायणराव ते आपले चारित्र, आपला अनुभव, आपली धमेनिष्ठा ह्यांही करून आज इंदुर संस्थान उन्नतदशेस आणण्यासाठी झटत आाहेत; आपल्या पवित्र आचरणाने ते तेथील प्रजाजनांस आदरशंभूत होत आहेत; आपल्या साघेपणान लोकांचं त्यांच्यावर प्रेम बसत आहे. आपल्या धमेनिष्ठेने ते इतरांस धमेनिष्ठ करीत आहेत, धर्माचा आस्याप्रवेक विचार करावयास लावीत आहेतव ह्या सर्वे कामीं त्यांस आपल्या प्रिय पत्नीचें पूर्ण साहाय्य आहे. त्यांचा सव सत्कृत्यांस श्रीमाते सो. ठेडी लक्ष्मीबाईंची जागृत सहानुभूति आहे. आपल्या पातिराजांची कर्तेब्यनिष्ठा पाहून त्यांची कतेब्यनिष्ठा वाढली आहे. पतीचे अनेक गुण त्यांनीं भापलेसे केळे आहेत वब सवे संसार व बाहेरचीं किलेक परोप- काराचीं वगैरे कार्मे त्या उत्तम प्रकारें संभाळीत आहेत, त्यामुळं सर नारायणराव ह्यांस जोखमार्ची, काळजीची कामे करावयास भ्रूण अवसर सांपडत आहे. परमेश्वराने नारायणरावांस दीघोयु करावें, त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या घमेनिष्ठेचा, त्यांच्या बोधामृताचा आम्हांस अधिक लाभ घडवून द्यावा, अशी परमे- श्वरापाशीं ठीनपणें प्राथेना करून आम्ही वाचकांची रजा घेर्तो. (अक्की ीकेती तती क. विठ्ठल रामजी शिंदे यांचे ॥ क व्वा ख् च $ उ ७७ लेख,व्याख्याने व उपदेश 2 | पृष्ठसंख्या २४७, विविधज्ञानविस्ताराचा आकार. ] या पुस्तकामध्ये शिंदे यांचें त्रोटक चरित्र, इंग्ढंडातून लिहून पाठविठेळे लेख, हिंदुस्थानांत लिहिठेले लख, कोटुं बिक, सार्वजनिक नैमित्तिक ब सावेजनिक नित्य उपास नेच्या वेळीं केठेळे उपदेश, हरिकीर्तनाच्या वेळीं केलेळे उपदेश बगेरे ८४ निवडक विषय आलेले आहेत. किंमत फक्त एक रुपया. टपाटखचे निराळा पडेल पत्ताः--वबी, बी. केसकर, जावजी बिलिंडिंग, मुंबई नं. ७ धमपर व्याख्याने. | [पृस्तकंररे,३रे,वेशथें.] पू या पुस्तकामध्ये डॉ० सर रामकृष्ण भांडारकर, सर भे नारायण चंदावरकर वगैरे विरान्‌ गृहस्थांचे उपदेश भाहेत किंमत प्रत्येकी आठ आणे. टपालख्च निराळा पर्चा:-बा, बी, कसकर, जावजी बिल्ढिंग, मुंबई नं. ७ *ठ- >>>“ रट्ट ब्र कड डळसकसक सड सडसडसडसडस क साडयाळ क 3! वड *०१111000000000000071010100000011111111011110110 श्र प्रती संपत आल्या ! च्जै डॉ० भांडारकर ह्यांचे धमपर लटेख व व्याख्याने आवृत्ति दुसरी, पृष्ठसंख्या ६२५, न्या" मू सर नारायणराव चंदावरकर ह्यांनी लिहिळेळा उपोदघात, चार नवीन फोटो, पाऊणशे पृष्ठांचा स्वतंत्र चरित्रात्मक लेख व १७ नवीं व्या ख्याने. टाईप मोठा, छपादव सुबक, इतकें असून किंमत डू फक्त १॥ रुपये. टपाल्खचे निराळा पडेल. सर नारा- यणराव चंदावरकर ह्यांची व्याख्यानं बक्षिस मिळावे णारांस टपालहांशिलासह फक्त १॥। रुपयांस हा बहुमोल (६४१११४५ पवबधुवर १ कविठलेतेडहकशीदविहे ळत कंतीकीद हतेतेती तितकी कद > ग्रंथ मिळेल "ऱ्य नू पत्ताः- दा. गो. वैद्य, र प्राथेनासमाज, गिरगांव--मुंबई, भ 4> सुबोधपत्रिका "ह सोतोहिक इंग्रजी-मेराठी वर्तमानपत्र मुंबई येथील प्रार्थना - ० धमाजाच्या विद्यमाने सन १८७३ सालापासून नियमाने प्रसिद्ध *&) होत असते. यामध्यें धार्मिक, सामाजिक वगेरे विषयांवर लेख 52) थेत असतात. वार्षिक वगणी ट. इं. सह २ र. ५ आ. आहे न ८३ पत्ताः--मॅनेजर, खुबोधपत्रिका ऑफिस, डे प्राथनासमाज,-- मुंबई की ८ ४७३३ ६३६७. ठळडीतेत क टक डर ऱ्ट्* टर -ऱ 236 व्र द्य ९०.३६ वड न र द य > ग का गणली म र ती १ शा 1 ८ ग सर नारायण गणेश चंदावरकर. 9100 ७५7 रिव्याला चय ता य 1२8० ६0त 018810) 1९90, सर कारायण गणेश चंदाकरकर कभ ् फाचा बव्याख्याकत, च ट्या त्याच 5 जेथे जातों तेथे तृ माझा सांगाती ! ”* (१) जेथं जातों तेथे तूं माझा सांगाती । चाळविसी हाती धरोनियां ॥ चाला वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ॥ बोलों जातां बरळ करिसी तं नीट । नेही लाज धीट केलो देवा ॥ अवघे जन मज झाले लोकपाळ | सोइरे सकळ प्राणसखे ॥ तुका म्हणे आतां खेळतों कौतुके । जालें तुझें सुख अंतबोह्य ॥ खा तुकोबांच्या ह्या अभंगाम्ध्ये किती उत्साह, किती आशापूर्ण वृत्ति व समाधानवृत्ति दिसून येत आहे ! परमेश्वराच्या स्तुतिपर असा हा एक फार सुंदर अभंग आपल्याठा लाभला आहे. परमेश्वराचे सानिध्य, परमेश्वराचा सहवास तुकोबांस घडला, आणि यानंतर लांच्या मनावर जो असंत शुभ परिणाम झाला, तो लांनी ह्या अभंगांत वार्णिळा आहे. अभंग तर दिसावयास अगदीं साधा * टींप--ह्या भभंगाच्या अधारे एकंदर ७ व्याख्याने झालीं ता कमाने पुढें दिली आहेत. र्क सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने. ५.४ ४७/१५/१७0७ फिल फेक ““ग्लीथश४४श ४४४-४५-/४/४- -४/"८५-/४-५८/५८/६-/५/६८/५/ ५८/५८/५५८८ “0” - “०८ “८ ०2-४५" ५८-८-५.-३ आहे. ह्या अभंगामध्ये जी शांतीची, जी समाधानाची वरात्ते आप- ल्याला आढळून येते, ती तुकोबांस नेहमींच ठाभनसे व ती कांहीं लांस एकाएकीं प्राप्त झाली, असें म्हणतां यावयाचे नाहीं. लांचे धमजीवनरूपी आकाश नेहमींच निरभ्र असे, नेहमींच स्वच्छ असे, असें नाहीं. पुष्कळ प्रसंगीं काळीकुट्ट अभ्रे ह्या आकाशांत आठी आहेत; इतकीं कीं, त्यांच्यामुळे त्यांस सवे प्रदेश अंधारमय भासला आहे व जणूं काय त्यांस गुदमरल्यासारखे झाळें आहे! किती तरी प्रसंगा त्यांनी आपली निबिड निरारीची स्थिति व्यक्त केली आहे; किती तरी अभंगांमध्ये त्यांनीं आपली निभेत्सेना केळी आहे; आणि अनेक अभंगांमध्ये आपली दुबळेपणाची, पापसांमुख्याची स्थिति त्यांनीं वर्णिली आहे. आपला भाव दुबळा आहे, आपलें अंत:करण शुद्ध झाळेळे नाही, आपण अगदीं.पापपंकामध्ये रुतून गेळेलों आहो, खरा पश्चात्ताप कांहीं होत नाहीं, हें मन कांहीं विमल होत नाहीं आणि देवाठा कांहीं आपढी दया येत नाही, व तो कांही आपल्याळा दशन देत नाही, अशी संप्रणेपणें निराशेची, निरुत्साहाची स्थिति ज्यांत त्यांनीं वार्णिळी आहे, असेही तुकोबांचे अनेक अभंग आहेत. परंतु जेव्हां तुकोबांना परमेश्वराचे साक्षात्‌ दर्शन झाळें, सवत्र परमेश्वराचे त्यांस दशन होऊं लागळं, परमेश्वराच्या सवेत्र दिसणाऱ्या मंगळ भावाचा, मंगळ योजनेचा, मंगळ सामथ्यीचा त्यांना अनुभव आला, तेव्हां प्रवींची त्यांची निराशा, त्यावेळचे लांचे अनुभव त्यांस उपयोगी पडळे. ज्यांना आपल्या आध्यात्मिक जीवनभूमीमध्यें दिव- संदिवस उच्चतर अनुभव यावेत असें वाटत होते, आणि जे सौंदर्य, जी शोभा, जो अनुभव येथीळ अनेक सुंदर देखावे पाहूनही येणें नाहीं तो आपणास यावा, अशी ज्यांची मोठी इच्छा त्या तुकोबांसा- रख्या भक्तजनांना वरीलप्रमाणे निराशादर्शक प्रसंग अनुभवावे लागळे, :: जेथें जाता तेथें तूं माझा सांगाती ! '' 8 4.” ४.” %./४ ४-८ २.»५”९.५ ४७../7./ ४.४ २७. २.५४ ४०४ ४./४७../४७. /४"१./४ ४०” ७.५४... १.५ ७.५४ ४.” १. ९.” ७. ५.” ५” ४.” ७.” ४-४ ७.”१% ५४9-/ २.४९.” ४-४ %-./१४. २६८ ६२.” “२ स -“ ब प्रसंगीं त्यांची प्रणे निराशा झाली, तरी त्यांत कांही आश्चर्यी मानाव- यास नको. अर्थात्‌ सतत परमेश्वराचा आपल्याला सहवास घडावा, त्या समागमाच्या आनेदामध्यें आपला काळ जावा, अशी ज्यांची मोठी इच्छा असते, त्यांस वरीलप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अनुभव आले, तर कधीं त्यांची दात्ते क्षुव्ध, कधीं अगदीं निराशेची, कधीं आश्ापूर्ण अश्शी झाली तर त्यांत नवल तें कसलें? हा सवे त्रास, ह्या यातना, वेदना, प्रसंगीं लोकांकडून होणारा उपहास, घरांतीळ त्रास वगेरे, पुढें होणाऱ्या लाभापुढें कांहींच नाहींत ! अशा प्रकारच्या अनुभवामुळे तुकोबांस अत्यंत उन्नत अशी स्थिति प्रात्त झाळी म्हणून तर त्यांच्या ह्या व अन्य अभंगांच्या द्वारें त्यांच्या त्या अनुभवाचा आपल्याला लाभ घडत आहे. तुकोबांसा- रख्या साधूंना जर अशा प्रकारचे अनुभवच आले नसते, त्यांच्या- द्वारे त्यांना बोध प्राप्त झाला नसता, व तो अनुभव व बोध आपल्या अभंगांच्या रूपाने त्यांनीं जर मार्ग ठेविला नसता, तर आज आप- णांस त्यांच्या धमजीवनाची कल्पनाच झाली नसती. असो. एकदां महंमद आपल्या कित्येक अनुयायांसह अरबस्थानांतून प्रवास करीत असतां एके रात्रीं भव्य, निरभ्न, अनेक तारकांनी प्रकाशित झाळेठें आकाश अवलोकून, परमेश्वर जणूं काय वर आका- शांत राहत आहे, असें वाटून एक अनुयायी म्हणाला, ' हे अल्ला, ह्या भूतलीं अवतीण हो. ! तो शांत व गंभीर प्रसंग अनुभवीत असतां महंमदाच्या मनावरही इष्ट असाच पारेणाम झाला होता; परंतु त्याचा अनुभव निराळ्या प्रकारचा असल्यामुळें तो म्हणाला, बाबारे, असें काय म्हणतोस £ अछा नेहमींच आपल्याबरोबर असत नाहीं काय ?! असाच अनुभव पॉल साधूर्ने आपल्या एका पत्रांत ग्रथित करून ठेविला आहे, परमेश्वर जर तुला हातीं भरून नेत ४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने असला, तर खरोखरच तूं बंधमुक्त आहेस. त्याच्या सहवासाचे फल म्हणजे प्रेम, आनेद, शांति, विनय, चांगुलपणा व दृढ विश्वास हें होय, असे त्यानें म्हटलें आहे. अर्थात आतां आपल्यापुढे सहज असा प्रश्न येऊन उभा राहतो कीं, तुकाराम, पाळ, महंमद, वगेरे साधुसंतांना हा अनुभव कसा प्राप्त झाला ? याचें उत्तर अगदीं साधे आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे, सत्ता प्राप्त व्हावी, अधिकार लाभावा, एतदर्थ त्यांनीं कांहीं प्रयत्न केळे नाहींत, तर त्यांनीं परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानणे, हें त्रत पाळिळें. परमेश्वराच्या इच्छेपलीकडे आपली इच्छाच नाही, अशी त्यांनीं पक्षी गांठ बांधिली व आपल्याला सवे प्रकारे परमेश्वराच्याचच न्चरणीं वहावून घेतले. कित्येक ळोक विशेष प्रसंग ब परिस्थाति ह्यांच्या द्वारें परमेश्वराच्या दशनाची किंवा साक्षात्काराची अपेक्षा करीत असतात, कोणाला विश्वांत दृग्गोचर होणाऱ्या अनेक प्रकारच्या सोंदयाच्या द्वारें याचें दशन होत असतें. परंतु परमेश्वराचे खात्रीचे वसतिस्थान अर्स जर कोठं असलें तर तें मनुष्याचे अंत:करण होय. ज्या ज्या वेळीं आपल्या हातून जें घडूं नये तें घडते, आपण जें बोळूं नये तं बोळून जातों, त्या त्या वेळीं आमच्या अंत:करणामध्यें गूढरूपानें असणारा तो लहान,शांत मंजूळ ध्वाने आमची निर्भत्सना करितो,किंवा आम्ही मार्ग चुकली असं सांगतो. आमच्या हातून सत्कृत्य घडळें किंवा आम्ही लोभास बळी न पडतां, त्याचेवर जय संपादिला म्हणजे हा मंजुळ ्वाने आमचे धन्यवाद गातो, आम्हांस उत्तेजन देतो, आम्हांस शाबासकी देतो. ह्या साधुसंतांना परमेश्वराचे दर्शन झालें, देवाच्या सांनिध्याचा लाभ झाला, ह्याचें कारण ते ह्या मंजुळ ध्वनीच्या आक्षेंत राहिळे, त्याच्या उपदेश्ानुसार यांनीं वर्तन ठेविठं. त्यांना प्राप्त झाळेला आनंद, त्यांची शांति, त्यांचा धमानुभव आमचासा व्हावा जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ! ष्‌ असें आम्हांला वाटतें खरें, परंतु दुसऱ्यास आम्हीं दिलेलीं मर्मभेदक उत्तरे, आमची दुष्टोक्ति, इतरांविषयींचे आमचे अनुदार विचार, इतरांशीं झाठेळें आमचें अन्यायाचे वर्तन, आमची मने त्रस्त कर- णारी ह्या सर्वांची छाया, किंवा हीं कृत्यें मूर्तिमंत आमच्या पुढे उभीं राहून आम्हांस त्या शांतीचा, त्या सुखाचा लाभ होऊं देत नाहींत; परंतु साधुसंत आमच्यासारखे लेचेपंचे नव्हते. ते माहास वश झाले नाहींत. त्याजवर लांनीं जय मिळविळा व म्हणून पर- मेश्वराच्या पितृवात्सल्याचा त्यांस प्रत्यक्ष अनुभव आला. परंतु आमच्या सारख्यांना सुद्धां आशेस पुष्कळ अवकाश आहे; आम्ही कांहीं अगदींच निराश, हताश व्हावयास नको. आम्ही जरी कितीही पापी असलो, आमचीं अंतःकरणे कितीही कटीण अगदीं पापाणासारखीं झालेलीं असलीं, तरीसुद्धा प्रत्येकाच्या अंत:करणांत परमेश्वराची दिव्य ज्योति वसत आहे व तिचा प्रकाश, तिचें तेज, आमच्या कधीतरी अनुभवास येतें हे॑लटक्षांत ठेविळें पाहिजे. हा मंजुळ ध्वाने कधीं कधीं आमचें जीवन मधुर करीत असतो, हं तर अनुभवसिद्दच आहे. आपल्याला फादर म्याथ्यूची गोष्ट बहुतकरून माहीत असे- ठच. मद्यपानाविरुद्ध हे गृहस्थ मोठी खटपट करीत व अनेक कुटुंबे त्यांनीं मद्यपानामुळे होणाऱ्या भयंकर परिणामापासून वांच- विलीं होतीं. एके दिवशीं एका दारुड्याची. बायको फादर म्याथ्यू- कडे आळी व त्यांस अत्यंत केविलवाण्या रीतीनें विनवून तिनें सांगितळें की, 'माझा नवरा अतिशय दारूबाज झाला आहे, घरांत सारखी मारहाण चाठळळेली असते; मुळें भुकेने व्याकूळ होऊन त्यांचा प्राण कंठीं आला आहे, तरी ह्याचें ब्यसन कांहीं सुटत नाहीं. आपण आमच्या घरीं येऊन त्याला कांही दोन गोष्टी सांगा! द सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. २.» ४४/४९/४४८८. “र... ७७ क कल ..७के *४/४४ “४/”/%/४% ४ “४७ “४. ४४./४/% ४०५४.” ४९४९ ४४५ श%”/४ “५ 2. २९.५४ ८८५१४०५४५४ ४.४८ ५४०९०९. ७४ ७१५ ०४ ०” फादर म्याथ्यू गेळे. गांवामध्ये त्यांची चांगली प्रासेद्धि झाळेलीच होती. त्यांस आपल्या घरीं येतांना पाहून दारुबाजाची स्वारी चवताळली व त्यांच्यावर शिव्यांची लाखोली सुरू झाली ! तीस हे कसली दाद देतात ! त्यामुळें दारुबाजाला अतिशय त्वेष आला, व एक पाऊल तर पुढें टाक व आपल्या व्याख्यानाला प्रारंभ कर, म्हणजे एकाचे दोन फादर म्याथ्यू करतों कीं नाहीं पहा; अशी घमकावणीही तो देऊं लागळा ! हा काय विलक्षण प्रकार असे वाटून मुळें मोठमोठ्याने रडूं लागलीं व त्यांची दीन आई, ती गाय, हें काय आपण नवीनच संकट फादर म्याथ्यूवर आणिळें, म्हणून केविलवाण्या दृष्टीनं लांच्याकडे पाह लागली. पण, तिच्या नवऱ्याच्या ह्या दरडावण्याचा फादरवर कांहींच परिणाम झालेला दिसला नाहीं. त्यांनीं जवळच ज अगदीं घाणेरडे शेंबडे आणि उघडं पोर होते, त्यास मोठ्या प्रेमाने जवळ उचळून घेऊन अत्यंत प्रेमानें त्याचें चुंबन घेतळं व त्यास खालीं ठेविलें ! त्याबरोबर काय चमत्कार झाला पहा ! त्या दारूबाजाच्या अंतःकरणांत असलेल्या ज्योतीचा तेथ लख्ख प्रकाश पडला, तो जणूं काय जागृत झाळा, व म्हणाला, :: काय, त्या माझ्या शेंबड्या, घाणेरड्या, भुकेने व्याकूळ झालेल्या पोराला तुम्हीं जवळ घेऊन लाचे मोठ्या प्रेमाने, मी जो त्यांचे नित्य हाळ करीत आहें त्याच्या समोर चुंबन घ्यावें ! खरोखर परमेश्वर आहे आणि तो प्रेममय आहे, ह्यांत कांहीं संशय नाहीं.!” ह्या माणसाचे व्यसन पुढें सुटळें, हें निराळें सांगावयास नकोच. तुकोबांच्या ह्या अभंगामध्यें जं कांहीं माधुर्य आहे, जो कांहीं पवित्रपणा आहे, जें कांहीं सामथ्ये आहे त्याची फोड आज माझ्या मनाप्रमाणे माझ्या हातून झाठेळी नाहीं. आपण ह्या अभंगा- संबंधानें विचार करू लागलों म्हणजे मनामध्ये अनेक प्रकारचे :: जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ! ! ७ %.//%,४ “७.५१ १९ “४.४७ 00 ८ ४७७१७४७१४१ “0 €% “0 “५५५४ *५०% /* % /”% २ /7/५ ४६ ५ % ७० “५ ८४ /२ “५ / /%* “9 //% /0७ /०५ //% “७ /६ “* /८* /7* “7 ४६ हॅ. -»'क विनच्चार येतात. एखाद्या वाटाड्यानें आपणाला उंच पवेताच्या शिखरावर घेऊन जावें व तेथे गेल्यावर सर्भावतालचा रम्य देखावा, पक्षी, नद्या, तळीं, सरोवरें ह्यांच्या द्वार॑ अनेक प्रकाराच्या सृष्टि- सोंदर्याचें आपल्याला ज्ञान व्हावे, आपलें मन त्या सौंदर्यात, त्या वेभवांत मम्न होऊन जावें व आपण स्वर्गोमध्येंच आहों असं आपणांस वाटावे, तशाच प्रकारचा अत्यंत सुखाचा, आनंदाचा परिणाम ह्या अभंगाच्या चिंतनाने मनावर होत असतो. मला फार तर आपल्या स्वत:चा अल्पसा अनुभव-व तोही अस्पष्ट रीतीनें- आपल्या पुढें ठेवितां येईल. ह्या अभंगामध्ये जें कांहीं सामथ्ये आहे, जं कांहीं सोंदर्य आहे, तें सर्वे आपल्यांठा स्पष्ट करून दाखविण्याचे सामथ्ये मजमध्यें नाहीं. एके दिवशीं पहाटेस मी माझ्या बिछान्यावर पडून असतां आकाशांतील एक तेज:पुंज तारा प्रकाशिळेला पाहून हा अभंग मीं म्हटला, तो मी जसजसा पुन्हा पुन्हा म्हणूं लागलो तसतसा माझ्या मनावर त्याचा अधिकाधिक छझुभ परिणाम होऊं लागला, तो इतका कीं, त्या दिवसाची, त्या परिणामाची व ल्या सुखमय अनुभवाची मठा अद्याप चांगळी आठवण आहे वती स्मृतीही चित्तास आल्हाददायक व उत्तेजक अशी वाटते. आपल्याला देखीळ ह्या अभंगाच्या सामथ्यांचा अनुभव यावा, असं वाटत असेल, तर आपणही प्रातःकाळच्या समयीं, ज्यावेळीं झोंप पुरी झालेली असेल, पक्षांचे मघुर गायन सुरू झाळें असून ज्या वेळीं आपल्या निटरेंतून हो सृष्टिदेवताही जागृत होत असते अश्या वेळीं तो म्हणा घारंवार गा, त्याच्याविषयीं शांतपणे विचार करा, त्याच्या अथाकडे लक्ष द्या, म्हणजे त्या अभंगांतीलळ मधुर भाव आपल्या अंत:करणास गोचर होईल, लाचे माधुर्य आपल्या लक्षांत येईळ व ह्या अभंगामध्ये किती आध्यात्मिक बोच आहे, याची साक्ष आपळें अंतःकरणच आपल्याला देईल. टॅ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. अ ”. “५ शी ४ “१ “५ “१ ५९ /४ ५ /१/ १” /१ ४५ //$ ह ४ ह ८ (२) “ देवच आपला आधार. ' 7 ४२/' बफे अ आ ह ळू डन येथीळ हायकोटांत एकदां एका फौजदारी खटल्याची चौकशी झाठी. या खटल्याकडे लोकांचे फार लक्ष्य लागळे होतें व लोकांमध्ये त्यासंबंधाने बरीच चळवळहि उटडाली होती. या खटल्यांतील आरोपी क्रिपन नांवाचा एक इसम असून त्याच्यावर आपल्या बायकोचा खून केल्याचा आरोप होता. खट- ल्याची हकीगत अंगावर शहारे आणणारी आहे आणि लोकांच्या स्मरणांतून ती गोष्ट जात आहे, हें एक परीं बरेंच आहे. तथापि त्या खटल्यापासून इतरांना बोध घेतां येण्यासारखा आहे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे, क्रिपनवरील आरोप असा होता कीं. एका मोहक तरुणीवर त्याचे प्रेम बसळे व त्या उभयतांचा अनीतिसंबंध जडला आणि शेवटीं त्यानें आपल्या बायकोचा खून केठा. पुढे त्या तरुणीस बरोबर घेऊन व तिठा पुरुपाचा वेष देऊन तो पळून गेटा. त्या दोघांनांही एका आगबोटीवर पकडण्यांत आळ, नंतर त्यांनां परत लंडनमध्ये आणून त्या दोघांची निरनिराळी चोकशी करण्यांत ली. क्रिपन हा दोपी ठरला, त्याला न्यायाधीशाने फांशीची सजा: दिली, व त्याप्रमाणे त्याला देहांत शासनहि झाळें. त्याच्याबरोबरच्या तरुणीवर, खुनी इसमास खून करण्याच्या बाबींत सामील असल्याचा आरोप होता; परंतु ती निर्दोपी ठरळी व तिला सोडून देण्यांत आलें. तिच्या तर्फच्या वकिलानें तिच्या बचावाकरितां केलेल्या भाप- णांत एक विशेष मुद्दा पुढे आणिला होता, व त्यामुळे तिळा अनुकूळ असा खटल्याचा निकाळ झाळा. तो मुदा असा होता कीं, ती अननभवी तरुणी असन क्रिपनच्या अनिवार्य मोहकतेमुळं त्याच्या दुष्टपणास ती बळी पडली. या गोष्टींवरून एक प्रश्न सुचतो. “देवच आपला आधार.” ९ क्रिपननें आपल्या दष्टपणामुळें तिच्या जन्माचे मातेरे केले, ती त्याच्या दष्टणणास बळी पडली, पण तो स्वतः अन्य गोष्टीस बळी पडळा नाही काय ? तिसऱ्या रिचडेसंबंधानें शेक्सपीयरने जे शोकपर्यीवसायी नाटक रचिले आहे लांत एका विशिष्ट प्रकारच्या टष्ट मनुष्याचें चित्र काढळें आहे, त्याचे क्रिपन हें उदाहरण आहे रिचडेला प्रेमाचा अनुभव नव्हता आणि तो. मोठा मत्सरी व अस- शीळ होता. आपल्याठा वाण असलेल्या गोष्टींचा वचपा काढ- ण्याकरितां, इंग्लंडचे राजपद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या आड जे जे कोणी आले त्या सर्वांचा द्वेप करण्याचा व लांनां इहळोकांतून नाहीसे करण्याचा त्यानें सपाटा ळाविळा. त्याच्या अंगांत आकर्षक शाक्त, दार्नेवार्य मोहकता इतकी होती कीं, केवळ खून करण्याच्या होसेस्तव ज्या स्त्रियांच्या पतीचे व मुळलांबाळांच त्याने क्ररपणानें खून केळे, त्या स्त्रिया त्याला आरंभीं असंख्य शिव्या शाप देत असतांही त्यांनीं त्याच्याशी अखेरीस टग लाविलीं. तो दुसऱ्यांना आपल्या दुपणास बळी पाडीत होता, परंतु तो स्वतः दृष्ट स्वभावरूप राक्षसास वळी पडळा होता. तशींच क्रिपनची अवस्था झाठी. तमोगुणरूप राक्षस हा बीजरूपाने प्रत्यक मनुष्याच्या ठिकाणीं असतो. सत्तवगुणरूप इंश्ररी गुणाचे प्राबल्य होऊं दिळें नाही, म्हणजे या सेतानाठा चांगळे फावते. विपय- सुखाच्या मागें ढागणारा, नीच वासनांच्या आधीन होणारा मनुष्य ह! ठहान प्रमाणावर एक क्रिपनच होय. असा मनुष्य संसारांतीळ मोहास बळी पडतो, क्षाणिक सुखाचा गुलाम बनतो, आणि पआु- तुल्य वर्तन करितो. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य असं आम्ही म्हणतो; परंतु वस्तुतः कोणीच स्वतंत्र नाहीं, हें आमच्या लक्षांत येत नाहीं. आपण सर्वे आज्ञापालनाच्या धमेबंधनानं बद्ध झाठेळे आहो. आपल्या अंतरीं अशी कांहीं एक शाक्ते आहे की, ती आपणांकडून १० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. शुभ वा अआझुभ कृत्ये करविते व ल्या ला कृत्यांचे तसतसे पारिणाम भोगावयास ढावते. कोणी तिला मनाचा क्षोभ करणारी शक्ति म्हण- तात. प्राचीन रोमन लोकांनीं हिचे दोन भाग कल्पिळे होते. एक दैवी बुद्धि व दुसरी आसुरी बुद्रि. ह्या दोन्हीही प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणीं असतात, आपण नेहमीं पुण्य व पाप, ईश्वर व सैतान, उप- निषदांत म्हटल्याप्रमाणे श्रेय व प्रेय-म्हणजे इश्वरदृष्ट्या जे सत्त व ऐहिकदृष्ट्या जीं सुखे यांनीं वेष्टिळेळे आहोंत; हां दोन्ही आपणांपुढे असतात. ह्यांतून कोणते तरी एक आपणांस आपटळेस करावयाचें असतें; आणि तें एकदां तसे केळे म्हणजे मग पाहिल्याच्या दारे आपणांस उत्तरोत्तर दिव्य प्रकाश प्राप्त होऊन आपण चिरकालिक जीवनाचे भविकारी बनतो, व दुसऱ्याच्या द्वारे आपण अंधकारांत बुडत जाऊन आपल्या आयुष्याचे मातर होते. : जथे जातो तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरोनियां ! हें जें मधुर गीत तुकोबांनी इंश्ररापाशीं कळवळ्यानें गाइठें, त्यामध्यें हाच अर्थ भरठेला आहे. त्यांनीं ईश्वरावरच सवे भार ठेविळा, तो जी वाट दाखवील त्याच वाटेनें जाण्याचें त्यांनीं स्वीकारळें, त्याचीच कास धरिठी-सच्चिदानेदस्वरूप परमेश्वरराकडेच लांचा सगळा ओढा ठागळा, ल्ांचे मन परमेश्वराकडून मागं परतण्यास असमथ झालें म्हणून अंत:करणांतील प्रेम, भाक्ते यांच्या प्रकाशामळे दिसणारा सत्य मार्ग स्वीकारावा किंवा बाह्य सुखरूप मृगजलामागे घांवावे. याचा आरंभीच व्रिचार केळा पाहिजे. कोणत्या मार्गानें जावे याविषयीं मनाचा एकदां निधीर झाला म्हणजे आम्ही त्या मार्गाकडे ओढल्या- प्रमाणें जाऊं लागतों-जणूं काय तो मार्गच आम्हांठा खेंचीत असतो. मग ही स्वातंत्र्याची व्यथे बडबड कशाला हवी ! आज्ञा- देवच आपला आधार.!? ११ "0१५ “२. ५.” “६ ४४० “४ “% “४” ४७४४४५” ४५ /१५ “१.५ १५.०५ १७७४७ आ फक ४७. “५.०७ ०0.” ७१७. ७९.०९ _ 0७4 _// २७७४०७ 0.2“. धारकता हा आमचा धर्म आहे, सन्मार्ग किंवा दुर्मार्ग 'आम्हांठा आकार्गित असतो, व निमुटपणे आम्ही त्याला अनुसरत असतों. एक आधुनिक पाश्चात्य साधु जेम्स मार्टिनो यांनीं इश्वराच्या आक्ञेस अनुसरण्याचा उपदेश केला आहे. ते म्हणतात “ गडेहो, आज्ञापरि- पालनाचे महत्त्व फार आहे. त्याची पावित्रता थोर आहे. मनुष्यत्वास अत्युन्तत पदवीला नेऊन, न डगमगतां व आनंदानें, पवित्र अशा अंत!प्रेणेलठा जो अनुसरत नाहीं लाच्या टिकाणीं भक्तीचा ब प्रेमाचा कांहींच ओलावा नाहीं ल्याचा प्रेमाचा झारा आटठाच, म्हणून समजावें; आणखी असे कीं, हा असा मनुष्य स्वतंत्र होण्याकरितां धडपड करीत असतो खरा, परंतु त्या धडपडण्यानें याचीं बंधन मात्र अधिकच दढ होत असतात.! तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे जेर्थे तेथे परमेश्वराची सोबत असली पाहिजे व तो हातास धरून नेटरेळ तिकडे गेळे पाहिजे * तदपासते ' म्हणजे तो ( परमेश्वर ) आमच्याजवळ आहे असें उपनिषदांत म्हटलं आहे. “' परमेश्वराचे राज्य आमच्या अंत:- करणांत आहे ”' ( ५८ 1९1:2व१०1) 0 (ज०त 18 छाप) ॥8 ) असं येशूखिस्ताचे वाक्य आहे. असा सवसम्थ मार्गदशेक अस तांना आणि आम्हांला कोणत्यातरी मार्गास अनुसरणे भाग अस- तांना, दुसरा मार्गदर्शक आम्हीं कां पहावा £ दुसऱ्याला आम्हीं कां अनुसरावें ? मात्र, जोपर्यंत आम्हीं असुरांचा आश्रय केळा असेल, आसुरी-बुद्धीच्या-तमोगुणाच्या-विषयाधीनतेच्या वाटेनें आम्ही जात असूं , खाऊनपिऊन चैन करणें हीच जीविताची इतिकतव्यता आहे, असे आम्हांला वाटत असेळ, तोपर्यंत ईश्वर आम्हांला हातीं घरून चालविणार नाहीं. इंग्रजींत एक वचन आहे-'' ॥॥७ 18] ४०१७ ४९०, ७०१ ६४1४७३. ” अधम मनोदृत्ति, विषयवासना १२ & सर नारायण गगेश चंदावरक( यांचीं व्याथ्यानें. म्हणजेच 1181 5०१5 होत. या असुरांनां सोडून ईश्वराला आम्ही भजूं ठागळो म्हणजे तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें, तो ईश्वरच आमचा “* भार चालवितो ',, “ अबघे जन सोररे प्राणसखे होतात आणि * अंतर्बोह्य सुखा ? ची प्राति होते. हें अंतबोद्य सुग्व, ही शांति बुद्धिगम्य नाही. हिचा अनुभवच घेतला पाहिजे. हाच मोक्ष, हेच निर्वाण. सारांश, इश्वर जिकडे नेईळ तिकड जावें, त्याची कास धरावी, त्याच्यावर सवे भार टाकावा, म्हणजे सवे कांहीं ठीक होईल; परंतु या बाबतींत असा प्रश्न निघता कौ, आम्हांस जर ईश्वराला मार्ग- दरक कारितां येतें, त्याला आमचा सोबती करितां येतो तर अथातच लाचे ज्ञान होणंही शक्‍य आहे. ज्याच्यावर सवे भार टाकावयाचा त्याचे ज्ञान होणें अवश्य नाहीं काय £ तो कोण, कोठें असतो, वगेरे समजल्याशिवाय त्याच्यावर आम्हीं विश्वास कसा ठटवावयाचा ! पण तुकाराम बुवाच म्हणतात, “ वेदाचिये मती नाकळसी देवा । तेथें माझा केवा कोणीकडे ॥.” उपनिपदां- तही “ यस्यामतं तस्य मतम्‌ ” असेच म्हटळें आहे; म्हणजे ज्याळा इंश्वराचें ज्ञान आपल्यास झाळें असें वाटतें त्याठा तें ज्ञान झाळें नाहीं, असें उपनिपदाचें म्हणणें आहे. मनुष्य किती झाळा तरी मर्यादित पडला; परंतु ईश्वर अमयोदित आहे. आम्ही काय आहों £ शारीर, बुद्धि व आमा. शरीर विनाशी आहे. भस्मांत॑ शरीरम्‌ हे वचन सुप्रासेद्धच आहे. दारीरापेक्षां बुद्धि थोरे खरी, परंतु मनुष्याच्या बुद्धीचा भाव तो कोठवर १ मनुष्याची बुद्दि अंधकारांत चांचपडत असते. जगाच्या उत्प्तापासून गुरुत्वाकपेणाचा नियम अस्तित्त्वात होता. तीच गोष्ट रुभिराभिसरणाची. परंतु मनुष्याच्या बुद्धीस या गोष्टींचा शोध :दुवच आपला आधार, १३ क स्य -.५.- ५» ८» ९.८ "४८४१" ४. २“ ४-५ :” ४०“ २.५१.५/ ४-४ १-७ “१. ४-/ १८७ १- ४५८ >. “%*- “ “*-€ 1. ..» २८ ६.८ 9, १ 79-/ ७ ७ ७४ -, 070१.” कल कट अक कोला “८ १ १-० ०५ ७ लागेपर्यंत केक शतके लोटलीं. चिलटांपासून मठेरियाचे हिंवतापाची उत्पात्ते होते हा शोध कैक शतकानंतर हलीं ठागळा आहे. इतका काळ आम्ही अधारांत चांचपडत होतों, आणि 'िलटांपासून माणसाचा फडशा उडत होता. नवीन नवीन शोध अवोचीन काळीं लागत आहेत खरे, तथापि जगामध्ये नवीन नवीन अनिष्ट गोष्टींचीही भर पडत आहे. काय हें मनुष्याचे अज्ञान ! बरें लाच्या आत्म्याची वाट काय १? आत्मा-म्हणजे काय १ हेंहि अज्ञेयच-तो बिचारा सारखा तळतळत आहे, धडपडत आहे, निराशेचे सुस्कारे टाकीत आहे. ' या विश्वाचा जो गूढ चमत्कार आहे, त्याच्यापुढे मी कः:पदार्थ ! ! असं मानवी आम्म्याठा वाटत आहे. परंतु मनुष्याची जी ही लघुता, निरंहंकारिता, तीच त्याची थोरवी होय. तिच्यामुळेंच इंश्वराच्या सोबतीस, त्याच्या मा्गदर्रि- त्वास व लान दाखविलेल्या दिशेनं जाण्यास मनुष्य पात्र होतो इश्वराचे-परमात्म्याचे वणेन कारंतांना वायुरनिलममृतम्‌ असें म्हटळें आहे. मनुष्यही-मानवी आत्माही-तसाच आहे. भाक्ते करण्याकरितां, प्रेम करण्याकारेतां, उचच आकांक्षांनीं प्रेरित होण्याक- रितां मनुष्याचा जन्म आहे. मनुष्यानें आपल्या सोबतीची इच्छा करावी, अशी परमेश्वराची इच्छा आहे. * स्वत:ची लघुता ओळखणे हेच एक मोठेपणाचे कुत्य आहे. आपण कांहींच नाहीं, असें एखा- द्याळा वाटणें हाच मोठेंपणास शोभणारा विचार होय, ' असं मारटिनो यांनीं म्हटलें आहे. यस्यामतं तस्य मतमृ याचा अर्थ हाच प्रेम करणें, दुःख सोसणे, निराश होणें, उमेद बाळगणे, वर चढणे व खालीं पडणें, खालीं पडल्यावर उठून पुन्हां वर जाण्याची इच्छा करणें आणि पुढें पुढें जाणें हाच मनुष्याचा मोठेपणा होय. दुःख, कष्ट, धडपड, हीं अनिष्ट दिसतात, अंधकारमय वाटतात; १४ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने “0९ »0./४% 0 “७ “५ “ह ऱ क च्ट “€४ .//९*./”* “%_.”४_”% “70५ “% “7५ ६ ४१२ “ “८ ८५८ ट*€ “१ /२ “४ “२ “४१ “४.५.” ४४४२ “५४ €"-ई४०४-८-*-/०%./४ ७५ “७ ४ /%. तथापि लांतच आमचा मोठेपणा असतो, लांच्यामुळेंच ज्ञानाचा प्रकाश पडतो, उच्च कल्पना प्रादुभूत होतात. खाऊनपिऊन चैन करणें, निरानेराळ्या विषयसुखांचा उपभोग घेणें हा नव्हे, लहान मुलाप्रमाणे काळोखांत धडपडणे, शोधतां शोधतां घामाघूम होणे, अडखळणे, पडणं, आणि पडल्यावर बिलकूळ निरुत्साह न' होतां वर उठणे, हाच मनुष्यांचा निसर्गसिद्ध हक आहे. आळशी, चेनी, ऐपआरामी, संपत्तींत ठोळणाऱ्या व मोठ्या वेभवांत विराजमान होणाऱ्या लोकांचं आम्ही कोतुक करितो, कीं मेहनत करणाऱ्या, झटून काम करित असतां धक्के टोणपे खाणाऱ्या आणि तशा स्थि- तींतही ईश्वरावर भरंवसा ठेवून मुकाव्यानें काम करणाऱ्या माणसांचे आम्हीं कौतुक करितों £ या दुसऱ्या माणसांचीच जगांत आजपर्यंत प्रशांसा झाठी आहे. अशीच माणसं मनुष्यजन्माचें सार्थक्य करितात मनुष्यास देवकळा आणितात. तुम्ही म्हणत असाळ कीं, मनष्य- जन्म म्हणजे एक शोकपयेवसायी नाटक आहे. होय; तसेच कां म्हणाना £? शोकपर्यवसायीच नाटक होऊं द्या. आनंदपर्यवसायी नाटकाची गोष्ट सोडून द्या. हा आपला मनुष्यजन्मच दः:खांनीं भरठेला आहे. यांत पदोपदीं धडपड चाललेली आहे, अश्रंचे पाट वाहत आहेत - म्हणूनच तो इष्ट आहे, असे समजा. जीं दुःखें दिसतात, तीं दुःखं नाहींत, तर तो एक एकारचा आनंदच आहे. संसारांतीळ धडपड त्रासकारक वाटते खरी, परंतु ज्यावेळीं कळ पोचते, वेदना होतात, तेव्हां सहनशीलतेचा धडा आम्ही शिकत असतों. दुःखाने दीघ नि:श्वास टाकतो, तेव्हां आत्म्याला उनर्ताचा मार्ग दिसत असतो, देवाच्या संगतीची अपेक्षा वाटत असते. ईश्वरावर भरंवसा ठेवून संसारां्ताळ मनुष्यजन्मांतीळ कष्टाची कामें करा, दुःख सोसा. :देवच आपला आधार.!' १५ "४२ “४५ “७ “२, ५४ “४. “१५-१७ १-४ १५८०१४५ “४६-/€ “0६५० १५.४७ ७४४.» ४८.....४१७, ७. .“/ ४५८७०७... ४.७, ७ ७ ७” ४५% «३ “7४.०८ ९७../ ७४-४ १७.” 000५” ४.७ ४५८८ ४.५४ ८.७४ कक ७७७७७४४...” चेकेन शेक ४४.७ फटी “ तुका म्हणे गभवासी । सुखें घालावें आम्हांसी ॥ !" मनुष्यप्राणी क्षुद्र आहे, दुर्बळ आहे, असें म्हणतांना त्या क्षुद्र- पणांतच त्याची महति आहे, हें विसरू नका, श्रद्धा ठेवणें, प्रेम करणें, उच्च सात्विक आकांक्षा बाळगणे आणि दुःखपरंपरा सहन करणें, हीं इंश्रराचें सानिध्य-संगाते संपादण्याचीं शिफारसपऱ्रे आहेत. परद्वेष व स्वसुखाभिळाप यांचा मार्ग लांब जाऊ शकत नाहीं. केव्हां तरी मनुष्याठा एकदां अशी वेळ येतेच, कीं हेषबुद्रे, विषय- ठोलुपता, आणि परपीडा आदिकरून पापक्ृ्त्ये यांच्याबद्दळ प्राय- श्रित्त भोगावे ठागते, आणि अशा वेळीं पापकर्मांचा पश्चात्ताप झाला असतां त्याची दृष्टि परमेश्वराकडे वळते, ईश्वरी प्रेमाची त्याला तहान लागते, अंतर्बाह्य भरलेल्या परमेश्वराला तो हुडकू लागतो, परमेश्व- राची महाते त्याला दिसूं ठागते. त्याठा समाधान पाहिजे असतें व तें प्राप्त होण्यास परमेश्वरावांचून ट्सरा आधार नाहीं, अशी त्याच्या मनाची खात्री पटते. अखेरीस तें समाधान त्याला प्राप्त होते. कारण प्रेम अमर्यौद आहे. प्रेमॉरूप अमृताच्या सागरामध्यें बुडून मृत्यु येत नाहीं, प्रेमाचा परिणाम झाल्याखेरीज राहत नाहीं, प्रेमाचा कधीं वीट येत नाहीं. मात्र हें प्रेम दैवी पाहिजे-इईंश्वरावर जडळठें पाहिजे, तर चठा आपण सगळे मिळून साधु श्रेष्ठ तुकोबारायाचा अभंग गाऊं:--- : जेथें जातो तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरूनियां ।॥! बब केले कडली १६ सर नारायण गणेद चंदावरकर यांचीं व्याख्याने 4.७ जे र्न च्स्४ १>८९..”% १.” ४.५ १५८०८ २.” ५-/%-/ १.८ क ८८ ७.४ ७.७ १ ७७७४०००.” फेक लकी (३) £ चालविसी भार सर्व माझा !” क गी ल्या खेपेस मीं ह्या अभंगांतीळ पहिल्या दोन ओळींतीळ विचार- रहस्य आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केळा, तेथे देव व मनुष्य यांचा संबंध कांहींसा धनी व चाकर ह्यांच्या संबधासारखा आहे, असें दाखविलें, व देवाची आज्ञा पाळणे हा मनुष्य-प्राण्याचा धमेच आहे, असें सांगण्यांत आठे. आज आपण पुढल्या दोन ओळींतील अर्था- कडे थोडे लक्ष देऊं. या पूर्वीच्या ओळींत वनी ब चाकर असा संबंध दाखविला आहे, तर आतां आपल्याला देव भक्ताचा संवगडी आहे, सोबती, मित्र, सखा आहे हा संबंध ह्या ओळींत पहावयास सांपडेल, तुकोबा म्हणतात, ' देवा, आम्ही जेव्हां हा संसार चालवितो, यांतील निरनिराळे मार्ग चाठतों, त्यावेळीं आम्हांठा तुझा आश्रय असतो. आमचीं प्रत्येकाची जीं ओझीं तीं शिरावर घेऊन चालावयास तूं आम्हांस सामथ्ये देतोस, व बळ देतोस.' येथे देवाचें धनीपणाचचे नातें झाळें व पुढें त्याच्या ठिकाणीं मित्रत्वाचे नातें येते. देव आपला धनी आहे, राजा आहे, राजाधिराज आहे, असें जेव्हां आपण म्हणतों तेव्हां अथात्‌ घनी व चाकर, एक अधिकारी व दुसरा तो अधिकार मानणारा, एक नेता ब दुसरा तो सांगेल त्याप्रमाणे चवालणारा असला संबंध येतो, व त्याची इच्छा आपल्याला प्रमाण असते. पण पुढें हें नातें बदलते. जसा नोकर आपल्या धन्याची इमानें इतबारें नोकरी करीत असतां कालांतराने पुढें धनी-चाकराचें नाते कमी होत जाऊन सलगी अधिक वाढत जाते व अंतीं प्रर्वीच्या नात्याच्या ऐवजीं मित्रत्वाचे, विश्वासाचे, प्रेमाचे नातें उद्भवते, त्याप्र- णच देवाचा ब आपला जो संबंध आहे, त्याचें होत असतें. आपण प्रथम देवाची सेवा कारितो, नंतर एकनिष्ठ सेवा झाली म्हणजे मित्र- ०.८ *-“ १४६. 9 _-“ २.” *-“ ६ :: -वालविसी भार सवें माझा ! १७ ११%.” १.५ %. % *%-/१%- '"-- *५-” "४.०९ *.४१७.” ४” २.” ७.” ४.” ४.” ४.” "्ज्€ क. ५.८ १.” ६.” ४.४ | *१../५/% । «_/४%./ % »/ ९६. १-/ ६.” ४.” २..५ ५२/ ७.८४) त्वा'चें व प्रेमाचे नातें उद्भवते; आणि मग प्रवीं जो धनी होता तोच पुर्वीच्या चाकराचें सहाय्य करितो, त्याची चाकरी कारेतो! सकृदद- शेनीं हा सर्वे प्रकार आपल्या दृष्टीस थोडा चमत्कारिक दिसण्याचा संभव आहे. पण, आपण हें लक्षांत ठेविळें पाहिजे की, प्रस्तुत अभंग दोन दृष्टींनी फार हृदयंगम ठरण्यासारखा आहे. कोणाला त्यांत असामान्य काब्यरस ओतप्रोत भरलेला आहे असें वाटेळ व त्याच दृष्टीनें त्यास तो फार महत्त्वाचा वाटेल. इतरांना त्यांत आपल्या सबंध आयुष्याचा विचार करितां अत्यंत लाभदायक असें जें तत्त्व- ज्ञान तें त्यांत आहे, असें वाटण्याचा संभव आहे. उत्तम प्रकारची कार्वेता वाचीत असतां जसजसी एकेक ओळ वाचीत जावें तसतसा अधिकाधिक सरस, हृदयंगम व उच्चतर विचारांचा लाभ होत जातो, आणि शेवटली ओळ वाचतांनां ज्याप्रमाणें एखादी उं उंच टेकडी चढून यावे व तेर्थे आल्यावर तेथीळ रम्य देखावा, शीतल वायु यांचा ठाभ झाला म्हणज नवीनच तरतरी येते, थकवा नाहींसा होतो, व आपल्याठा जणू काय एक नवजीवनच प्राप्त झाळें आहे, असें वाटतें, त्याप्रमाणे आनंदाचा लाभ होतो व आपल्याला त्या उच्च विचारांची परमावधि जणूकाय अनुभवावयास सांपडून "धन्यता वाटते. ज्याने चांगल्या एखाद्या काव्याचे रहरय जाणिळं आहे, त्यानें त॑ म्हणून दाखविळठे म्हणजे ऐकणारांस फार आनंद होतो. ग्लॅडस्टन नेहमीं वददेस्व्थेचें काव्य स्वत वाचीत असे. परंतु, वेस्ट मिन्स्टर पुलावरून प्रातःकालीं ठंडन शहराचा जो देखावा दिसतो, त्यासंबंधारचे त्याचें लहानसे काव्य दुसऱ्याने म्हटळेळें ऐकून त्याला जो आनंद होत असे, तसा तें स्वतः पुनः पुनः वाचून होत नसे. टेनेसनचे मोड काव्य ब्राइटला, त्यानें तें दुसऱ्याने म्हटलेळें जेव्हां ऐेकिठें तेव्हां, विशेष आवडूं लागलें. तुकारामाचे अभंग मधुरपणे म्हटलेले जेव्हां आपण १८ सर नारायण गणेक्व चंदावरकर यांचीं व्याख्याने. ७८८ %.८ ४.५ ४.” ४.” ७.५ ४.५ ४.” ५.” ० ४.५ ४.” ४.४४ ५. १, ६-५ १०४४ १४ ४४४५४ ४ ६४% १.५४ ४५४१७४ ७४ (७४७ ४४ ४८४ ४.४ ७०४ ४५ ७४ ४७४ १७४ ४४५४ १४७४४ ५४ ७८४ ७४४ ७०४४-४४ ऐकतों, तेव्हां ते अमृततुल्य वाटून त्यांचा आपण एकेक घुटका मोठ्या आनंदानें घेत असतों, आणि ह्या अभंगाठा तर ही गोष्ट विशेष प्रमाणाने लागूं आहे. एका ओळींत उदात्त विचार, नंतर दुसऱ्या ओळींत कांहीं नाहीं, असा येथें प्रकार नाहीं; एकेक ओळ पहिलीहून श्रेष्ठ, दुसऱ्या ओळींतील विचार पहिल्या ओळींतील विचारांपेक्षां अधिक श्रेष्ठ; अधिक हृदयंगम असा अनुभव येतो. देवाचे व आपळे नातें प्रथम धन्याचे असते, नंतर तो आपला मित्र, सखा होतो, आपला मार्गदशक होतो व आपल्यावर अत्यंत ग्रेम करू लागतो, व अखेरीस त्याच्यांत वब आपल्यांत सादऱ्य येते आपण समरस होतों. हें तत्त्वज्ञान ह्या कवितेंत आहे. उत्तम कार्वेता नेहमीं तत्त्वज्ञानरूपच असते. उत्तम कवीला गुरू, मार्गेद्शक म्हणतात तं ह्याचसाठीं की, तो जीवनरहस्याची आप- ल्याला ओळख करून देतो व आयुष्यांतीळ जी उत्तमोत्तम प्रमेये तीं तो आपल्या आंवाक्यांत आणून देतो. ह्या अभंगांत तुकोबांनी जा एक अलंकार साधला आहे तो आपल्या चालण्यावरून घेतला आहे. संसार हा प्रवास करण्याचा प्रदेश कल्पिला आहे. प्रवासही पायीं करावयाचा असून रानावनांतून, ओसाड जागेतून रखडत जावयाचे, तेव्हां आपळें ठिकाण गांठतां येणार आहे. वाटेंत जातांना पाठीवर नाहीं तर डोक्यावर आपापलीं ओझीं ध्यावयाचीं, थंडी, वारा, ऊन पाऊस ह्यांची पवी न कारितां, कसेही अडचणीचे रस्ते असळे तरी आपला रस्ता कापीत जावयाचे. आपणही ही उपमा नेहमीं संसा- रास देतो. संसाराठा आपण संसारयात्रा म्हणतों. पूर्वीच्या काळीं यात्रा करणे हं मोठें बिकट कार्य गणिळें जात असे. यात्रा करीत असतांना ब्याप्रमाणें नानाप्रकारचीं संकटे ओढवतात, त्याप्रमाणे संसारयात्रा कारतांना होते, आणि मळा तर असें वाटतें कीं, :चालविसी भार सवे माझा ! '” १९ विकला “(४४५४४५४ ४५४५ ४.५४ ४५ ४-४ ४४५८ ४ “४४५0४0 0-४ ७८४५ ९० %.”०% 0६ ८79७ 0७ “00७. उन याजन्यववन्यकका वेळीं तुकोबाला हा अभंग रचण्याची स्फति झाठी, त्यावेळीं लांच्या दृष्टीपुढे पंढरीचे वारकरी असावेत ! त्याकाळी प्रवास करणें फार त्रासाचें असे. चांगली सोबत असल्यावांचून प्रवासास निघणे फार धोक्याचे गाणेळें जात असे. पंढरीला जावयाचे म्हणजे मार्गात अनेक प्रका- रचीं संकटे ओढवावयाचीं, हाल-अपेष्टा काढावयास लागत, परंत ल्ांबद्दळ भक्तांना कांहींच वाटत नसे. कारण त्यांस केव्हां एकदां आपल्याला पंढरी गांठतां येईल व विठोबाचे दशन होईल, असें झाळेळें असे. त्यामुळे अनेक प्रकारच्या यातना, हाळ, अपेष्टा, भूक- तहान, सवे कांही सहन करावयास ते एका पायावर तयार असत; आणि मग त्यांना देवच आपणाला पंढरीस नेत आहे, तो आपल्या संगेंही आहे असें वाटत असे. वाटेंत आपळं रक्षण तोच करीत आहे व आपल्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जात आहे, अशा भावनेने, अशा ददश्रद्धेने ते प्रवास करीत. आपण देखील ह्या पृथ्वीवरील यात्रेकरूच आहोत. आपण सवे पुढे पुढें जात आहो, म्हणजे अर्थात्‌ आपळें जीवन कंठित रहाणें म्हणजे मार्ग चाठणें होय, प्रवास करणें होय. आपलें शीळ बनण्यास चालण्यासारखा दुसरा तितका गुणकारक उपाय नाहीं, असें मळा वाटतें, ताळीम करणे, क्रिकेट, टेनिस, गोल्फ इ० खेळांपासून फायदे आहेत; परंतु ते सर्वांशी निर्दोष नव्हत, पण लेस्ळी स्टीफन ह्याने एके- ठिकाणीं म्हटल्याप्रमाणे फिरणे, चालळणें हा व्यायाम शरीर, मन, व आत्मा ह्यांस सर्व प्रकारे लाभदायक आहे. वर चित्रविचित्र रंगांनी सजळेळें आकाश, वारंवार रंग बदलल्यामुळे ढगांची होणारी तीं सुंदर चित्रे, आपल्या सर्भावताठीं, आपल्या पायाखालीं हिरव्या चार गवताचा व अनेक रंगांचाही पसरलेला रम्य व स्वच्छ गाठिचा, मनास आनंदित 'करणीरा व हुरूप आणणारा मंद वायु यांचा लाभ देत, निरनिराळे देखावे, निरनिराळीं माणसें हीं. अवलोकीत आपण २० सर नारायण गणेश चंदावरकर यांचा व्याख्यानं. वाटत असता, आणि कोणी मित्र बरोबर नसतांना जर आपण फिरत असलो, तर आपलें आपल्याशीं, आपल्या आम्म्याशीं किती तरी विषयावर भाषण होत असतें, आंतून आपल्याला स्फ़ॉते मिळत असते व अशाच एकांताच्या, आनंदाच्या व शांत वेळीं देव आपल्याबरोबर आहे, असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत असतो. फिरतांना आपल्याबरोबर जर आपला एखादा मित्र असला, तर्‌ संभाषणणाच्या द्वारे आपल्या आनंदांत अधिकच भर पडते व मग आपण पुष्कळ मैल चाळूं शकतो आणि अशा वेळीं वेळाचे भान रहात नाहो, किंवा आपल्याळा थकल्यासारखेंही वाटत नाहीं. केवळ व्यायामासाठी चाढणें हंही फायदेशीर आहे. परंतु त्यापासून आपल्याला विशेप फायदा व्हावा, असें जर आपल्याला वाटत असेल, तर कांहों तरी महत्त्वाचें ठिकाण, अगर मौजेचें, आनंदाचें ठिकाण पहावयास जावें, अगर सर्भावारचा सुंदर देखावा पहात पहात चालावे, म्हणजे मग मनाला त्याचप्रमाणें शरीरासही हा असा व्यायाम लाभदायक होतो. हाचच अनुभव आपल्याठा आपल्या आयुष्या- संबंधाने येतो. जीवनभर आपण चाठत असतों, आपण आयुष्य कंठित असतों. लहानाचे मोठे, मोठ्यांचे वृद्ध होतों. हा आपला प्रवासच होय, हा सारखा चाळू आहे, कोठे आपल्याला थांबतां येत नाहीं; आणि त्या प्रवासांत आपणाबरोबर जर मित्र असला तर त्याच्या सहवासाच्या योगे आपले दुःख हलकें होतें. त्रासा- पासून दगदग फारसी होत नाहीं. आपल्यास एकटेंच बराच प्रवास करावयाचा असळा, आणि बरोबर कोणी नसळें, किंवा वर म्हटल्याप्रमाणे चालतांना स्वत:शींच विचार करण्याची संवय नसली, म्हणजे मग चालण्यापासून अतिशय कंटाळा येतो आपलें हें जीवन कंठणें हे व्यायामासाठी चालण्यासारखच आहे आयुष्यभर आपण प्रवास करीत असतां व तो करितांना अनेक :: चालविसी भार सवे माझा ! ” २१९ अक.टिक>१ ण ७ ४४४७ ७६८४४५४ 0५ ८ ४0%.” ५ “2५.४५. ५०९७७१५. “१. “0 “%/४४ “कटी शा" “८ 7 < ४-२ “0१५ 0२ “0४0१२” /००/० > ८५८० 70४ ८ ४०५६० - 'प्रकारन्या अडचणी, दुखं, यातना, संकटें, मोहाचे प्रसंग ही ओझी आपल्याठा बरोबर घेऊन मार्ग कंठावयाचा असतो. ज्याप्रमाणे घालतांना आपल्या बरोबर कोणी मित्र असला म्हणजे आपल्याला आनंद होतो, आपलें ओझे जड असलें तर, हलके करावयास त्याचे साहाय्य होतें आणि आपण त्रासलां म्हणजे त्याच्यापासून आपल्याठा मदत होते, त्याप्रमाणे हा संसार करीत असतां, हा जीव नरूप प्रवास चाळू असतां आपल्याळा सुखासमाधानासाठीं, सहाय्यासाठी, पत्नि, मित्र, पति, पुत्र ब मुली, समाज यांची आव- यकता भासते. परंतु मित्र झाळा काय, किंवा पिता पुत्र, पत्नि, बाहिण, आप्त, समाज झाला काय, ह्यांचा आपल्याला कांहीं काठ- पर्यंतच उपयोग व्हावयाचा. ही सवे आपल्या बरोबर कांहीं काळपर्यंतच येणे शक्‍य आहे. खरें पाहतां मनुष्य प्राणी हा एकटाच जन्मास येतो, त्याठा एकद्याठाच आपलीं दुःखे सहन करावीं ठागतात, त्याळा स्वतःलाच विचार करून मार्ग शोधावा लागतो, आणि जसा तो एकटा येतो, तसा अंतींही एकटाच जातो. जेव्हां. आपण दिवसाचे सव प्रकारचे श्रम करून रात्रीं विश्रांतीसाठी क्षणभर पडतो व आपल्या एकंदर स्थिती- विपयीं विचार करूं ढागतों, त्यावेळीं वर म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारचे साहाय्य असळे, तरी आपला मार्ग आपल्याठाच कसा शोधून काढावा ठढागतो व प्रसंगाच्या वेळीं आपल्यालाच घेर्याने मार्ग कसा कंठावा लागतो, हे॑आपणास कळून येते. पण, अशा वेळींही खरोखर पाहतां आपण एकटे असतो काय? मित्र, पिता, पुत्र, पत्नि, आप्त इष्ट इ० इतकेच कांहीं आपळे सोबती, आपल सांगाती नसतात. ल्यांच्यांहीपेक्षां श्रे्ठ असा आपला मित्र आहे. तो आपणापासून कधीं दूर होत नाहीं, एवढेंच नव्हे, तर तो आपल्याठा जणू काय शोधीत असतो व आपल्याळा कानगोष्टी सांगत 2२% सर नारायण गणशे चंदावरकर यांचीं व्याख्यानं. ह्य असतो. आपल्या अंत:करणाच्या अत्यंत गूढ अशा प्रदेशांत त्याचे वास्तन्य असून त्याचा मंजूळ ध्वनि आपल्याठा नित्य ऐकावयास सांपडतो. यावेळीं मठा येश खिस्ताच्या अगदीं अखेरच्य! एका कृत्पाविषयीं आठवण होते. तो प्रथम अगदीं लोकांच्या दाटीत होता. तेथें त्यानें लोकांना उपदेश केला. नंतर आपल्या वाराही शिष्यांस घेऊन तेथून निघाळा, आणि एका डोंगराकडे जातांना आपल्याबरोबर ल्या बारांतीलळ तीन निवडक शिष्य त्यानें घेतले, व डोंगरावर गेल्यावर त्यास तेथेंच ठेवून आपण परत येई तोंपर्यंत त्यांस देवाची प्राथना कर्रीत रहावयास सांगितळें व आपण स्वतः एका निवांत स्थळीं गेळा व तेथे त्यानें देवाची प्राथना केली. ह्या प्रसंगावरून आपण जो बोध घ्यावयास पाहिज, तो असा की, आपळी खरी वाढ आंतून झाली पाहिज. ही आंतून वाढ होणें म्हणजेच परमेश्वर आपला सांगाती आहे, याचा अनुभव येणे होय. तो आपल्या बरोवर असतो, तो आपला मागदशक होतो, मित्र होतो, हा अनुभव आंतून ज्यांची वाढ होते, त्यांस येतो व पदोपदीं त्याचा सहवास त्यांना घडतो, आपण सर्वांनी आपल्या समाजांत, मित्रांत, लोकसमूहांत मिळून मिसळून राहिठे पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाचे वांटेकरी झाळें पाहिजे. परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर आपला मित्र आहे, सखा आहे, वाटाडया आहे, असा आपल्याला अनुभव येतो, तो आपल्या ओझ्यासही हात लावतो, हें आपल्याठा पटते, तेव्हांच ही वरील कामे करण्याचें सामथ्ये आपल्याला प्राप्त होते. तुकोबा लोकांत मिळून मिसळून वागले; त्यांनीं कीतेनें केलीं; देवाचें सारखें भजन केळे; लोकांस उपदेश केले; परंतु भांगार नामक टेकडीवर जाऊन तेथें शांतस्थळीं देवाच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ घेतल्या- वांचून, आपलें सगळें हृहत देवाठा निवेदन केल्यावांचून, लांचा “६ चालाविसी भार सवं माझा ! २३ एकही दिवस गेला नाहीं. आणि अशा प्रत्यक्ष सहवासानच ते संसारांत परत येत, वावरत व लावेळीं आपला देव आपल्या संगे आहे, हा लांस अनुभव येत असे. अशा प्रकारे आपणही देवाचा सहवास करून घेतला म्हणजे मग आपल्यालाही असा अनुभव येऊं लागता कौ, आपला देव आपल्यापासून दूर नाहीं, तो अगदी सनिध आहे. ज्यावेळीं आपण ब्रिकट अशा संकटा- मध्ये सांपडळेलों असतो. अडचणींत असतां, आपल्यावर दःसलाऱ्चे प्रसंग आठेळे असतात, त्यावेळीं तो आपल्याबरोबर असतो ब हे सवे प्रसंग, संकटे, आपात्ते ह्यांच्या द्वारे आपली उन्नति तो साधीत असता, असा अनुभव आठा म्हणज मग ससार कष्टमय भासत नाही; आपलें कर्तव्य कसें तरी हातून न होतां, तें उत्तम रीतीनं पार पाडणं हा आपळा वर्म आहे, असे वाटून मोठ्या उत्साहाने व अभिमानपूर्वक ते आपण करूं लागतो. देव प्रेम- स्वरूप असल्यामुळे सवत्र आपल्याळा प्रेमाचे राज्य दिसू ठागतें; आणि प्रतिक्षणीं देव आपल्या संग आहे ब आपण त्याच्या सहवा- सांत आहो, असा अनुभव येत असल्यामुळें आयुष्यांतील सवे प्रसंग लाभदायक होतात; सामान्य कायही कंटाळवाणीं न वाटतां उत्साह- जनक होतात व हा सर्व परिणाम आपल्या ठिकाणीं जी शाते नांदत असते तिचाच होय, हेही आपल्याला पटतं. परमेश्वराला प्रणेपणें शरण गेल्याच्यायोग ही अधिकारांची स्थिति प्राप्त होते. म्हणूनच गंतिमध्यें असें अगदीं निक्षून सांगण्यांत आळे आहे कीं; सवेधमान्परित्यज्य मामेकं शरणं त्रज । अहं त्वा सवपापभ्यो मोक्षयिष्यामे मा शुच: ॥ :: सवे कम म्हणजे साधनें टाकून देऊन मज एकट्यालाच शरण ये, मी सर्व पापांतून तुला मुक्त करीन, तूं याचा कांहीं शाक करू २४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने ४०/१०/७४४७ ४७७४ ४५०” ४८०४१७७. ५५४ ४५.” ७.८ २.५०%-//९./%./४..»५ ४. ०८४ ७_४ ४७.८” २८४ ४.४ २०४४ ८४७ _/ ७./७./७. */€%./ ५.४ *.//७./” ७. २./7४..»१% “ ९.५४ ४ ४४४७४0७... *न/*-/ ४.” 7१८०१७ १.” ७.७ ७७ (नाक १. १८८” ..» पळी नको. ?? आपल्या सवे जीवताचें खरें रहस्य हें आहे. देव आपला गाती आहे, याचा अनुभव घ्या; त्याची प्रार्थना करा; आपल्या सवे गरजा ल्यास निवेदन करा; त्याला शरण जा. आणि मग पूर्वीं आपल्याला जो हा संसार दुःखमय वाटत होता, तोच संसार नवीन स्वरूप धारण करितो; दुःखें सुखे होतात; नित्याची कर्म त्रासदायक न होतां आनंददायक होतात; कारण, तीं करीत असतां आपण देवाच्या सहवासांत असतां आणि आपलीं सवे प्रकारचीं ओझीं देखीळ आपणांस हलकीं वाटतात; कारण, प्रत्यक्ष परमेश्वर परमात्माच तीं सहज सहन करण्याचें सामथ्ये आपल्याला देत असतो. ज्यांना हें सवे मान्य आहे, पटतें, ते धन्य होत. ज्यांना अशा प्रकारचा अनुभव स्वतः येत असल्या - मुळें हें सवे पटत आहे, ते त्याहून अधिक धन्य होत. कारण, देव आपल्या सांगाती आहे, तो आपला मित्र आहे, मार्गदशेक आहि, आपलें ओझे हलके करणारा आहे, ही गोष्ट तकवितकोपेक्षां अनुभ- वानेच त्वरित पटण्यासारखी आहे. म्हणूनच आपले साधुवय तुकोबा कंठरवानें सांगत आहेत कीं, धाई अंतर्रच्या सुखें । काय बडबड वाचा मुखे ॥ विधिनिषेध उरफोडी । जंव नाहीं अनुभव गोडी ॥ (४) आमची अनुकरणक्षील वरात्ति. बोलों जातां बरळ, करिसी तं नीट । नेली लाज धीट, केलो देवा ॥ अकबर बादशाहा व बिरबळ यांच्या ज्या अनेक बनावट गोष्टी आहेत, त्यांपैकी एक अशी आहे कीं, एकदां अकबर बादशाहाने आमची अनुकरणशील वृत्ति. २५ बिरबलास विचारिळे कीं, लहान मुलास प्रथम भाषेचा उपयोग कसा कारितां येतो व त्याळा बोलतां कसें येते ? बिरबठाचा धनी लाला जेव्हां जेव्हां असे प्रश्न विचारी, तेव्हां तेव्हां नुसतें वाक्‍्पा- श्डित्य करून वेळ मारून नेणं बिरबळास आवडत नसे. प्रत्यक्ष उदाहरण देऊन तो कोणतीही गोष्ट स्पष्ट करून दाखवीत असे. यासाठीं तो कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाचे ताबडतोब उत्तर देत नसे; म्हणून त्यानें यावेळींही बादशाहापासून कांहीं दिवसांची मुदत मागून घेतली, व ल्या अवधींत त्याने पुढील उद्योग केळा. प्रथम नुकतेच जन्मठेळे एक लहान मूळ त्यानें मिळविळं, व ते एका दाईच्या स्वाधीन करून, ज्या ठिकाणीं कोणीही माणूस दष्टांस पडणार नाहीं, किंवा कोणताच शब्द कानीं येणार नाही, अशा एकांत गुहेमध्ये त्या दोघांना ठेविळें व त्या दाहेळा अशी सक्त ताकीद देऊन ठेविली कीं, “तूं या मुलाजवळ असशील, तेव्हां कोणत्याही प्रकारचा कस- छाच शब्द तुला उच्चारतां कामा नये. ! दररोज नेमठेल्या वेळीं त्या मुलासाठी दूध व दाईेळा अन्न पोहांचविण्याच्या कामावर दुसऱ्या एका बाईची बिरबलाने नेमणूक केळी होती. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणासही त्या गुहेमध्ये जाण्यास मज्ञाव असे. त्या अन्न पोहोंच- विणाऱ्या बाईलासुद्धां अशी सक्त ताकीद होती कीं, तिने गुहेत, किंवा आसपास असतांनां एक शब्दही तोंडाबाहेर काढतां नये. याचा पारोणाम असा झाला कीं, तीन वर्षेपर्येत त्या मुलाला कोणत्याही प्रकारचा समजण्यासारखा शब्द बोलतां आठा नाहीं! कांहीं तरी अर्थविहीन आवाज त्याच्या तोंडून निघे, एवढेंच. तथापि एके दिवशीं असे घडून आले कौ, जी बाई अनन आणीत असे, तिच्या हातांतील तें मातीचे भांडे गुहेच्या दरवाज्यांतून ती आंत येत असतांना अवचित खालीं पटून फुटळे, अनन खालीं सांडळें व सांतीळ सर्व अन्न मातींत मिसळून गेळें. कांहीही बोळावयाचें नाहीं, ही २६ सर नारायण गणा चंदावरकर यांची व्याख्याने ल १ २-८ ५८. २. १९ 0,” १७-/” ५_/” ५.७४ ५” ४. "४.५ ४०.४”. २” च "२-५ ५.” ४. ४.” ४.” २... ४.५” १. ७५४ ७४ २७४४.” ४.४ ४.४ ४.५४” ५.४ ०.५४.” १८५ ४” ४. ४५८४ ५.” ७.५४, ५_/ १.० २... च्क जी बिरबलाची आज्ञा तिचें भान त्या बाईस त्यावेळीं न राहन भांडे पटून फुटतांच ती एकदम ओरडून म्हणाली “ बर्तन फुट गया. । हे शब्द त्या कोमळ बालकाच्या कानांवर पडतांच ठखकन्‌ प्रकाश पडल्याप्रमाणें त्याला होऊन तें मूळ मोठ्या हर्षानें पुनः पुनः ' बर्तन फुट गया ? ' बर्तेन फुट गया ? हे त्या बाईने उच्चारिठेळे शब्द म्हणूं लागलें. इकडे भांडे फुटळें व अन्न वाया गेळे खरं; पण त्याच्या आनंदास पारावार नाहींसा झाळा. हें बिरबठाठा समजतांच त्याने बादशाहास तेर्थे आणिळें व त्या मुलाचा इतिहास सांगून म्हटलें कौ, ८ पहा, अशा रीतीनें आम्ही बोलावयास शिकतां. आम्ही कोणाचे तरी सारखें अनुकरण करीत असतों. । एकंदरींत, मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे. मनुष्यामधील ग्रा अनुकरणशील वत्तीच्या योगे त्याच्यामध्ये सामर्थ्य व कर्तत्वशाक्ति उत्पन होते, ह॑ आधानेक मानसशास्त्रवेत्यांनीं सिद्ध केळे आहे अमेरिकंतीठ प्रो. जेम्स यांनीं आध्यात्मवियेवर दोन ग्रंथ लिहिले आहेत. “ एका १७] (0 'टलपा० 'ऐ॥ला ) या पुस्तकामध्ये ते एके ठिकाणीं म्हणतात कीं, एकानं दुसऱ्यास अनकरणीय होणे होच जीविताची खरी कठा होय. पदाथेविज्ञानशास्त्र व राजनीतिशास्त्र या विषयांवर लिहिळेल्या आपल्या एका उत्तम पुस्तकामध्ये 882710 एके ठिकाणीं म्हणतो कीं, सृष्टीच्या याच नियमानं राष्ट्रूपी इमारतीची बांधणी होते, एकंदरींत आयुष्यांतील बहुतेक सवे गोष्टी या निय- मानें बद्ध आहेत. अनेक प्रकारचे दाखळे देऊन लाने सिद्ध केठें आहे कौ, आपल्या पुढें जे असेल त्याचें अनुकरण करण्याची मनुष्याच्या मनाची जी प्रव्वात्ते, ती त्या मनुष्याच्या स्वभा- वाचा एक आते बळकट भाग होय. मनुष्याची ही अनुकरण- हाळ ठदाक्ति त्याच्या आवडीनावडीच्या किंवा संवयीच्या बाहेर कशी जाते व तिचा त्याच्या भाषेवर, त्याच्या रीतीभातींवर :: आमची अनुकरणशाल वात्ते, २७ य ॥“< “४.१६ ”१५-४४०-४५ 0५ “ ४४५00 १ ४0९ 0५ ९” ४९ “७ “0 शीष शण. आ “० टक. ५.” २ “१ “८९% ४४. » ४५“. “४५.५ ४८०७७ ७0७ 7७ 70 “७४७ “2९५ “ह ५७ ४ ७.४0 त्याच्या न्यवहारावर कसा पारेणाम होतो, हें प्रसिद्ध व्यवहार-शास्त्र- वेत्ता सर ह्न्री मेन यानें आपल्या * ग") 1.5 & (05६001 या पुस्तकामध्ये उत्तम रीतीने दाखविळें आहे. आपल्या लोकांमध्ये अवतारवादाची जी कल्पना रूढ झालेली आहे, ती आपल्या- मत्रीलळ या अनुकरणशील प्रवृत्तीमुळच झाळी असावी! रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला काय दिसतें, तें पहा; कुटुंबामधळा कतीसवतो जो वडीळ माणूस ल्याच्याप्रमाणें कुटुंबांतील इतर माणसें बोळतात, चालतात व कृति करितात. जाणून किंवा न जाणतां आम्ही दुसऱ्याचे अनुकरण करितों व दुसरे आमचें करितात. मूळ ज्यांच्या सहवासांत नित्य राहतें, त्यांच्या आवडीनावडीचा, संवयींचा त्याचेवर पारेणाम होऊन तें त्यांच्या सारखेंच होऊ लागते. * बोलो जातां बरळ, करिसी तं नीट । नेळी लाज धीट, केळो देवा ।॥' अस उद्गार जेव्हां तुकोबाच्या तोंडून निघाठे, तेव्हां मनुष्यस्वभावाचा वर सांगितठेळा नियम तुकोबाच्या मनामध्ये असला पाहिजे. अनुकरण केल्याशिवाय या जगामध्ये आपणास राहणे शक्‍य नाहीं, हें जर सरे आहे तर मग सवाहून श्रेष्ठ, सवाहून पवित्र, सवाहून दयाळू असा जो प्रेमस्वरूप परमेश्वर त्याचेच आपण अनुकरण केळें पाहिजे. ज्याच्याविषयीं आपल्या मनामध्ये प्रज्यमाव आहे, अश्या मनुष्याच्या सहवासात आपण नेहमीं असलों व त्याचें भापण नेहमीं ऐकू लागलो तर लाची बोलण्याची रीत व त्याच्या चाठीरीती आपणासही लागतात व लवकरच कांहीं कांहीं बाबतींत त्याची आपण प्रतिकृति होऊन जातां. ईश्वराविपयीं आपली नेहमीं प्रज्यबाद्रे असढी पाहिजे, त्याची आपण नेहमीं आराधना करून त्याचे ध्यान करू ठागला तर त्याच्या सहवासामुळे आपल्या वर्तणुकीमध्ये व आपल्या भाषणामध्ये फरक हा होणारच. ईश्वराचे एकांती चिंतन केल्यामुळेंच, अनेक साधुसंतांच्या ठिकाणीं सत्यप्रीति एणेपणें बाणली. ह्या बाबतींत २१८ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यानं य यांचे उद्गार त्यांची ही सत्यप्रांति व त्यांचें पावित्र्य ह्यांची साक्ष पटवीत आहेत. येशू स्त्रिस्ताचे उदाहरणही आपण सवानी लक्षांत ठेवण्यासारख आहे. जनसमूहाळा उपदेश करण्यापूर्वी त्यानें पुष्कळ दिवस एकांतामध्ये एका पवेतावर घाळविळे व अनन्यभावे तेथें परमेश्वराचे चिंतन करून नंतर त्याच्या अंत:करणामर्थ्ये इंश्र- राच्या कुपेनं जी स्फ़ाति उत्पन झाली, तिच्यायोगे तो ठोकांस उप- देश करूं ठागठा. त्याचा तो उपदेश म्हणजे मनुष्याठा नवजीवन प्राप्त करून देण्यासारखा असे. ज्यांच्या मनावर विद्येचा कांहीं सुद्धां संस्कार झाठेळा नाहीं, अशा लोकांनीं इंश्वराच्या चिंतनामध्यें आपला काळ सतत घालविल्यामुळें त्यांची वाणी पवित्र होते, त्यांस ज॑ घेर्य प्राप्त होते, सत्य व पावित्र्य ह्यांचेसाठीं झटण्याचे त्यांच्यांत ज असाधारण सामर्थ्य येते तो सर्व प्रकार खरोखर आश्चर्यकारक होय. परम महान्‌ व परम पवित्र अशा परमाम्याच्या सानिध्यामध्यें आपण संतत असलो म्हणजे आपल्या अखिळ जीवनाचे परिवतेन होतें. व मग त्या उन्नत अंत:करणांतून बाहेर येणारे शब्द हे शुद्ध व पवित्र असणारच, म्हणून आपणास आग्रहाने हें सांगावयाचें को, इंश्वराच्या सानिथ्यांत नेहमीं रहा, म्हणजे आपली वाणी दैवीवाणीसारखी झाल्याशिवाय राहणार नाहीं, हा स्वानुभव टक्षांत घेऊन तुकोबा म्हणतात:--> > ९.“ .* /९« च २» “४५-४१ ५/०--/५./५-/ ४४% ५.- ५८७. ५॥/७-०-- न्न न आवडी श्रीहरि गाईज एकांती । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ आम्हांला अद्‌भुत चमत्कार व्हावेसे वाटतात. पण हा पहा इंश्र- राचा किती अदभुत चमत्कार ! भोळ्या भावानं इंश्वरापाशीं जा आपले मन आणि अंत:करण त्याळा अपण करा, त्याचे ध्यान कर- ण्यामध्ये [नेमम़ असा, अंतःकरण अआुद्ध करा, त्याच्या दयाढुव्वाचा इश्वराचें अनुकरण करा. २९ १५ 0४ ४४५- ५. “9८७४ २.» *.. ४.५ ४५.५० ५४४ /४७_/४ ४५_.” ४५ »॥४९ ५४%. 70% “४४%” ५ १ -- ४५५४१ “ १.५ ४२८” २ »% »% २ “८ विचार करा, व अशा रीतीनें शुद्ध व पवित्र अंतःकरणाने आपण त्याठा शरण गेल्यास आपली वाणी म्हणजे एकाद्या देवदूताची वाणी होईळ. कारण, इश्वर जेव्हां जेव्हां आपणांशी एकांतामध्ये बोलतो, तेव्हां तेव्हां त्याचा प्रत्येक अमृततुल्य शब्द बीजरूपानें आपल्या अंत:करणांत रुजतो व त्यायोगें आपली वाणी शुद्ध, पवित्र, [नेभय अशी बनते. म्हणन आपली वर्तणूक व आपली वाणी अुद्ध व पवित्र होण्याकारेतां आपणांस इश्वराचेंच नेहमीं अनुकरण केलें पाहिजे, (५) इेश्वराचें अनुकरण करा, मी माझ्या गेल्या व्याख्यानांत सांगितळें कौ, * बोलों जातां बरळ करिशी ते नीट ' या चरणांत तुकाबा म्हणतात कीं, आपण ईश्वराच्या समागमांत सतत असलां म्हणजे आपटी बडबड नाहींशी होऊन आपले भाषण शुद्ध व पवित्र होते. याच गोष्टींचा आणखी थोडा विचार आज करूं. ज्या कोणाठा खोळ विचार करण्याची संवय नाहीं, त्याला या चरणामध्ये जो गंभीर विचार भरून राहिला आहे, त्याचें महत्त्व समजून येणार नाहीं. आपण ही गोष्ट जेव्हां आपल्या अनुभवाच्या कसोटीस लावून पाहूं तेव्हांच तिचें खरें स्वरूप आपल्या लक्षांत येईल. म्हणून मी वरील चरणा- विषयी आणखी थोडा विचार आज करून तुकोबाचा अथ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहें, / गेल्या खेपेस मीं सांगितलं कीं, मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे, आणे आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणाने, जाणून किंवा ३० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. आळकहीक क ५0७१ > ७. ८ ७ ७.७ ०४. “7 ७...» ९... २.०४ ४७.५ ४.५ '४५./५ ७२.५४ १७.०४ १७.७४ क १४.४” ०४” ३.७४ २५..७४४ ४७७७० १४०७० ३.../७४ १.७४ ४५५ ७...» १.५४ १५./७ ४.४४ ४ ४” २...४/ २...०” २.७ २४७ २७.७४ १५.४० ७ ७७ न जाणतां, कोणाचे तरी अनुकरण करीत असतों. आपणांपैकीं पुष्कळांना, आपली कोणावर विशेष भक्ति आहे हें समजते; पण हे आपणांस जरि समजळे नाहीं, तरी गुरुत्वाकषेणाचा जो नियम जड जगतास लागू आहे, तोच अध्यात्म जगतासही लागू आहे; म्हणून त्या नियमान्वये एकाचे चित्त दुसऱ्याकडे आकर्पिळें जाते. आपण लहान बालके असतांना, आपल्या कुटुंबांतील माणसे जी भापा बोलतात ती भापा बोलण्यास आपण शिकतो. व तीं जशीं चालतात त्याप्रमाणें चाळण्याचा आपण प्रयत्न करितों. आपण जेव्हां शाळेला जाऊं लागतो तेव्हां तेथेही आपण अनुकरण करीत असताच. मोठ्या लोकांचीं चरित्रं आपण जेव्हां वाचतो, तेव्हां त्यायोगे आपलीं मने आकर्षिळीं जातात; त्यांच्या स्वभावाचा आपल्या अंतःकरणावर परिणाम घडतो; व आपणांस न कळत आपल्या आयुष्याचे परिवतेन होत असते. घरीं, शाळेंत, मित्रमंडळींत किंवा पुस्तकं वाचीत असतांना जेव्हां जेव्हां आपला, आपल्यापेक्षा थोर विभूतीशीं परिचय घडतो, तेव्हां तेव्हां आपल्या मनाचा कळ त्या त्या बिभूतीरचे अनुकरण करण्याकडे अगदीं सहज होत असतो. तर मग आतां आपण थोर विभूति अगर उत्तमोत्तम ग्रंथ ह्यांच्याविषयीं आपल्या ठिकाणीं आदरभाव कां उदित होतो, त्याचा थोडा विचार करू या. याचें कारण असे आहे कीं“ आपण! म्हणून जें कांहीं आपल्यामध्ये आहे, त्यापेक्षां आधिक उदात्त तत्त्वाची आपणा सर्वांस कांहींशी अस्पष्ट कल्पना असते व तं जेव्हां आप- णांस इतरत्र आढळून येते, आपल्याला ज्याची अस्पष्ट कल्पना हाती तें स्पष्टरूपानें तेथे आहे, असें पाहून आपणांस आनंद होतो; म्हणून आपला आदर्श एकाद्या ग्रंथांत आहे, असं समजून आपण जेव्हां तो वाचावयास घेतो, किंवा जीवमान असणाऱ्या व्यक्तींचा इश्वराचे अनुकरण करा २९ “क. ५०४ ४८४/१८/” ४५४० / ४८४ ९.४ ४.” ४.५ ४. ७.५१ _// ४५ १. ७८४ ७.५४ ७.” ५.” ९.५ ५_/ ५०५ ५.// ५_/ ४,” ४.५४ आळ ७७०” २७” १-/ ५८ १-८ ६. ५.” “ २.८ २३.८ ॥१.८ १८०४ ५.९.” ५-८ ४. २.० ५०००५७०००४ १५.” ४९.” १४७ ७८४ फे क” फे कच्के ल वरील उद्देशानं आपणास समागम व्हावा, अशी जेव्हां आपण इच्छा करितों, त्यावेळीं आपल्यामध्ये असलेल्या तत्त्वांपेक्षां उच्चतर तत्त्वाचा लाभ करून घेण्याच्या उद्देशानें ग्रंथवाचनास प्रारंभ केला पाहिजे, किंवा उपरोक्त व्यक्तीशी समागम केळा पाहिजे. अस झाळे म्हणजेच आपले श्रम व्यर्थ न जातां त्यांचे चीज होऊन आपल्या आयुष्याचे परिवर्तन होण्यास मदत होईल. आपली विचारसरणी अगर ठेखनशेली चांगढी असावी, अश्यी जर आपली इच्छा असेल तर आपण एकाद्या मोठ्या ग्रंथकत्यींचे पुस्तक वाचा, त्यांतीळ विचा- रांचे मनन करा, ते विचार आपलेसे करा व त्यांतीळ भापेची शेली चांगली समजून ध्या, व लिहिण्याची मांडणी टक्षांत ठेवा; परंतु त्या मनुष्याच्या विचारांची आणि कहपनांची आपण नुसती पोपट- पंची कराळ; आणि त्यांच विचार आपलेसे करणार नाहीं, तर आपली विचार करण्याची शक्ति नाहींशी होडेलळ व तिची वाढ खुंटेळ, आपले स्वतःचे जे (विचार आहेत. त्यांचा उपयोग करितांना बाहेरोळ विचार ब कल्पना व आपले स्वतःचे विचार हे एकरूप झाळे पाहिजेत. आपले भापण लोकांनीं ऐकावे व त्याप्रमाणे वागावें अशी जर आपली इच्छा असेल तर, तें भाषण अंत:स्फृतीनें झाळें पाहिजि. अश्या भाषणाचा कितीतरी मोठा परिणाम होतो ! आपल्या भापणाचा इष्ट परिणाम व्हावा अशी जर आपली इच्छा असेळ, तर त भाषण सुसंस्कृत झाडल्या अंत:करणांतून बाहेर आळें पाहिजे. मनुष्य जेव्हां, सर्वात भ्रेष्ठ असा जो परमेश्वर, लाची आक्ञा प्रमाण मानून त्यावर सर्वाशी विश्वासून रहातो, तेव्हांच त्या मनुष्याचे अंतःकरण सुसंस्कृत किंवा परिणत होते. म्हणून आपण या मागोचे जर अवलंबन केळें तर आपल्या शिक्षणाचा, आपल्या ज्ञानाचा ओघ योग्य दिशेने वाह ढागेळ; नाहींतर आपण कोरडे तत्त्वज्ञानी बनण्याची भीति श्रे सर नारायण गणश चदावरकर याचा ठ्याख्यान "२... व १-१. ६.” ४. ४-/ ४.» * ८ २.“ » ५./ > ४.” ५. %/ ५ आहे ! आपल्या भापणाऱचे लोकांना कातुक वाटले तरी त्यांच्या मनावर असल्या भाषणाचा कांहीं सुद्रां परिणाम घडणार नाहीं व त्यांची सुधारणा होणार नाहीं. लोकांचीच सुधारणा झाली नाहीं तर, देश तरी थोर पदास कसा जाणार? ज्यांनीं एकसुद्धां पुस्तक वाचलेटें नाहीं, असे अडाणी व अशिक्षित लोक एकदम सन्मान्य प्रचारक व साधु संत बनलेले आहेत, त्यांची चरित्रे वाचिळीं असतां आपणांस ते मोठे अद्भुत व गूढ चमत्कार आहेतसे वाटतात, याचें स्पष्टीकरण आपण कसें कराळ ! इंश्वराचा त्यांना साक्षात्कार झाला, व इेश्वरावर त्यांचा दृढ भाव होता म्हणनच ते थोरपदास पोचळे व त्यांनीं आमच्या कारीतां ज्ञानाचें भांडार मार्गे ठोविठं. सारांश, अंत:करण उदार झालें. उदात्त झाळें, पवित्र झाळे, कौ, त्याचा वर्तेणुकीवर परिणाम होतोच होतो. सरकार आणि मुत्सद्दी व अधिकारी जे आहेत, त्यांना फक्त वाइ- टाचा, अनिष्ट जं आहे त्याचा प्रतिकार कारेतां येतो. परंतु असा प्रतिकार केळा म्हणजे, समाजाची उर्नाते होते असे नाहीं, तर प्रत्यक्ष सत्कृत्य झाळे॑ पाहिजे, आणि तें होण्यास आपण आपलें आचरण शुद्ध ठेविळें पाहिज, लोकांना बोधाम्रृत पाजून त्यांचीं अंतःकरणे उन्नत केलीं पाहिजेत. त्या बोधाचा त्यांच्या मनावर असा पारोणाम झाला पाहिज कीं, तो ऐकून सहजच त्यांच्या मनांत परोप- कारविप्रयककृत्यांत पडण्याची प्रथम इच्छा व्हावी, व आपलें एकंदर जीवन विकसित करण्यासाठीं त्यांनीं झटावे. गुन्हा करूं नये, असे जं आपणाला वाटतें, ते केवळ कायद्याच्या भीतीमुळे नव्हे, तर आपल्यामध्ये अश्शी एक अंतःशक्ति आहे कीं, ती नेहमीं सत्कृत्य करण्यास आपणांस सांगत असते. इश्वर आपलीं सवे कृत्ये पाहतो, करितां त्याची आज्ञा आपण मानिली पाहिजे. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागले पाहिजे असें आपणांस इश्वराचें अनुकरण करा. ३२ २.” 4१.०२ //१ »0५ » “9 “४ “४१ “४.४ ० “४.0४ “२ क “७ 0४ ४७ ४४७./४४६ “५.५ ७ / ७७». चर्चने नड 3.1 2422 103 न ६000 व निह व अ क, आपली सदसाद्विवेक बुद्धि सांगत असते व त्याप्रमाणे आपळें आच- रण ठेवल्यास त्या अंत:शक्तीची वाढ होत जाईल. नेहमीं इंश्वराची ग्रार्थना करा, नेहमीं ईश्वराच्या समागमांत रहा व तो आपला सांगाती आहे, हें लक्षांत ठेवा म्हणजे, ईश्वर आपल्याला न कळत आपट्या अंतःकरणांत प्रकाश पाडील. ' तुम्ही प्रथम माझे व्हा, मला सर्वस्व माना, म्हणजे मग बाकीचे सवे कांही मी पाहून घेईन,' असेंच जणू काय ईश्वर नित्य सांगत असतो; म्हणून अनुतप्त अंत:करणाने ईश्वरास शरण जा, म्हणजे आपोआप आपल्या अंत:- करणामध्यें आध्यात्मिक भरती उचेबळेळ. इंश्वराविषयीं शुद्ध भाव, साधा विश्वास, व निर्मळ प्रेम यांचं बीं आपल्या अंत:करणांत रुजू द्या, म्हणजे प्रेमाचा आश्रय करून, कोणाचीही भीति न बाळगतां जं कांहीं सत्य आहे तें स्पष्टपणें लोकांस आपण सादर कराळ व असें जे आपलं भाषण त्याचा लोकांवर अत्यंत दृष्ट असा परिणाम झाल्यावांचून राहणार नाहीं. पण, दुःखाची गोष्ट ही आहे की, आजकाल सवत्र कार्य- क्षमता व नैपुण्य संपादावें, ही वृत्ति वाढडी आहे. लहानापासून थोरांप्यत सर्वांना नेपुण्य संपादन करा असें सांगण्यांत येतें जगामध्ये यशन॒ संपादण्याकरितां सवे धडपड चाळू यया असे जो तो उपदेश करितो. आपण जें जे करितां त्या त्यामध्ये नेपुण्य संपादणे, तींत आपण सदोष नसणे, ही गोष्ट चांगली तर खरीच; परंतु नैपुण्य संपादणें म्हणजे इतरांवर वरचढ करणें, द्वेष, मत्सर, भारामाऱ्या यांत सामीळ होणें होय. प्रत्येकाला जय संपादन करण्याची, . दुसऱ्यावर वरचढ करण्याची हांब सुटलेली आहे. ज्याने पैसा अधिक मिळविला, त्याला अधिक प्रमाणाने यश प्राप्त झालं, असे समजण्यांत येते; परंतु खऱ्या मोठेपणाचें माप पेशाने घ्यावयार्चे नसर्ते. राष्ट्राचा मोठेपणा, त्यांतील 39 सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने. विवेकवान्‌ माणसांवर व ते जगाच्या ज्ञानांत, विचारांत जी भर घालतात त्यावर अवलंबून असतो. ऐहिक संपत्ति क्षणभंगुर आहे, पण आध्यात्मिक संपत्ति चिरकाळ टिकणारी असते. ऐहिक संप- त्तीचा उपयोग मानासेक सामथ्योची वाढ, सुनीतियुक्त आचराविषरयीं आवड व आध्यात्मिक संपत्ति प्राप्त करून घेण्याकडे जोपर्यंत होणार नाहीं, तोपर्यंत ती संपात्ति व्यथ होय. आणि जोंपयेत कार्यक्षमता, किंवा नैपुण्यसपादन ह्यांतच आपली इतिकतन्यता आहे, असा समज राहील तोपर्यत आपल्या हातन विशेष असें कांहीं होणें नाहीं, हें ठढक्षांत ठेविळे पाहिजे आजकाल लोकांना आपट्या हयातीमध्ये आपली कौति व्हावी, लोकांनीं आपला गौरव करावा, आपल्याला बरें म्हणावे, असे वाटतें, यामुळें कोणतेही काम उतावीळपणाने करण्याची त्यांना संवय सहज लागते. लहानसे चोपडं लिहावयाचे व मग लोकांनीं त्याची तारीफ करावी, अशी आशा बाळगावयाची ! परंतु ज्यांवर राष्ट्राचा मोठेपणा अवलंबून आहे, असे वेद, कुराण व बायबल, ह्यांसारखे ग्रंथ ज्या अनेक महाम्म्यांनीं लिहिले, त्यांना लोकांच्या स्तुतीची मळींच पवा नव्हती; त्यांनीं आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला मात्र सांठविळें होते. उपनिपदकारांनीं ईश्वराचा शोध लावण्याचा उद्योग सतत चालविला, म्हणन त्यांत आपणांस उदात्त विचार आढळून येतात. मोझेसला वाटे कीं, आपण नेहमीं इंश्वराच्या समागमांत आहो. सारांश, आयुष्यांत क्षणोक्षणी ईश्वराचे देन झाळें पाहिजे. तरच परमेश्वराला आपण हृदयांत साठविठे असं म्हणतां येईल. “1४8(॥10' नौमक मासिकाच्या अलीकडच्या एका अंकांत "3190018 01 1)510717' या बिषयावर एक ब्याख्यान प्रसिद्ध झाळें ९ ही इखराचे अनुकरण करा. २५ 1 आहे. त्यामध्ये ठेखक प्रथमच असा प्रश्न करितो को, दुसस' डार्बिन कां अवतीणे होत नाहीं £ ह्या प्रभाचे ता असं ४त्तर देतो कौ, डाविनच्या अंगीं जे गुण होते. ते रुण हल्लींच्या तरुणांमध्ये यावेत, म्हणुन निश्चयामक प्रयत्नच हात; नाहींत, म्हणून दुसरा डाविन निमाण हेत नाहीं. मानगरातव,, कौर्ते, नोकऱ्या, इत्यादि मिळविण्याकडेच सध्यांच्या लोकांचे टक्ष वेधून राहिळें आहे; पण, डाविनचा सांधा विश्वास, त्याचा. विचारी स्वभाव. सकृदशनीं एकादी गोष्ट कितीका क्षुलक दिसेना, ती टिपून ठेवून तिच्यावर काळजीप्रवेक विचार करावयाचा. व अद्ना गाष्टींचा संग्रह करण्याचा दीर्घायोग नटाने चाटवावयाचा हे जे डार्विनखे गुण ते आजकाल दृष्टीस पडत नाहींत. मात्र या गुणांमुळेच डार्विन इतका प्रसिद्दीस आला असं नव्हे, तर लहानपणी तो. कोठढेजमध्ये अस- तांना आपटा अध्यापक जा हेन्सळी, त्यान्या नित्य सहतव्रासांत असे. त्याच्या चरित्राचा त्याच्या मनावर अत्यंत इट असा पारोणाम झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये डाविन आपल्या प्रोफेसराचे अनुकरण करी व त्याचा 'एकूण एक गुण प्रहण करी. म्हणून हा लखक पुढे तरुणांस उपदेश काॉरेतो कीं, * मोठ्यांचा समागम प्रत्यक्ष प्रात करून घऊन ब त्यांचे गुण आपलेसे करून मोठे व्हा.' आमन्या तरुणांच्या शिक्षणाची जी हेळसांड होते, त्याचे कारण हें कीं, त्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा जिवंत, जागृत संबंध जडत नाहीं. त दृग्दूर असतात. ज्याचें आचरण अुद्ध आहे, अश्या शिक्षकाच्या निकट समागमांत दिवस गेळे, म्हणजे बाकीच्या सवे आयुष्यभर आपल्या मनावर त्या शिक्षकाच्या आचरणाचा इष्ट परिणाम राहता. हें जर खरें, तर मग आपण इंश्वराच्या समागमांत असठों, म्हणजे मनुष्यत्वास सोेभेळ असेंच वर्तन आपणांकडून घडते, यांत नवळ वाटण्या- जोगें कांहींच नाहीं. म्हणून तुकोबा म्हणतात कीं, प्रथम ३६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. टेश्वराचें सानिध्य प्राप्त करून घ्या, म्हणजे मग तुमच्या वाणीमध्यें सत्य व प्रेम नांदेळ. या ठिकाणीं लटक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कौ, देवाशीं समागम घडल्यावरच तशी वाणी प्राप्त होते. तुकोबा असे म्हणत नाहींत कीं, प्रथम ईश्वर बोलण्यास शिकवितो व नंतर त्याप्रमाणें चाळण्यास शिकवितो. ईश्वराकडे जा आणि मग तो आपली भापा शिकवीळ. तुकोबाच्या म्हणण्याचा इत्यर्थ असा कौं, वायफळ न बोलतां प्रथम काते करून दाखवावी. दुसर्‍या एके ठिकाणीं ते म्हणतात:-<- धाई अंतरीच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥ सतत दौर्घाद्योग करा, काते करून दाखवा, म्हणजे तुमच्या विचारांची वाढ होईल. भोळा भाव, शुद्ध अंतःकरण व ओतप्रोत प्रेम हें भांडवळ जतन करा, म्हणजे इंश्वराचा प्रकाश तुम्हांस प्राप्त होई, अश्या भावाने व अशा अंत:करणाने अनेक ग्रंथांतून ज्ञान मिळवा व साधुसंतांच्या प्रत्यक्ष समागमापासून प्रेरणा उत्पन करून ध्या. इंश्वराचें सानिध्य साधा व इंश्वराशीं सतत संभाषण करा,म्हणजे ईश्वर आपल्याशी -बोलेळ व त्या बोलण्याचा आपल्या मनावर असा परिणाम होईल कीं, दुसऱ्यांस दोन शब्द सांगणे, आपल्याला जो अनुभव आला आहे, त्याचा ठाभ इतरांस देणे हें आपळें कतेव्यच आहे असें आपल्याठा वाटेळ; व आपल्या त्या भाषणांत समंजसपणा परिपूर्ण भरलेला आहे असाही अनुभव येईल. जीविताचें मूलतत्त्व प्रेम आहे. ३७ (६) जीविताचे स्रूलतत्त्व प्रेम आहे. अवघे जन मज झाले लोकपाळ । साईरे सकळ प्राणसखे ॥ नेपोलियन बोनापाटे याजाविप्रयीं असे सांगतात कीं , एकदां त्याच्या एका मित्राने त्याला विचारिळें कीं * तुझा ज्याच्या ज्याच्याशी म्हणून' परिचय घडतो, ल्या या प्रथेकावर तूं आपली हुकमत चाल- वितोस याचें रहस्य तरी काय आहे तुझें आधिपय्य ज्या सैन्यावर काहे, ते सेन्यच, किंवा तू ज्या लोकांवर राज्य चालवितोस ते लोकच, तुळा भितात, तुळा पूज्य मानितात व तुझी आज्ञा पाळ- तात, एवढेच नव्हे तर जे कोणी मुत्सद्दी, किंवा राजकार्येधुरंधर तुझ्यासमोर येतात, त्या सर्वावर तुझें वजन पडतें व तुझें वर्चस्व प्रस्थापित होते. हें सवे तुला कसे साधते. कोणास ठाऊक ! ” नेपोलियनाने फक्त एका शब्दांत उत्तर दिलें. गंभीर मुद्रा धारण करून तो म्हणाठा, “संयम, बाबा ! संयम, दुसरं तिसरें कांहीं नाहीं.! नेपोलियनानं हे जे उत्तर दिले, त्यांत पुष्कळ अर्थ आहे. कारण असं पहा, जो मनुण्य पुण्कळ बोलतो, मोकळ्या मनाचा आहे, असें आपल्यास वाटतें व जो आंत बाहेर निराळे असें कांहीं ठेवीत नाही, अशा मनुष्यावर आपला विश्वास बसतो खरा व त्याचेवर आपण प्रेम कारितां, परंतु आपले जे अगदीं खाजगी हेतु, विचार, कल्पना त्या कांही. अशा भडभड्या मनुष्याठा आपण सांगणार नाहीं, किंबा संकटाचे वेळीं असा हा मनुष्य आपल्या कांहीं विशेष उपयोगी पडेल व त्याच्यावर आपण सवेस्वीं अवटंबून असणें योग्य आहे, असें कांहीं आप- “स्याठा वाटत नाहीं. ९१ ८१५ १५१२.//४./ ४६५४४४४४७७ /% ४८४ ७७ ७ /५/४४.»/९ ४ १४६५ ५७५४0७४ 7७ & ३८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. *४१९../”९_,”* ४.” .“%..&?०.,/%../*१७_./००६ ७ _./”७ ./€७ ./९ .४0९ रक नक “% “* “ 70% “* 07% /0 ॥ि “१ /£% / /२ »/५./%//१* //१ “५...” “१९ /४_ /७/७४ /% /"% ४७७०” * /७ ७१० “१ ७ ८४ ७ ./४ ./४.//७_/१७६ ./”३ .,/१६..७ नेपोलियनाचा जो धिमेपणा, जो संयम त्यापेक्षां वरच्या दर्जाचा संयम आहे. नेपोलियनास वाटे कीं, दुसर्‍्यांस जिकण्याकरितां वः दसऱ्यांवर राज्य करण्याकरितां ईश्वराने आपणांस उत्पन केलें आहे म्हणून त्याचा संयम,सत्ता व वैभव हें मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षनें उत्पन झालेला होता. पण जे ठोक शांत, गंभीर व ममताळू असतात, जं सिंहाप्रमाणे सामरथ्येवान्‌, पण कोंकराप्रमाणें गरीब, स्वतःची दुःखं किंवा संकटे ठोकांस जाहिर करणें ज्यांना आवडत नाहीं, परंतु याच्या उळट सवे जगाचा भार आपल्या डोक्यावर घेण्यास जे तयार असतात व जिकडे जिकडे म्हणून ते जातीळ, तिकडे तिकडे जे स्वस्थता व श्याति उत्पन्न कारेतात, अशा ठोाकांमध्ये जी 'संयमवत्ति दिसते ती स्थिति खरोखर श्रेष्ट प्रकारची होय तुकारामबुवांचा आतां आपण जो अभंग गाइला त्यामध्ये त आपला अनुभव सांगतात आणि ल्या अभंगाच्या द्वारें लांनीं ह्या विपयाचचे रहस्य विदित केळं आहे. ते म्हणतात, मी इंश्वराच्या समागमांत नेहमीं राहिल्यामुळे मळा जगतामध्ये सवेत्र त्याचे दशन अधिका धिक होऊं लागलें; माझे ओझें हलके झालेंसें मळा वाट्टं ठागलें, एवढेंच नव्हे तर एरवी अंधकार असलेल्या मार्गावर आतां उत्तम प्रकाश पडूं लागला. मी ईश्वराच्या व्यानामध्ये जसजसा जास्त जास्त निमम्न राह ठागळो व त्याचें अधिकाधिक भजन करू लागलों, त्याची प्राथना करू लागलो, त्याचेवर सवे भार टाकून वाग्रूं लागलां, तसतसा माझ्या अंत:करणामर्ध्ये अधि- काधिक प्रकाश पडत गेला; माझ्या वाणीमध्यें सामर्थ्ये येत ऱचाळळें, ईश्वराच्या आज्ञा पाळा, त्याच्या सहवासांत संदेव रहा, असं दुसऱ्यांस कळविल्याशिवाय माझ्याने गप्प बसवेना. हृदयामध्ये मी हरीला सांठविल्यामुळें माझ्या मनांतील सर्वे तर्कवितके नाहींतसे झाळे व माझें आचरण सुभारलं. ईश्वराचे प्रेम अधिकाधिक व्यक्त. जीविताचें मूलतत्त्व प्रेम आहे १९ --५५-४४-०0 0 ५५.०४१५ 0 ४४५७७ ७०८७१५७४४९ ७.४७९७, ८७७०७४ 4०.४७, ४७.४४७०७७४५ ४७.७“ ५0५५ ४५०९-९१-५४. ४५०००९७ “५ 0४ ४0४ ९-0.“ “४.” .५/ ४५ »८०५ ८१%. ५०५५६, “/:_607 ७१७८0७ “९ ७७७.“ “धे &हीच रीड क कती चक होत गेल्यामुळें, जर्गांतील प्रत्येक माणूस मला बंधुभगिनीप्रमाणें वाटं लागळें; एवढेच नव्हे तर या सवे सृष्टीमध्ये ईश्वराचे मांगल्य पावित्र्य सरवेत्र जणूं काय पसरलेले आहे असें मला दिसूं लागलें. वर सांगितठेळे तुकोबांचे विचार म्हणजे त्यांची नुसती कल्पनेची भरारी समजावयाची कीं काय ! जगामध्ये जात व धमम यांचे अभेद्य तट पडलेळे आहेत; एका राष्ट्राचे दुसर्‍या राष्ट्राशीं कोठेंना कोठेतरी युद्ध ह जुंपलेलें असतेच; सवेत्र हेवा, मत्सर व वरचढ दिसून येत आहे; कांहीं वषांपरवी “ बळी तो कानापेळी ” हें तत्त्व मोठ्या जोरानें प्रतिपादिळें जात असे, आणि जीवनार्थ कलहामध्ये जो अधिक कालपर्यंत टिकाव धरून राहीळ, आधिक काळपर्यंत झगडीळ तोच अखेर्रास जय पावेळ, आणि हेंच पारेणामवादाचें रहस्य होय, असें मानिळें जात होतें. परंतु आतां ठोक सुदैवानं झुद्धीवर येत आहेत आणि देवाचा मंजुळ ध्वनि, देवाचा हस्त आपल कार्य करीत आहे; सवेत्र, आध्यातिक, राजनीतिविषक व इतर अंगांचा विचार कारितां आधुनिक संस्कृति असे अनुभ- वानें स्पष्ट करून देत आहे कीं, प्रत्येक आत्मा, प्रत्येक मनुष्य- प्राणी यास त्याची स्वाभाविक किंमत आहे, व म्हणून तो आपल्या सहानुभूतीस व दयेस पात्र आहे. जुन्या काळीं व्यक्तीला कांहीं महत्त्व नव्हतें. बहुजनसमाज दृष्टीपुढे ठेवून मनुष्यावियपयीं विचार चाळत असे. परंतु आतां तो सव मनु पालटला आहे. पूर्वींच्या ह्या विचाराळा आतां कांहीं महत्र राहिलें नाहीं. प्रललेक व्यक्ति समाजाचा एक आअधिकारयुक्त घटक असून समाजघटनेचा पाया प्रेम, सहानुभूति झाली पाहिजे, हे तत्त्व आतां मान्य होऊं ठागळें आहे. सभागृहांतीळ वादविवादांत किंवा व्यासपीठावर्रीळ आपल्या भाषणांत, संकटांत पडलेल्या किंवा भुकेने मरत असलेल्या मनुष्यास मदत करणें हं कांहीं माझे कतेब्य नाहीं ४० सर नारायण गणेद चंदावरकर यांचा व्याख्याने. “८४४८४ ०-.५५/"-४८/४४५५४४४४४१॥/ ४४४४०१५४४४ ४४ पळ "० ४०५४४०४” ४-”४-५५-/५ “-५८५१- ५९४>/४/४-१0 असें मोठ्या घिटाइने ह्मणणारा मुत्सद्रि आज आपल्याला सांपडेल काय १ आतां एवढें मात्र खरें की, मनुष्यामनुष्यामधीळ बंधुत्वाचे नाते व्यवहारांत जितक्या प्रमाणाने ओळखिळें जावयास पाहिजे, तितक्या प्रमाणांत तें अद्याप ओळखले गेळें नाही. परंतु कंगाल, दीन, दुबळे व विपत्तिग्रस्त लोकांना तसंच कुजत न ठेवणें व लांस साहाय्य करणें, हे ज्यांना सुस्थिति प्राप्त झाळेळी आहे, लांचे कतेब्य आहे, हा त्यांचा घमे आहे, हं तत्व आतां सवेमान्य झाल्यासारखे आहे. ह्या तत्त्वामुळेंच आपणांस कळतें कीं, इश्वराच्या व मनुष्याच्या दृष्टीनें प्रत्यक मनुष्यप्राण्याची किंमत आहे, व हेच तत्त्व आपल्या सवे कांति व आपल्या सवे संस्था ह्यांस योग्य वळण लावीत आहे. ह्या तत्वाची जाणीव कमी अधिक प्रमाणाने होऊं लागढी आहे, म्हणूनच जिकडे तिकडे धर्माथ दवाखाने, अनाथ बालकांचीं गृहे, व अशाच दुसऱ्या परोपकारी संस्था निमाण होत आहित. म्हणून, भाधुनिक सुधारणेची किल्ली प्रेम आहे, असे जे म्हणतात ते स्तरम्ना- मध्यें कांहींतरी बरळत आहेत, असें जर कोणी आपणास सांगू ढांगठा तर तिकडे आपण दुलक्ष करा, त्याच्यावर विश्वास ठेवूं नका. परिणामवादीदेखीळ आपल्या पूर्वीच्या मतास सोम्य स्वरूप देऊन आतां असे प्रतिपादू ठागळे आहेत कौ, जीवना्थ कलहामध्यें जे अधिक सहानुभूति दाखवितात, प्रेम करितात, व ज्यांच्या ठिकाणीं परहितबुद्धि अधिक असते, तेच खरोखर या जगामध्ये टिकाव धरून राहण्यास सर्वांपेक्षा अंतीं अधिक ठायक ठरतात. हीच गोष्ट आपला स्वत:चा विवेक, आपणांस शिकवितो. जे लोक गरीबांकरितां कांहींसुद्धां करीत नाहींत, अशा श्रीमंत लोकांचा किंवा जातीजातींतीळ काल्पानेक उच्चनीचपणा ह्यांनीं ज्यांची मनें कळुषित झालीं आहेत अश आप्पल्पोटे लोकांचा आपण गोख जीविताचं मूलतत्त्व प्रेम आहे करीत नाहीं; तर ईश्वराचे प्रेम सवे जगतामध्ये नांदत आहे, म्हणून ह्या जगामध्ये रहणारे आम्ही सवे बंघभगिनी होत व परस्परांस मदत- करणें हे परस्पराचें कतेव्य आहे, असे ज्या विभूतींना वाटतें या वि- भूति आम्हांस वंदनीय होऊन बसल्या आहेत. पुरातन काळापासून सवे साधुसंतांनी, व थोर पुरुपांनीं वेळोवेळीं याच तत्त्वाचा डांगोर) पिटला आहे कौं, मनुष्यास एकत्र करण्यास प्रेम हे उत्तम साधन आहे. मत्सर, जात व वणे यांचे निव हे प्रेमास प्रणेत्व येण्याच्या वाटे- मर्धांळ मोठमोठे खडक होत. यासाठीं आपले सर्वांचे देवापाशी ह. मागणें असावे कीं, हे इंश्वरा, आमच्यावर दया कर आणि तुझ्या कृपेने आमच्या वाटेमधीळ हे अडथळे नाहींसे होवोत ! म्हणजे जगामध्ये सवेत्र प्रण प्रेम दिसेल. आपणा सर्वांचा असा स्वाभाविक भरंवसा आहे कीं, असा आनंदाचा दिवस प्राप्त होणार आहे आजच जरी नसला, तरी पुढं मागे तो खात्रीने येणार आहे. परंतु तो येणार असडा तरी तो प्रत्येक व्यक्तीच्या परिश्रमानेंच येणार आहि, हे आम्हीं लक्षांत ठेवून वागळ पाहिजे आणि म्हणून प्रत्यकानं तो लवकर यावा अशाविषयीं खटपट करणें अगत्याचे आहे. ती खटपट म्हणजे प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रेमास प्राधान्य देणें ही होय. सर्वे व्यवहार करितेवेळीं प्रेम आपल्या दृष्टीपुढे ठेवावें, नेहमीं इश्वराच्या समागमांत रहावे म्हणजे तुकाबाठा प्रत्येकजण आपला भाऊ किंवा बहिण आहे, असे ज्याप्रमाणं वाटे त्याप्रमाणेच आपणांसही वाटेळ,. एवढेच नव्हे तर एकांतामध्ये आपण ईश्वराच्या चिंतनांत मम्न राहून त्याची प्रार्थना केळी पाहिजे, त्याचे ध्यान केलें पाहिजे, आपळे हृद्धत त्यास निवेदन केळे पाहिजे, आपळी तळ- मळ त्यास दाखविली पाहिजे, म्हणजे समाजामध्ये पुन्हां आपण वावरू ढागळां कौ, ' अवघे देखं जन ब्रह्मरूप ! हा अधिकार कमी अधिक प्रमाणाने आपल्याठा प्राप्त होईल, इंवराविषयींच्या ४२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने ८ * २७% ५४% ४ & “ “४.” “२ /१ /”* /% »/% “२ आ क *“ /२ ./” _/”"५ १,” २.”/% “£% ७ /” ६. ९ /%_/१"४* ॥ ज्ञानाचें व त्याच्या प्रेमार्चे वर्चस्व, आपल्या प्रसेक विचारावर व आचारावर सतत राहील आणि खरे पहातां आपल्या जीवनामध्ये ग्रेम हे आति उदात्त व आति गंभीर असें तत्त्व आहे याचा सर्वांस अनुभव येईल. सर वॉल्टर स्कॉट एके ठिकाणी म्हणतोः--- [1 ७७७९७, 1.00 (पा85 11० 51९1९1 ५”5 76९; ग १४७, 112 110५115 (11९ ॥१811॥10/5 8९९0; 1 ॥&)]51॥ एन ५७0 18 8९6010; 11 1811)11र्‍ 08, ऐै्चा)]०९& 01 ॥॥७ 21261. 1.०४७ ॥॥]९७ (16 ००प, (16 0811100: (1182 2'0४6€, ॥१10 11011 0९106, ६1त 881115 80४6; ["01 1090 15 1687९1 1) त 1890761 158 107९ प्रेमाची आवश्यकता लहान मुलाला भासते, तशीच मोठ्या माणसा- लाही वाटते. प्रेमाशिवाय जग चाढणार नाहीं, प्रेमामुळेंच आपण वांचतो, व आपली वाढ होते. एकमेकांशीं मत्सर करण्याची, एकमे- कांशीं भांडण करण्याची भुरळ आपणांस वारंवार पडते, हें खरें. पण शेवटीं प्रेमाचा जय होतो, प्रेमामुळेच मोडलेळी घडी पुन्हा नीट असवितां येते. ज्या ज्या वेळीं भांडण उकरण्याचा, द्वेप करण्याचा आपणास मोह पडेल, आपण आपला अधिकार विसरून ह्या दोपास बळी पडण्याच्या बेतांत असूं त्या ला वेळीं आपण इंश्वराचा धांवा करावा, ल्यास शरण जावें. देवा, मी पुन्हां प्रेमाच्या मार्गापासून दूर जात आहें, असें त्यास सांगावे. म्हणजे, इश्वर आपल्या अंतःकरणांत. मार्दव उत्पन्न करीळ, आपली ढष्टि जी सदोष आहे ती सतेज करीळ. परमेश्वराच्या प्रेमॅरूपी प्रकाशाचा साक्षात्कार आपणांस होईळ, सवामर्थ्ये कांहींना कांहीं चांगुळपणा आहे, .हे॑ आपणांस कळेळ व ह्यायोगे आप- त्यामधील वितुष्ट नाहींसें होऊन आपळं एकमेकांशीं व ईश्वराशी जीविताचें मूलतत्त्व प्रेम आहे. ४३ २-५. “४ > ८४ :->>< <*०-४*८४५५४४-/४- ४८/४५/४४0९.” <.- ४७२७. ४ केली र क ककलो "> १७-०७ ४४५ ७४0 सख्य होईल; बाहेरून दिसण्यांत मनुष्य कितीही गरीब किंवा पंगु दिसला तरी, प्रयत्न केल्यास लाच्यामधीळ इंश्वरी अंश दिसल्या- शिवाय राहणार नाहीं. सारांश, जेव्हां जेव्हां म्हणून एकादा साधु- पुरुष, ईश्वराची प्रजा करा, खरें बोला, चांगळें व पवित्र व्हा, सर्वांवर ग्रेम करा असा उपदेश करितो, तेव्हां तेव्हां आपल्या सर्वांच्या अंत:- करणांतून, ल्याच्या लया उपदेशास, प्रत्युत्तर मिळत नाहीं काय ! भयंकर पापी मनुष्याळा देखीळ आपले खरं वसतिस्थान ह्या जगा- मध्ये नसून, जेथून आपण आलां आहों, तेथेंच आपल्याला पुन्हा पूरत जाण्याचे आहे व तेंच आपळे घर होय, असें कभी कधी वाटत नाहीं काय ? ज्यानें त्यानें आपआपळा अनुभव पहावा ! ईश्वराच्या संगतींत राहून अंतर्बाह्य जो ज्ञानदिवा त्याचा प्रकाश अधिकाधिक सतेज होईल, असें आपण केळे पाहिजे. तुकोबाचा हाच आपणांस संदेश आहे. हं तत्व सवे साधुसंतांनी व ज्ञानी लोकांनीं ओळखिळें आहे. प्रेम आणि तें धारण करण्याची मनष्याच्या अंत:- करणाची शक्ति अमर्याद आहे. शेक्सपिभरनें जी गो जूलिय- या तोंडून वदविली, तसें आपल्यांपैकीं प्रसेकास म्हणतां येईठ:- 1॥॥ ४ 1)0१11139 15 85 0001९55 85 [16 5९08, ॥॥५ 10ए6 95 १०९); 116 110161 ॥ाए७ (0 1106, 18 110101 15806, 10 00(1 ६७1९ 110116, उपनिषदे, भगवर्द्रीता, कुराण, बायबळ हे सवे धमेग्रेथ प्रेमाचे अनु- वाद गात आहेत. सवे धर्म जणूं काय कंठरवानें सांगत आहेत:->- ६६ सर्वांवर प्रेम करा, प्रेमाच्या विचाराची वाद्वे करा, आयुष्यामध्ये प्रेम हे ध्येय सतत पढे ठेवा, आपण सवे एका इंश्रराची ठेकरं आहोंत, म्हणून इंश्वराच्या प्रेमावर आपणा सवाचा सारखा हक्क आहे, थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे, इश्वर नेहमीं आपणांजवळ उभा आहे व आपण त्याच्याजवळ आहों, ही गोष्ट लक्षांत ठेवा,!/ ४४ सर नारायण गणेहा चंदावरकर यांचीं व्याख्याने, कज ०/ ४५०७५४७७५१ ५ ७१९. ०५५ %" किक -८४भ ७९.७० ४७७०४८०” ७» 0५ ७९.४४ ५१५९७७९७४० ४७९. “७० ७ _0५०॥७ 00५ ८७५५-४४ २.४७ .७0४४.४0७ ८४८७-४७. ८७” ८४५७७ ४४/०७/४७४0 ७५४ 0७७४७. ७७ ७ ७८00 ७ ४७४४ हा शा (७) परमानद, तुका म्हणे आतां खेळतों कौतुके । जालें तुझें सुख अंतबाद्य ॥ इेश्वराच्या समागमामर्ध्ये सदा राहिल्यामुळे व त्याचे ध्यान, मनन केल्यामुळे जगामध्ये सवत्र सोंदर्य व चांयुळपणा तुकोबांस कसा अनुभवास आठा, हें मीं माझ्या पूर्वीच्या व्याख्यानांमध्यें दाखविण्याचा प्रयत्त केढा आहे. हेवा व मत्सर यांचं ठाणे तुकोबांच्या अंत:कर- णांतून पार उठळें व “वसुधेव कुटुंबकं वृत्ति'हा त्यांच्या ठिकाणीं पूर्ण- पणें नांदू लागठी. पुरुप, स्त्री अथवा मूळ एवढेंच नव्हे, तर जगा- मध्ये लांना जे जे दिसे ते सव लांच्या अंतःकरणास स्फ्र्तिकारक असें झालें. कारण मनुष्यप्राणी, त्याचे सामर्थ्य, सृष्टिसोंदर्य व हा संसार पाहून ईश्वर दयामय आहे, मनुष्यही प्रेमानें ओथंबलेळा आहे, सवे विश्वामध्ये प्रेम सवत्र नांदत आहे, ही गोष्ट, जितक्या जास्त रीतीने स्पष्ट होते, तितक्या स्पष्ट रीतीने दुसरी कोणतीही होत नाहीं, असं तुकोबांस वाटत होते. असो. आतां ' जेथें जातों तेथे' ह्या अभंगांतीठ शेवटच्या चरणाकडे आज आपण वळूं. यामध्ये साधुश्रेष्ठांनीं अभंगाची परिसमाप्ति करून आपल्याला शेवटीं कोणती स्थिति प्राप्त झ्ाठी, हें सांगितळें आहे. ती स्थिति म्हटली म्हणजे अंतर्बाह्यमसुखाची होय. या प्रकारची तुकोबांची स्थिति झाल्यामुळें ते आनंदाने नाचूं बागडू ठागळे. या चरणाचा आपण विचार करूं ठागठां असतां यायोगें विचारामागून विचार, कल्पनामागून कल्पना ज्या आपणांस एकसा- रख्या सुचतात लांचा अल्प विचार करण्याचें मीं योजिळें आहे. मनुष्यानं अनेक साधनांचा उपयोग करून, अनेक मागाचे अवलंबन करून सुखाचा शोध ढावण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला परमानंद ४५९ अ ५८ ७.४१ ४५0 ७७७” ७ ४-//'%५ ९-४ “- ७-४ क्ल > ल “१४४ -€ -“ "५५९ च्ट / ४८८४५.” ४.५२ आहि. ह्या सवे प्रयत्नांचा इतिहास म्हणजे तो सगळ्या जगाचाच इतिहास होय अर्से म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. कारण, जगाच्या आरंभापासून मनुष्य सुखाचा शोध ठावीत आहे, व ते मिळविण्याविषयीं त्याची धडपड सुरू आहे. सुखाची कल्पना त्याच्या मनांतून कधींही नाहीशी झाठेठी नाहीं; तथापि जेव्हां जेव्हां [पणांस सुर सांपडळे असें याला वाटतें, तेव्हां तेव्हां तें त्याच्या हातून निसटून जातें व दोघांची चुकामूक पडते ! असं जे हें सुख कीं ज्याच्या लाभासाठी झालेल्या प्रयत्नांचा इतिहास म्हणजे जगाचा इतिहास होय, तें आहे तरी काय 2 आपल्या शास्त्रांमध्ये त्याला अनेक नांवें आहेत. कित्येक अभंगांमध्यें तुकोबांनी लाला परमानंद, तर दुसऱ्यांमध्यें त्याला शांति असे म्हटठें आहे. इतर सारस्वतांत लाला निर्वाण, केवल्यावस्था, स्वाभाविक तन्मयावस्था किंवा ब्रह्मानेदमम्नता, परमेश्वराकडून प्राप्त झालेला प्रकाश वगेरे प्रकारचीं नांवें आहेत. ह्या सवे शब्दांचा जर आपण विचार केला, तर आपल्या असें अनुभवास येइल कीं, हे शब्द जरी निरनिराळे आहेत, तरी त्यांच्या थोगें आपल्या मनाच्या एका प्रकारच्या स्थितीची, आत्म्याच्या एका प्रकारच्या अनुभवात्मक अवस्थेची कल्पना होते. आध्यामिक अनु- भवाच्या द्वारं अखिल विश्वाची हाळचाळ अंतःकरणांत होत आहे, म्हणजे जगामध्ये जे कांही निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येत आहित त्यांचे प्रतिर्बिव आपल्याळा आपल्याच अंत;करणांत पहावयास सांपडतें; बाहेर जें चाळले आहे, त्याचें जे रहस्य तें आपण जाण- ल्यामुळे आपल्या ठिकाणीं ऐक्याची भावना जागृत होते; व आप- ल्याला असा अनुभव येऊन चुकतो कीं, जे तेज, जो प्रकाश, जो आनद, जे सामथ्ये या विश्वांत टग्गोचर होत आहे, तेंच विश्वाचे ४६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने २.५ ४-४ २.५” ४५” १. १४ ९०८ ५“ ४” ४४७ १७// ४.८७ कक ७%./४१४-४ ४४५८-५४.” ७५८ ४५” ४८५ १.५ ४८ ४८५ ०” ४-४ "२.४ ४.५१.” ४०४४०७५४४०” -“ र ७.४०” ५.७ ७४४ “५:५४ > ४-० <. नियमन करीत आहे, त्याचीच सत्ता आपल्या स्वत:च्या भॉम्यावर आहे. त्याच्या सत्तेचा, प्रकाशाचा, सामथ्यीचा अनुभव प्रतिक्षणी हा आत्मा घेत आहे. ही जी अनुभवाची स्थिति, हा जो परमानंद, ऱ्याची कल्पना वरील शब्द कमी अधिक प्रमाणाने, प्रत्यक्ष व अप्र व्यक्ष रीतीने करून देत आहेत. अंतर्बाह्य सुख हा ब्रह्माचा एक गुण आहे, एवढंच नव्हे तर तो ब्रह्माचा वरिष्ट प्रकारचा गुण होय. बाह्य व अंतर्विश्व ही ब्रह्मामध्ये प्रकृति व चेतन्य म्हणून राहतात. ही जडसृष्टिवही मनःसृष्टि इश्वराषासून निमाण झाली. इंश्वरानें उत्पन्न केलेल्या ह्या गोष्टी होत. तेत्तिरीय उपनिषदामध्यें म्हटलें आहे:-- तस्माद्रा एतस्मादात्मन आकाशः संभूत! ॥ आका- शाद्वायुः | वायोरगरिः ।। अग्नेराप! || अदृभ्यः पूथिवी।। पृथिव्या ओषधय! ॥ ओषधीभ्यो5्नम्‌ ॥ अन्ना- त्पुरुषः ।॥। या उपनिषदकाराच्या मनामध्ये विकासाच्या कल्पनेचे बीज होते असें दिसतें. सृष्टि एकदम अस्तित्वांत आढी असं त्याचे म्हणणे नाहीं. तो म्हणतो कीं, सावकाश व शांत रीतीनें हे विश्व निर्माण होत गेळे, व ईश्वराच्या मनाचे हें कृत्य होय. क्रषीच्या मतें अन्न म्हणजे प्रकृति, नुसती जडप्रक्ञांते नव्हे, तर ज्यायोगे आपण जिवंत रहातो, असा जो प्राणवायु त्यानं युक्त अशी प्रकृति, नुसती जड सूष्टि नव्हे तर चेतन्यमय सृष्टि-कारण, झाडे देखीळ श्वासोछास करितात. ह्या विश्वामध्ये जे सामर्थ्य, जी शक्ति दिसते तिच्या द्वारेही परमेश्वर प्रकट होत आहे. परंतु ही शक्ति ( उग्राल'हए) हणजे परमानंद. ४७ तरी काय £ जडसृष्टीच्या मागील हा जो आत्मा, हें जे चैतन्यतत्व त भाहे तरी काय हिबबबाबबाबाब चा भोतिक शास्त्रांनी अनेक अत्यंत महत्त्वाचे व सवोस थक्क करून 'सोडणारे शोध ठाविळे आहेत; परंतु ही शक्ति काय आहे, हें शास्त्राला सांगतां येत नाहीं. येथे शास्त्रांनी हात टेंकिळे आहेत, असे म्हणावयास कांहीं हरकत नाहीं, टिंडलनें ह्या शक्तींचे प्रथ्थक्करण, ती एक अत्यंत सूक्ष्म परमाणू ( 500 ग ॥0णल्स्प]2 ) आहे असे म्हणून केलें आहे. पण ह्याने कोणाचे समाधान होतें: ह्या शक्तीचे, ह्या तत्त्वाचे, खरं वर्णन म्हणजे * आनेद ) * चेतनश्रेत- नानामेकः ' किंवा * सर्वभूतांतरात्मा ! असें होय. परमाम्याचें स्वरूप संतू, चित्‌, व आनंद ( सचिदानंद ) या रीतीनं केळे जातें; परंतु हा आनंद, सत्‌ व चित यांच्यांमध्येही असतो; तो आनंद त्याच्या खताकरितांच नसतो, पण त्यायोगे सर्व विश्व उल्हासेत होते. ज्याला हे दिसते तो ब्रह्माला जाणतो. जुन्या कराराच्या द्वारे देवाच्या आनंदस्वरूपाची, प्रेमस्वरूपाची ओळख इतकी स्पष्टपणें पटत नाहीं. त्यांतील पहिल्या म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असें आहे कीं, परमेश्वराने ही सव सृष्टि उत्पन केटी. नंतर पुरुष व स्त्री उत्पन्न केल्यावर, त्यानें एकदां सवे सृष्टि निरखून पाहिली तों तींत सवे कांहीं त्याठा चांगळें आहेस दिसले. ह्या ठिकाणीं आनंदाच्या कल्पनेची उणीव आहे. जुन्या 'करारांतीळ देव मत्सरी दिसतो; परंतु येशू स्त्रिस्ति व पॉल यांच्या शब्दांवरून नव्या करारांतीळ इश्वर मत्सरी नाहीं अस कळून येतें. ईश्वर प्रेमस्वरूप आहे, त्याच्यामध्ये आम्ही वावरतो, रहातों व आमचें सवे जीवित्व त्यावर अवलंबून आहे. ४८ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने. आतां कोणी असं म्हणेळ कीं, ईश्वर जर आनंदरूप आहे, प्रेम- रूप आहे, तर मग ह्या संसारांत आम्हांला आनंदाचाच, सुखाचाच, प्रेमाचाच ठाभ कां होत नाहीं £ आमच्यावर संकटे आलीं असतां प्रेममय देव स्वस्थ कां असतो तो आमच्या संकटांचे निवारण कां करीत नाहीं? या आयुष्यामध्ये दुःख व संकट जिकडे पहावें तिकडे दिसत आहे. आणि सुखाच्या बरोबर संकट हें ठेविठेळेंच ! जेथें आनंद आहे तेर्थे दुःखही आहेच, मग इश्वर जर प्रेममय आहे, तर मग सववत्र अनुभवास येणारी संकटपरंपरा काय म्हणून १ अश्या प्रकारच्या विचारांनी मन गोंधळून जातें ब मग पुढला मार्ग कांहीं दिसत नाहीं. पण, आतां आधुनिक तत्त्ववेत्ते, धमेप्रचारक व थोर पुरुप ह्या विपयाचा थोड्या निराळ्या दृष्टीनें विचार करूं लागले आहेत; देव आमच्यावर संकटे पाठवितो व आपण मौज पहात स्वस्थ बसतो ही कल्पना आतां मान्य होण्यासारखी नाहीं. देव आपल्या सांगाती आहे, जेथें जातो तेथे आहे. दुःखाच्या वेळीं आपल्या दुःखाचा वांटेकरी तो होतो; सुखाच्या वेळीं आपल्या सुखांत भर घाळून आपलें रक्षण तो करितो. म्हणजे देव आपणांला केव्हां सोडीत नाहीं, एवढेंच नव्हे, तर तो आपल्या संगे आहे हें आपणांस कळते, ही जी भावना ती देवाच्या स्वरूपाविषयी आपल्यास उच्च- प्रकारच्या अनुभवाचा लाभ करून देते. प्रथम, मनुष्यांना ईश्वर हा कांहींतरी एक शक्ति आहे, सामर्थ्य आहे असं वाटे; म्हणजे त्यांच्या मनामध्ये इंथवराविषयीं भीतीची कल्पना असे; नंतर इंश्रर ज्ञानमय आहे असे त्यांना वाटूं ठागळें ब त्यावेळीं तो मनुष्याच्या सुखदुःखा- विषयीं बेपर्वा आहे, असा त्यांचा समज होता. यानंतरची तिसरी स्थिति म्हणजे ईश्वर प्रेममय किंवा आनंदमय आहे, ही त्यांना प्राप्त झाली. इश्वर एकदांच विश्वख्पी घड्याळाला किली देऊन आतां शांत व स्वस्थ बसून रहात नाही,तर आपल्या सवे व्यवहारामध्ये तो आपला “५//%../”%५.”€% “७ .””%./.” ७./४७./%७ ” ४.५४ *0% ४४% ७५0७ ४४ »/% “४ ४०% ४१ “१ /४_/४% /% /7२ “0१% /%,/४*२ /7% ४ ४.१ ५४ ७.५७, “२५ २. “७ //%./१ »”४/% “५_//% १९६ "७. /// ने अंतरींचं सुख. ४९ - ४४४६. ४४ _ ४४४८४७ ४७७४७७ ४.४४ ..७*७ ४७.४७ ४४४ ७४१५-५४ ..४ ४.४९. .४” ४४९७ ९७ ४७,४१७ ८» .५७ ८७४६. ४४% ४४९ ४४.७ ४0,” ७“. 'वांटेकरी आहे, आपल्या सुखदुःखामध्ये तो समसुखदुःखी आहे, आपणं त्याच्यापासून निराळे होत नाहीं, तो आपल्यापासून दूर जात नाहीं, एवढंच नव्हे, तर तो आपला जीवनाधार आहे, लाच्या जीवनांतगत आपळें जीवन आहे हेंच सत्य आहे, असें आतां अनुभवार्ने कळून येत चाललं आहे आणि आमचे तुकोबासारखे साधु ' जेथें जातो तेथे तूं माझा सांगाति ! ह्या प्रकारच्या उद्गारांच्या द्वारे कंठरवाने हेंच आज किती तरि दिवस सांगत आहेत ! अंतरींचं सुग्व. धाई अंतरींच्या सुखं | काय बडबड वाचा मुखें ।॥ विधिनिषेध उरफोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ वाढे तळमळ उभयतां । नाहीं देखिले अनुभवितां ॥। आपुल्या मतें पिसं । परि तें आहे जैसें तसं ।॥ साधना'ची सिद्धि । मोन करा स्थिर बुद्धि ॥ तुका म्हणे वादे । वांया गेलीं न्रह्मवृदे ॥। कोणीसाव्या शतकांत जीं मोठीं खोठ बुद्धीची माणर्स इंग्लं- डला "लाभली त्यांतच थॉमस कालीइलची गणना केली पाहिजे. त्याच्या विविध लेखांचा सर्वावर, विशेषतः तरुणांवर, पुष्कळ परि- “णाम झाला होता. कारण, ज्या वेळीं इंग्लिश समाजामध्ये गतानु- गतिकत्वास अधिक मान मिळत होता, प्रामाणिकपणं श्रम करून आपला संसार उत्तम रीतीनें चाळविगे हंहि मध्यम स्थितींतील लोकां- मध्ये कमीपणाचे ठेखळें जात होतें, व ह्या विश्वाची व्यवस्था निय- मांनी बद्ध नाही, येथे वाटेळ त्याळा वाटेळ तर्से वागात्रपाची मुभा आहे अशा विचारांचे प्राबल्य ज्या वेळी होतें त्या वेळीं कालोइलनें वरीळ कामगिरी बजाविळी, हणुन तिचें महत्त्व विशेष 8 ५० सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने, आहे. खरें पहातां कालोइल म्हणजे एक विक्षिप्त व्यक्ति होती... एके रात्री कालोइल व एमरसन लंडन शहरांत फेरफटका मारीत असतां एमरसनरने कालीइलला ' लंडन शहर पाहून तुला काय वाटतें £ असा सहज प्रश्न केळा असतां कालोइलनें आपल्यास येथे सेतानाचे राज्य दिसत आहे असा जबाब दिला ! उलट पक्षी एमरसनने सांगितलें कीं, मला येथे देवाचा हस्त, देवाचें राज्य. सर्वत्र दिसत आहे ! कालीइल हा मोठा निराशावादी असे व॒ एम- रसन आशावादी होता. कालीइलला वाटे कौ, जगांत सर्वत्र अंधारच आहे व अंधाराचीच सत्ता सववत्र नांदत आहे. उलट पक्षी एमर्स-. नला वाटावे की, जरी अंधार असला तरी तो, प्रकाश पुढें येणार ह्याची सूचना आहे. प्रचंड प्रकाशापूर्वी जो अंधकार सवेत्र पसरतो व जो पुढील प्रकाशाची कल्पना करून देण्यास कारणीभूत होतो तो हा अंधार आहे. कालोइलला भाषणे नका होतीं; शांतता हवी होती. मोठमोठ्या वक्त्यांना त्यानें कां) ७०४७ हवेचीं पोतीं म्हणावें. सारखी बडबड करीत सुट नका, भाषणांची रेळचेळ उडवू नका, आपल्या घरीं जाऊन बसा आणि आपल्या जिभेला आंबरा अशा ग्रकारचा उपदेश त्यानें केला आहे; परंतु त्याचा स्वतःचा आयुष्यक्रम पाहिला, तर तो मात्र ह्याच्या अगदीं उळट होता ! लोकांनीं आपली जिह्ाा आंवराबी व ताोंडांना खीळ घालावी असं त्याला वाटत असे; पण त्याला स्वतःला कांहीं ते करितां आलें नाहीं. त्याचे स्वतःचे ठेख, त्याचे ग्रंथ हे सव, स्वतः त्यालाच वरील नियम पाळतां आला नाहीं, असंच अगदीं स्पष्टपणें दाखवीत आहित. असें जरी आहे तरी त्याने जो उपदेश केला आहे, त्यांत अर्थ पुष्कळ आहे व त्याचें महत्वही फार आहे हें लक्षांत ठेविळें पाहिजे. हलींचा आपला काळ हा वकतृत्वाचा काळ आहे हे कांहीं खोटें नाहीं. म्हणजे संभाषणे, भापणें, व्याख्याने, वादविवाद ह्यांवाचून अंतरींचं सुख. ५९ आपर्ळे कांही आज चालावयार्चे नाही. आणखी, अगदीं जगाच्या प्रारंभापासून 'जेव्हेनें आपळी कामगिरी सारखी चालविली आहे ! कधीं तिचा पत्णाम इष्ट झाला असेळ, कधीं अनिष्ट झाला असेल, ही गोष्ट निराळी, पण ती कांहीं स्वस्थ बसलेली नाहीं ! मोठमोठ्या समुदायांसमोर भाषणें करून वक्त्याने आपापले विचार कळविले आहेत, संदेश विदित केळे आहेत व त्या वकतत्वाच्या ओघाचा छोकसमूहावर तात्काळ परिणाम झालेला आहे. जॉपयेत मनुष्य- प्राण्यास जिह्वागात्र आहे, तोंपर्यंत वक्तृत्व व त्याचे सामर्थ्य हीं विफळ होणार नाहींत; परंतु आपली जिह्ा ही दृष्ट व अनिष्ट, चांगळे व वाईट साध्य करून देणारी व्हावी, व तिचें सामर्थ्य सवेत्र दृग्गोचर व्हावे, अशी जरी ईश्वरी योजना आहे, तरी देवाने हा धडा कांहीं विशेष रीतीनेंच घाळून दिला आहे, असें म्हटळे पाहिजे. देव शांत आहे, वाचाविहीन आहे. जणूं काय ही सृष्टि, सष्टिसौंदय हीच त्याची जिव्हा, आणि ही सृष्टि किंवा हें सृष्टिसोंदर्य खुणांच्या द्वारे त्याचा संदेश आपणांस कळवीत असत. साष्ट्देवता आम्हांठा जणूं काय सांगत आहे कीं, जो माणूस सारख्या शब्दौ- घानें आपल्याला आपलें कर्तव्य काय व अकर्तेब्य काय याचा बोध करीत असतो, ल्याच्यापेक्षां शांत स्थितींत राहून त्या स्थितीच्या द्वारें उपदेश करणारा शिक्षक हा मनुष्यजातीरच॑ अधिक कल्याण करणारा होय. जिव्हेच्याठायीं मोठें सामथ्य आहे, शक्ति आहे हें खरें; परंतु तिने फार धगाणा घाळूं नये, बेताळ होऊ नये, म्हणूनच जणं काय तिची रचना देवानं कांही विलक्षण रीतीने केठी आहे. देवार्म दातांच्या मागें जिभेला अडकवून ठेविळें आहे, आणि ह्या दातांच्या बाहेरही आपले हे ओंठ जणूं काय दोन रखवालदार ठेविळे आहेत ! मनुष्य बेताळ होऊन आपला मनुष्यपणा विसरेळ व पशूकोटीप्रत जाईळ, म्हणूनच ही योजना केली नसेळ कशावरून ? असो. सारांश ५२ सर नारायण गणेदा चंदावरकर याचीं व्याख्याने. हा कीं, आपल्या ठिकाणीं परमेश्वरानेंच आत्मसंयमनाचे सामध्ये ठेबिळें आहे, व त्याच्या योगेच शहाणपणाचा जो मार्ग त्याचे आप- णांस अवलंबन कारितां येते. परंतु हें सामर्थ्य आपल्या अंत:करणांत जो परमेश्वराचा अंश आहे, त्याच्या द्वारेच आपणांस प्राप्त व्हावयाचे असते. खरें पाहिळें तर आजच्या काळीं संभाषणे, वादविवाद, वादग्रस्त विषयांचा खळ हीं सवेच ह्बी आहेत. तोंडी व लेखी उपदेश, व व्याख्याने हीं निरनिराळ्या रूपांनी फार पुरातन काला- पासून मनुष्यसमाजामध्यें आहेत. आणि जेव्हां * तुका म्हणे वार्दे । वांयां गेलीं ब्रह्मवंदे ' असें तुकोबा कंठरवान सांगतात, तेव्हां आपण कोणलाही गोष्टींचा वादविवादच करू नये, असे त्यांचे हणणे आहे असं कांहीं नाही. त्यांच्या उपदेशाचा आशय इतकाच समजावयाचा कीं, विनाकारण वाद घालावयाचा म्हणन वादविवाद करण्यांत कांहीं अर्थ नाहीं; तर वादविवाद व वक्तृत्व यांस स्वतःच्या विचाराचा ब मननाचा पाठिंबा असावा. आणि स्वतःच्या विचाराचं हें दढी- करण आणि मनन आपण आपल्या अत्यंत शांत अशा वेळीं, अंत:करण दुसऱ्या कोणत्याही व्यवसायांनीं रंगठेळे नसतांना, साधावयाचे असते. आयात आणि निगेत; माळ आंत येईेळ, तर तो निराळ्या ख्पानं बाहेर जाईल, हा नियम फक्त व्यापारालाच लागू आहे, अर्स नाही. तर तो सवेत्र ठागू होण्यासारखा आहे. आपण आपल्या शरीराचा विचार केला तरी, ह्या नियमाने आपलें शारीरिक स्वास्थ्य व आरोग्य आपणांस राखतां येते, असें आपल्याला आढळून येईल- विद्यार्थ्यांने प्रथम ज्ञानाचा लाभ करून ध्यावयाचा असतो, तेव्हां त्यास पुढें आपल्या ज्ञानाचा इतरांस लाभ करून देतां येईल. सारांश, आपल्या सर्व प्रकारच्या व्यवहारास हा नियम कमी अधिक प्रमा- णाने लावतां येण्यासारखा आहे. कालीइलने शांतीसंबधाने प्रदर्शित अंतरींचें सुख. ५ ४९११./४९%/०%.४४०१७..५../४५ ८४७७ ८१७ ८४४ ,”€७ ८४0,” ५.७ »*%../”% १७.४४ /७७ ४” ८४४७ 4१%,” /” ७.७. “के. /” ३.” ./“.. केलेल्या विचारांत बरेच तथ्य आहे, मात्र त्यानें आपळे विचारांस अतिशयोक्तीरचे स्वरूप दिलें होते. कारण आपल्याला हें माहित आहे कॉ, सवे सत्कृत्यें व उत्तमाचरण ह्यांच्या बुडाशी शांतपणे व एकांती झालेळें मनन हें असतें; हणजे एकांतामध्ये, चित्त स्थिर करून सर्व गोष्टींचा ब स्थितींचा शांतपर्णे विचार केल्यानंतर त्या निश्चित विचा- रास कृतीचे स्वरूप येत असतें. आपल्या ठिकाणीं जो उत्तमांश आहे, त्याचा ठाभ इतरांस जर करून द्यावयाचा आहे, तर प्रथमतः एकांतामध्ये शांतपणे मनन करावयास आधीं शिकळे पाहिजे. जगा- मध्ये जे अनेक प्रकारचे व्यवहार होत असतात, त्यांत स्वत; सामील झाल्यानेच, किंवा जगामध्ये जो सारखा गोंगाट होत आहे, त्यांत आपणही भर घातल्यानंच, अगर ज्या अनेक चळवळी चाळू आहेत त्यांच्यांशीं अगदीं एकजीव झाल्यानेंच आपल्याला जगाचा अनुभव येतो, असें नव्हे. हें सर्वे जरी करावयाचें असळें तरी, आपण प्रथम आपल्य , नाशीं विचार करून नंतर सिद्ध झाठें पाहिजे. उगाच लोक कोणतीही गोष्ट कारेतात हणून ती आपण करावयाची असें नव्हे. प्रथम मनन करणे हेंच आपले कतेब्य आहे. पहा, आपल्यावर कांहीं अत्यंत बिकट अशी आपत्ति आली, आपलें अत्यंत प्रिय असे कोणी सुहृद कालवश झालें, तर आपण किंकर्तेब्य- मूढ होतो व अगदीं आपल्याशींच आपल्या आपत्तीविषयीं विचार करीत बसतो. यासाठींच आपलं कोणी सुहृद गत झालें असतां, किंवा आपल्या एकाद्या मित्रावर असें संकट आल्यावर त्याच्या भेटीस क्ापण गेलों म्हणजे शांत बसणें, आपली मान जणं काय खांलीं घाळून आपली खिन्नता त्याच्या अनुभवास आणून देणें, आणि कोसळलेल्या आपत्तीविषयी अघळ पघळ न बोलणें हाच सरळ मार्ग होय, अर्स नित्य मानिलें जातें. अशा वेळीं दुःखाचे, संकटा'चे बटिकरी आपल्या स्तब्धतेच्या द्वारें फार चांगल्या रीर्ताने होतां येते. ५१४ सर नारायण गणेदा 'चंदावरकर यांचीं व्याख्याने. आपल्या साधुसंतांनी आपल्याला सांगूनच ठेविलें आहे कीं एकसा- रखा शोक करून नव्हे, किंवा आपल्या आपत्तीसंबंधानें इतरांशी अघळपघळ भाषण करून नव्हे तर आपल्या अंत:करणांत टेवून तें सहन केळे पाहिजे, ह्मणजे मग ल्या दुःखाच्या भाराने वांकून जाण्याऐ- वजीं तो दःखाम्रि अंतःकरणाच्या आंतील गाभाऱ्यांत ठेवून दुःख सहन केल्याने धेर्यवान्‌ किंवा हूर माणसाप्रमाणे जगामध्ये आप- णास परववत्‌ वावरतां येतें धर्माच्या बाबतींत आपल्याला हे स्वानुभवाने शिकावयाचें असते विश्वामध्ये एक प्रचंड शक्ति नांदत आहे. ही शक्ति आपल्या बऱ्यासाठीं नित्य झटत असते, आणि जरी आपल्यावर अनक प्रकारच्या आपत्ति आल्या, अनेक प्रकारचा दुःखे आपल्याला सहन करावीं लागलीं, तरी अंतीं सल्याचा व प्रेमाचा हा जय होतच असतो. ज्या वेळीं आपण आपल्या स्वतःसंबंधानं शांतपणे च शांत स्थळीं विचार करीत आहों व आपल्याला हें कळून चुकले आहे कीं, बाहेरच्या साधनांनीं आपला तरणोपाय होणे नाहीं, अंत:- करणाच्या ठायीं वास करणारा जो मित्र, तोच आपला मार्गदर्शक, तारक होय, त्याच वेळीं हा आपला विश्वास दृढावतो व त्यायोगे च आपल्या स्वतःला नोट मागावर ठेवितां येणें शक्‍य आहे, हं आप- णास कळून चुकतं. वेद, बायबळू, कुराण, क्षेंदावेस्ता इ० धर्म- ग्रंथ ज्यांनीं लिहिळे, ते आपल्या अंत:ःकरणामध्यें देवास पहावयास प्रथम शिकले होते. देवाचें वास्तव्य आप या अंतःकरणांत आहे हें त्यांस कळून चुकळें होते. आपण तर बोळूनचाळून अपूर्ण आहोत, ५गू आहोत. परंतु आपल्याला जर एर्णतेच्या मागीला लागावयारचे आहे, तर आपण प्रथम हें शिकले पाहिजे की, आप- ल्याला येथें जें जें कांहीं ज्या ज्या वेळीं हर्वे असतें, तें तें त्या त्या वेळीं आपल्याला आयते मिळणें शक्‍य नाहीं. आपण आपला स्वतःचा मार्ग अंतरींचे सुख. | ष्‌ “४-५ *<€ ५-५ ६-५४४-/५-/१-/४-/१./५-/६./%०/-” ४८४४” ४४४७४ ४.४” ९०४ ४.४ १०४१७ २.४ २४७७“ ७८४७४ क. ७८४४०४ -४४.»१%-४ ७.४७ ५/५४%७* २५४४४४१ ४४.५४५-/४ 0१ शोधून काढला पाहिजे, व आपणच आपल्या भडचणी दूर करण्या- साठीं झटळें पाहिजे. हा जो मोठा धडा आपल्याला शिकावयाचा असतो, तो आपण जेव्हां एकांतांत जाऊन स्वतःशींच विचार करतो, हांच तो आपल्याला कळतो. ज्या वेळीं संसारांतील सर्व गोंधळ सर्व गडबड आपल्या दृष्टीपुढे असते, त्या वेळीं ही जागृति आपल्या- ठिकाणीं होत नसते. आजच्या काळीं वादविवाद व चचो ह्यांच्या- वांचून कांहीं आपलें चालावयाचें नाहीं, हें खरें. कारण, आपली अशी कांहीं रचनाच आहे कीं, आपण निरनिराळ्या दिशांनीं विचार करीत असतां. तथापि इंश्वरीसंकेत असा दिसतो कों, निरनि- - राळीं माणसं जरी निरनिराळ्या देशानीं विचार करीत असलीं, तरी आपापले मतभेद सर्वांनी बाजूस ठेविळे पाहिजेत. आणि हे विचा- रांतीळ व मतांचे भेद प्रेमाच्या साहाय्यानें आवरले पाहिजेत. ज्या ' बेळीं आपण स्वत:शींच मनन करू, परमेश्वराने आपल्या अंत;कर- -णामध्ये जो मंजूळ ध्वनि ठेविला आहे, त्याजवर विश्वास ठेवूं व ज्या वेळीं परमेश्वर आपल्यासमोर आहे ही गोष्ट आपल्याला पटली आहे, असें आपण दाखवू, त्या वेळीं आपल्या ठिकाणीं प्रेमभाव जागृत 'होईळ. ज्या वेळीं सर्वे माणसे निद्रावश झालीं आहेत, ज्या वेळीं माणसांचे सव उद्योगधंदे थांबळे आहित, ज्या वेळीं रस्त्यांतीळ -भावाज व गोंगाट, ब त्याचप्रमाणें चैनीचेही सवे प्रकार थांबळे 'भाहेत, अश्या वेळीं आपण बाहेर पडा, एकदां वर आका- आकडे दृष्टि फेका, वर अनंत तारे व खालीं परथ्वी ह्यांचे एकवार निरीक्षण करा; अशा वेळीं जेव्हां सवेत्र शांतता असते, 'त्या वेळीं अंतःकरणामध्यें असा ध्वनि उमटतो कीं, काय! सर्वन्न सामसूम झाळें हणन काय झालें, मी तुझ्याबरोबर आहे. नी सुला सोडिले नाहीं. आम्हांठा जर असा भास होत नसठढा तर त्याचा अथ इतकाच कीं, आम्ही या ध्वनीकडे लक्षच देत नाहीं, | ॥/४-2-2/6 ५६ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने. ५.४” *“€*./*//”५-/”* /€* .”**.””% .“"५.//२./९.”९./९./४५”७_/४_/९ “४५,” ४7५ _/१५_”४_/१ / ./१_/७ “€*//*../९२,//५५५”१./*९./१ /%.”.//५ /”"१ ० /९ »२_ ८२ /% ९.५ /”२ »१८./९% क परंतु ज्याला मननाची संवय जडली आहे, त्याला त्याचें महत्त्व कळतें. त्याला आपल्या अंत:करणांतून उमटणारा हा ध्वाने आपला खरा मित्र आहे, खरा सोबती आहे हें कळून चुकते. ज्या वेळीं आपण अशा प्रकारच्या एकांतामध्यें असतां त्या वेळीं आपण अगदीं एकटे असर्तो असे कोणी समजूं नये. अशा वेळीं जेव्हां वरील अनंत तारे व खालीं परथ्वी ह्यांचे जणूं काय आपण मित्र होत असतों; त्या वेळीं आपल्या सर्भोवार जी गंभीर शांति पसरलेली असते, ती आपल्या कानांत जणू काय मंजुळ ध्वाने काढीत असते. ते अनंत तारे आपल्याला सांगत असतात कीं, ' तूंच आपल्या स्वतःचा मित्र आहेस, कारण तुझ्या अंतयोमी तुझा खरा मित्र आहे, हा तुझा सहचारी आहे, तुझा मार्गदर्शक आहे, हा तुला केव्हांही सोडून जात नाहीं, मात्र तूं त्याला पाहिळे पाहिजेस व तुझा त्याचेवर विश्वास बसला पाहिजे. आणखी आपण हेही लक्षांत ठेविळें पाहिजे कीं, पृष्कळसे प्रंथ वाचणे किंवा उपदेशकांचे उपदेश ऐकणे ह्यानें कांहीं आपलें तारण होणें नाहीं. अंतरींचं सुख हेंच आपल्यांस अंतीं अत्यंत कल्याणकारक वाटते. वादविवाद व भांडणें कितीही चाललीं तरी त्यांस कांहीं भर्यादा ही आहेच. आणि जरी तुम्हांला चांगल्या रीतीने वाद विवाद करावयाचा असला तरी प्रथम “अंतरींचें सुख' प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा, असा आपल्या तुकोबांचा उपदेश आहे. दसरे असे कीं, आयुष्यामध्ये आपल्याला जे निरनिराळ्या प्रकारचे अनु- भव येतात, ते आपल्याला प्रेंथवाचन व वादविवाद ह्यापेक्षांही अधिक बोध प्राप्त करून देतात. आजकाळ विचार करण्याची संवय व शोधकर्बाद्दे ही. आमच्यांतात जात चालल्याची ओरड वारंवार कानांवर येते. परतु ही अशी स्थिति कां प्राप्त झाली, द्याचा १विंचार केल तर असे आढळून येईल कीं, शांतपणें विचार करण्याची अंतरींचें सुख. पफ व मनन करण्याची संवय आमची जात चालली आहे. आपल्या सभों- वार जो गोंधळ चाळू असतो, जी गडबड व जो कोलाहल नित्य सुरू असतो त्याचीच आपल्याला संवय झाल्यामुळें स्वतंत्रपणें स्वतःसाठी विचार करण्याचीच संवय नाहींशी होत आहे. ज्या वेळीं विद्वान्‌, राजकारणी माणसें व साधुसंत एकांतांत जाऊन आपल्याशींच शांतपणे विचार करून उपलब्ध साधनांचा ठाभ घेऊन आचारास योग्य असा मार्ग निश्चित करीत असत, तो काळ आपल्या ह्या देशांत फार भाग्याचा असला पाहिजे. आतां ह्या वेळीं मी अंतरांच्या सुखाची, एकांतवासाची एवढी स्तुति करीत आहे एवढ्यावरून मी केवळ एकतर्फी विचार करीत आहें. असें आपण समजूं नये; अंतरींचें सुख किंवा एकांतवास ह्यांचे पर्यवसान कृतींत झालें पाहिजे. कारण जो केवळ अंतराच्या सुखाची महाते गातो, किंवा हें अंतरीचे सुख भोगीत राहतो, पण जगापासून दूर राहतो, जगाचा धिक्कार करितो, व ज्या अनेक चळवळी देशाच्या हितास साधनीभूत होत आहेत किंबा होणाऱ्या आहेत त्यांत जाऊन मिसळत नाहीं, त्याला खरें अंतरींचें सुख प्राप्त झालें आहे, असें मुळींच नाहीं. ज्यांनीं अंतरींच्या सुखाचा लाभ. घेतला, व शांतपणे ध्यान व मनन करून जगांतील दुःख, जगांतील यातना कमी करण्यासाठीं व दुःखी जनांच्या दु:खाचे वांटेकरी होण्या- साठीं जे व्यवहारांत राबळे, अनेक प्रकारच्या उपयुक्त व लाभदायक. चळवळींत जे पडळे व ज्यांनीं इतरांच्या आनंदांत व समाधान- वृतींत भर पाडिली, ते वास्तविक पाहतां ह्या विश्वाचे पुढारी होत. बुद्ध, येशू, महंमद, तुकाराम यांचीं चरित्रे कमी अधीक प्रमा- णानें अश्ञा प्रकारचीं होतीं. आपल्याला माहीत असेलच कीं, जेव्हां. काहीं वृद्ध गरीब बायांनी आपलं तारण होण्यासाठीं आपण काय करावे असा महेमदास प्रश्न केला त्या वेळी त्यानें देवावर ८८ सर नारायण गणेश चंदावरकर यांर्चा व्याख्याने. "२.४४./४./४_./४ .४७ ४४.४४ 4 “€२./१ .४४*./९./”२./१,/२.//४.५%..*” ,/” ५५५ _ ४० ४.५९ ५*..५७..४./४४../२./”२ ./ »२-/./५-/५./ > ४५.८ .»€*../५-.५/१०/” ८/९ ,/”% ,/” _कन्वे, विश्वास ठेवा व आपलं रोजचे दळण दळीत जा असा त्यांस जो जबाब दिला, त्याचा अर्थ इतकाच कों, ज्या स्थितींत देवाने तह्मांठा ठेजिळें आहे त्या स्थितीस अनरूप अशीं जीं करोव्ये 'तीं तुझी प्रथम बिनबोभाट करा; ह्मणजे त्यांच्या द्वारेच तुमचें तारण होईल, इह व परलोकीं तुह्ांठा सुखाचा लाभ होईल व इतरांच्याही सुखास तुम्ही कारण व्हाल. अशाच प्रकारचा बोध आज जो अभंग आपण गाइला, त्याच्यापासून आप- ल्याला होत आहे. ज्यानें सवेसंगपारित्याग केला आहे, तो ईश्वर राच्या प्रेमास अधिक पात्र नसून, जो संसारी आहे, जो नागारिक आहे, ज्याळा एकांताच्या सुखाचा, अंतरींच्या सुखाचा लाभ घेतां येतो व आपल्याला जो अनुभव प्राप्त झाठा, जो लाभ झाला, जे ज्ञान मिळाळे, जो धर्मानुभव लाभला, आपया हातून जे धमेसाधन झालें, त्यांचा इतरांस लाभ द्यावयास जो सिद्ध होतो, तो ईश्वराच्य ग्रेमास निःसंशय अधिक पात्र आहे. शॉपटॉकॉसणिशिाण एरशिशिणी एणाशीपणशणशणा ण. णशा 7२. भागवतधर्माचे अर्वाचीन स्वरूप. च्या उन्हाळ्य ग १८८९९१ सालच्या उन्हाळ्यांतली ती गोष्ट. मी नाशकाहून लोणावळ्यास चालली होतों. कल्याणच्या स्टेशनावर मळा गाडीची वाट पहात कांहीं तास थांबाबयाचें होते. कांहीं उद्योग नव्हता, म्हणून वेळ घालविण्यासाठीं मी इकडून तिकडे कांही वेळ फिरला व मंद शीतल वाऱ्याच्या झुळकेचा लाभ घेण्यासाठीं मी एका झाडाच्या छायेखालीं उभा राहिलों. तेथेच दोन अगदीं साधी दिस- णारीं व गरीब माणते, एक मुसलमान व दुसरा मराठा, देव व मनुष्य यांच्या संबंवानें मोठया गंभीरपर्णे कांहीं तरी संभाषण करीत भाग वतधमोचें अवोचीन स्वरूप. ५९ आहेत, असे मळा आढळले. मुसलमान मनुष्य कबिराचीं पदें म्हणत होता व मराठा तुकाराम, नामदेवाचे अभंग गात होता. कबिराचीं पदें म्हटलेली ऐकून हा मराठा गडी व अभंग म्हटलेळे ऐकून मुसळलमानभाई अगदीं तल्लीन झालेला दिसत होता. मधून मधून दोघांची संभाषणे होत होतीं. ह्या अज्ञान दिसणाऱ्या माणसांचे, ह्या दिवसांत खऱ्या भावाचा, खऱ्या भक्तीचा छोप झाला आहे, हलछींचा धर्म म्हणजे केवळ क्रियाकमामध्यें अडकून बसला आहे, व हिंदु व मुसलमान एका देवाचीं बालके आहेत, हा भाव जागृत करण्याच्या ऐवजीं ह्या दोन्ही धमांच्या लोकांना दूर दूर करण्यांत येत आहे, असे उद्गार व त्यांचीं तीं परदे व एकंदर संभाषण ऐकून मला फार मोठा लाभ झाल्यासारखे वाटर, च माझ्या ठिकाणीं एक प्रकारचा नम्रनभावही उदित झाला. त्यांना भक्तीचे रहस्य पूर्णपणें कळलें होतें आणि ज्ञानाची व शहाणपणाची रिकामी घमेंड मारणारे जे आम्ही, त्यांच्या दृष्टीने ते जरी अगदीं गरीब व यःकश्चित्‌ दिसत होते, तरी मला त्या वेळीं ते, ज्यांना कांही वर्षोपूर्वी न्या. मू. रानडे यांनीं भागवतधर्माचे प्रचारक व प्रवतैक असें म्हटले, त्या संतांचे अनुयायी, त्या भागवतधमोचे सेवक असे मला दिसळे. मी दोघांजवळ गेलों, तेव्हां मला असें आढळून आलें कीं, तो मुसलमान एक झाडूबाला होता व मराठा पोरटर असून, दोघेही कल्याणच्या स्टेशनावर नोकर होते. ह असे प्रकार आपल्या देशामध्ये कचितच आढळून येतात, असें कांहीं म्हणतां यावयाचे नाहीं. हा आपला देश ज्ञातिबंधनांनीं जरी अगदीं बद्ध झाठेला आहे, तरी सुद्धां अगदीं खालच्या वर्गाचे म्हणून ज्यांना मानेळें जातें त्या महारांत सुद्धां अशीं माणसं आढळतात कीं, त्यांचा भाव, त्यांची भाक्ति, भ्ापव्या अंतःकरणास अगदीं तळीन करून सोडणारी पदें धोळून घोळून म्हणणें व भक्तांच्या ब साधूंच्या कथांचे अगदीं साध्या रीतीर्ने ६० सर नारायण गणेद्य चंदावरकर यांचीं व्याख्याने. २.५९.” २८०४१७.” ७.८४” ७.» ७.२.” त्यांनी केळेंळें निरुपण ऐकून मनाला फारफार समाधान वाटतें. कांहीं वषीपूरथी खंडाळ्यास एका महारबुवाने हारेकार्तन केलें, त्या वेळीं त्यान साधुसंतांचा आठवण करितांना अगदीं कळवल्याने म्हटळें; 'अहो संत हो, आपण आमच्यावर फार उपकार केळे आहेत. ज्या वेळीं: आम्हांला वेदांनीं टाकिठें, ब्राह्मणांनी झिडकारिळें व लोकांनीं आम्हांस बहिष्कृत केलें, त्या वेळीं आम्ही जे अगदीं पतन पाबलेळठे, सर्वांस तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केलेत; आम्हांला! आपण आमच्या उद्धाराचा माग दाखाविळा व आमच्या ठिकाणीं आशा उत्पन्न केलीत, त्या आपळे आम्ही कसे उतराई होणार १ *' ला जुन्या आठवणी आज आपल्यांपुढें ठेवण्याचा हेतु इतकाच कौ, प्रत्येक हिंदूच्या ठिकाणीं विचाराची जागृति करावयास व त्यानें आज ज्या भ्रष्ट मागाचे अवलंबन केलें आहे, त्याबद्दळ लाची कानउघाडणी करावयास संतमालिका तयार असते. ह्या साधुसंतांनी आध्यात्मिक अनुभवार्‍चा अत्यंत मोल्यवान्‌ असा सांठा आमच्यासाठी मार्गे ठेविला आहे. आम्हीं मात्र त्याचेपासून आमचे कल्याण करून घेतलें पाहिजे. दुसरें असे कीं, हीं अशीं भाषणें किंवा साध्या भोळया लोकांचीं कीर्तने वगैरे ऐकिलीं म्हणजे आपल्या हें लक्षांत येऊन चुकते कीं, सद्धर्माचें बीज येथें आहे, मात्र त्याची मशागत करणारीं माणसं पाहिजेत, पण मग येथ जुने रडगाणे पुढे येतंच. उत्पन्नाची वाण नाही, पण पुढें गोळा करा- बयास माणसांची वाण आहे ! तथापि आम्ही सर्वांनी हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, धर्माच्या सुधारणेचा प्रश्न हा सर्व प्रकारच्या चळवळींना पायाभूत झाला पाहिजे. आणि लोकांच्या सुधारणेसाठी त्यांच्या धमविषयक समजुतींत सुधारणा करण्याचा प्रयत्न न कारेतां ब धर्मास प्राधान्य न देतां दुसऱ्या मार्गानें प्रयत्न करणें म्हणजे विहिरीतून चाळणीने पाणी काढण्याच्या प्रयत्नासारखे निष्फळ भागवतधमारचें अवोचीन स्वरूप. ६१ *-/५४०- ०८४ “0 “४४/१५/४५४१ “ ४५४ टा टे. होणारें आहे. डॉ. टी. के. चेन नामक एका प्रंथकारानें म्हटळें आहे कीं, एकंदर समाजाची जर प्रगाते व्हावयास हवी आहे, तर तीस धर्माच्या सुधारणेचे पाठबळ पाहिजे. युरोप ब अमेरिका येथील लोकांचा जो खिस्ती धर्म त्याचा उगम यहुदी धर्मापासून झालेला असल्यामुळें त्या लोकांनीं याच यहुदी धर्मातील विचार, यहुदी लोकांच्या आकांक्षा, त्यांच्या आशा व त्यांची संस्कृति ह्यांची ओळख करून घेतली पाहिजे. आम्हीं देखीळ ह्या विचारांपासून बोध घेतला पाहिजे, तो असा कीं, आमच्या सामाजिक प्रगतीला धर्मसुधारणा ही पायाभूत झाली पाहिजे, आणि ह्या धमेसुधारणेचा पाया आमची जी प्रूरवेपरंपरा व पर्वे संस्कृति तिच्यावरच घातला पाहिजे. म्हणून तर आमच्या प्राचीन साधुसंतांनी जे उपदेश केले आहेत, लांचीं जीं वचने आज आपणांस उपलब्ध आहेत, तीं आप- 'लींशीं करण्याचा प्रयत्न करून' त्यांनीं जो पावित्र जीवनाचा आदर्श आपल्यापुढे ठेविला व ते आपलेसे केळे, लाची भओोळख करून देण्याच प्रयत्न झाले पाहिजेत. हें जे प्रचंड राष्ट्रकार्य त्याचा विचार मनांत येऊनच ह्या शतकां- तीळ आमचे जे दोन मोठे धर्मसुधारक -राजा राममोहनराय व पंडित दयानंद सरस्वती, यांनीं हें ध्येय आपल्यापुढे ठेवून लोकांस उपदेश केळे व त्यास अनुरूप काते करून दाखविल्या. आणि राजा राममोहनरायांचे दोन मोठे अनुयायी महार्षि देवेंद्रनाथ ठाकूर व ब्रह्मानंद केशवचंद्रसेन यांनीं त्राह्मसमाजास टर्य स्वरूप दिलें. राजा राममोहनराय यांनीं स्थापिलेला ब्राह्मसमाज व पंडित दयानंद सर- स्वाति ह्यांनी उभारलेला आर्यसमाज ह्यांच्या सिद्धातांत कांही बाब- तींत पुष्कळ भेद आहेत, ते विसरण्यासारखे नाहींत, हे खरे; तथापि आपलें राष्ट्रीय ध्येय आपल्यापुढे ठेवून त्यांना जो मार्ग योग्य वाटत आहे लाचे अवलंबन ते समाज करीत आहेत. आर्यसमाजाचा ६२ सर नारायण गणंझ चंदावरकर यांचीं व्याख्याने ७९,५४५ //७../”७ ,४"%..” ९.४ ॥४४५./११ “२ ४४९ ४४ ./ ४०/४४/७७४९. प्रतिमाप्रजनावर विश्वास नाहीं, पण त्याची सर्व भिस्त वेदांवर आहे. आर्यसमाजाच्या मर्ते पुरातन काळीं ज्यच काय ते तेवढे देवाचे लाडके होते, अर्से नाही, तर तत्ूर्वी हिंदूंनाही तो मान मिळाला होता. राजा राममोहनराय यांनीं आपल्या अनेक लेखांत आपण प्रतिमाप्रजनाचा त्याग करून एका सत्य, सनातन परमे- श्वराच्या भजनीं काँ व कर्से लागलों त्याचे वर्णन केळें आहे. कारण, ते म्हणत, उपनिषदांची हीच शिकवण आहे कीं, ह्या विश्वाचा कत्ती एक परमेश्वर आहे, तो सरवीशाने आम्हांस ज्ञात नाहीं, तो सत्यस्वरूप असून ह्या विश्वाचा कत्ती, रक्षक व अंतीं नाशही करणारा तोच आहे, देव एक आहे, हें उपनिषदें कंठरवानें सांगत आहेत; आणि असा जो एक देवाधिदेव त्याची मानसिकपूजा शुद्ध- रीतीनें कशी करावी, हेंही उपनिषदें सांगत आहेत. तथापि वेद हे ईश्वरप्रणीत आहेत, म्हणन ते आपणांस सवांशानें मान्य असले पाहिजेत, असें मात्र त्यांचे मत नव्हते. त्यांचे नेहमीं हें सांगणें असे कीं, आपले धमंग्रंथ आस्थेने वाचा, त्यांची हेळसांड करूं नका; त्यांची काय शिकवण आहे ती पहा व तसं कारेत असतांना आप- ल्याला जें सारासारविचारसामधथ्ये देवानें दिलें आहे, त्याचा उपयोग करा आणि देव व परमेश्वर ह्या संबंधानें आपळें काय कर्तव्य आहे, ह्याचा विचार करून शास्त्रांच्या आज्ञा पाळा. [गवतधरमाचे हें तत्त्व आतां हळूहळू, पण निश्चयात्मक- रीतीनें, विचारीलोकांस मान्य होऊ लागळें आहे. आणि प्रार्थना- मंदिरांतील अगर आर्येसमाजांतीळ उपासनांस हजर असोत अगर नसोत, ह्या दोन्ही समाजांचे पुढारी, उपदेशक, उपनिषदे व साधसंत ह्यांच्या तत्त्वांवर विशेष जोर देत असतात. तीं स्वीकारा, असे त्यांच्या नेहमीं सांगण्यांत येतं. ह्या गोष्टीचा लाकांच्या मनावर इष्ट परिणाम होत आहे. हें जें आध्यात्मिक बाबतींतील राष्ट्रीय ध्येय, तें नित्य. भागवतधमोचें अवोचीन स्वरूप. धक दृष्टीपुढे ठेवून पुण्यास डॉ. भांडारकर आणि मुंबईस न्या. मू.. रानडे यांचे नित्य उपदेश होत असतात, व अशा उपदेशांच्या वेळीं उपनिषदे, भगवद्रीतादि ग्रंथ व साधुसंतांचीं वचर्ने यांचा सढळपर्णे उपयोग करण्यांत येतो. ' तेलंगांचा पक्ष । ह्या विषयावर आपलें सुंदर व्याख्यान देतेवेळी ज्यांना न्या. मू. रानडे ह्यांनी ' राजकीय क्षि ' ( एला] फा ) असे म्हटलें आहे, त्या नारायण महादेव परमानंदांपुढे हेंच राष्ट्रीय ध्येय होतें. आमच्या पुढाऱ्यांत मामा परमानंद हेच एक खरे खुरे क्षि होते, अर्से म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. मामा फार गोड व उदार स्वभावाचे गृहस्थ होते आणि शांतपणे, विशेष गाजावाजा न करितां, इेश्वरावर सर्व भार टाकन, ते आपल्या देशाच्या उद्गारासाठीं देवार्चे कार्य सतत करीत होते. आणि आपले भांडारकर, रानडे, तेटंग, नलकर हे सवे त्यांस मार्गदर्शक समजून प्रसंगीं त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या विचा- रानें वागत व त्यांच्या उपदेशास योग्य महत्त्व देत. ते एक आदर्श- बत्‌ गृहस्थ होते. यांची एकदां ओळख झाली कीं, त्यांच्याविषयी मनांत प्रेम व आदर उदित व्हावयाचींच, व त्यांचा व आपला परि- चय झाला म्हणून आपणांस फार धन्यता वाटावी, इतक्या थोर योग्य- तेचे गृहस्थ मामा परमानंद होते. राजा राममोहनराय यांनीं जो हा ग्राम्हसमाज स्थापिला, त्याच्या राष्ट्रीय स्वरूपाविषयी आपल्या एका लहानशा पुस्तकांत परमानंद म्हणतात “'राजा राममोहनरायांच्या आधीं फार वर्षांपासून प्रचारांत असलेले पंजाबांतीलळ शीखपथ, बंगाल्यांतीळ चैतन्यांनीं स्थापिठेला वैष्णवपंथ, आपल्या महाराष्ट्रांतील भाक्तेपंथ, मध्यप्रांतांतीलळ व गुजराथेंतीळ कबीरपंथ, ह्यांसारखे जे पंथ त्यांच्यांत व राममोहन रायांच्या पंथांत कमी अधिक,सादऱय असे. ” प. वा. डो. आत्माराम पांडुरंग, तसेच प. वा. रा. ब. भोलानाथ सारा भाई त्यांच्यापुढे हेंच राष्ट्रीय ध्येय असे, आणि ज्यांचे साधुत्व, '६५ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. ““ ४०४१४.” ४./१ ८१..” ४.४ / ४.” ४.” २.” ९.५ १.” *./४_/ ४)/४./ ९.४ ९.” ४./४./ ९.” ५./”./”५-/१९.” ९./४..”"१./ ४//१//९..” ४_/४./ ४”... ७४0.” 9.” ४,” ७४7५९४५४५१. ४.९ ६.//१./ ९.” %.५ षि.» ./ १.४४...” *५_.// ८७ ज्यांची धर्मशीलता, ज्यांची उत्कट भक्ति, पवित्र आचरण, साधा स्वभाव, व स्वार्थत्याग ह्यांच्या योगें सिंधप्रांतामध्यें ज्यांची नांवे छहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या तोंडी आहेत, ज्यांस लोक साधु असें एकंदर वतनावरून म्हणत आहेत, ते हिरानेद व नवल- राय ह्यांच्यांहीपुढें हेंच राष्ट्रीय ध्येय, हेंच राष्ट्रीय धोरण होतें. परंतु हे जे भागवतधर्माचे सवेप्रचारक त्यांचा आपल्या धर्मपुस्तकां- वरीळ व आपले साधसंत व भक्त ह्यांचेवरील विश्वास अंध नव्हता. सर्व कांही आपल्या धरमपृस्तकांत आहे, किंवा इतरत्र कोठे साधसंत भक्त प्रसिद्धीस आठे नाहींत, असें वाटण्यापयत कांही त्यांची मजल आलेली नव्हती. १८३२ साठीं राममोहनरायांनीं त्राझसभा जेव्हां स्थापन केली, त्या वेळीं स्वीकृत धर्मतत्त्वांचा पाया वेद व उपनिषदे होत, असें लांचे धोरण होतें खरें; परंतु पुढें नऊ वर्षानी लांचेच अनुयायी व ब्राम्हसमाजाचें काम पुढें चालविणारे जे महर्षि देवेंद्र- नाथ ठाकूर त्यांनीं वेदांचे पौरुषत्व व अपौरुषत्व ह्यासंबंधानें काशी येथील पंडितांपा्शी वाद करण्यासाठीं ४ शास्त्री पाठाविळे. व स्वतःचे शोध आणि ह्या चार शास्त्र्यांनीं दिळेळा निकाल ह्यांच्या आधारें वेद धमीविषयक बाबतींत सर्वप्रकार॑सत्यमार्गदर्शक होत असें कांहीं मानतां येत नाहीं, असे त्यांस ठरवावे ठागळें. ह्या प्रसंगासंबंधानें आपल्या एका व्याख्यानांत केशव चंद्रसेन म्हणतात:-*' तो प्रसंग मोठा बिकट; अगदीं युद्धाचाच म्हणावयाचा. एके बाजूस विवेक, व दुसऱ्या बाजूस आजपयतचा संस्कार, लछोकमत, संवयीने स्वतःच्या मनाला उत्पन्न झालेली आवड. एके बाजूस सत्य आणि करत्तब्य आणि दुसऱ्या पक्षाला आजपर्यंत आंगवळणी पडलेल्या विचारांचे व सहवासाचे गाठोर्डे ! पण, अखेरीस विवेकाचा, सत्याचा जय झाला, आणि बाबू देवेंद्र- नाथांनीं वेदांबदलचा भ्रमाचा भोपळा फेकून दिला, व त्राहसममाज व भागवतधमांचें अवाचीन स्वरूप. न भ्रचलित वेदांत यांची कायमची फारकत झाली.?' खुद्द दयानंद सरस्व- तीनी प्रार्थना व त्राह्मममाजांतीळ लोकांस आपल्या पक्षास आणण्या- साठीं कांहीं कमी खटपट केली नाहीं. पण त्यांस यश मुळींच आळे नाहीं. परंतु प्रार्थना व ब्राह्मममाजांतीलळ भागवतांस भसे आज वाटत आहे कीं, पुरातन काळची कोणतीहि राजकीय, सामाजिक अंगर धर्मविषयक संस्था एखाद्या सुधारकाळा, अगर सुधारकांना, जशीच्या तशी आज उठवितां येईल असे म्हणणे अगदीं अन्यथा आहे. ह्या काळच्या जुन्या संस्थांच्या संजीवनाचा किंबा पुन जीवनाचा विचार करणे व्यथ आहे. पूर्वीचे जे कांही आहे त्याचा आज सवेस्वीं त्याग कारितां येणें ज्याप्रमाणे अशक्‍य, त्याप्रमार्णे इतर धर्मांचे जे प्रवतैक त्यांच्याकडे अगदींच दुलक्ष करून चालावयाचें नाहीं. पूर्वीचे कित्येक सुंदर विचार, आचार व संस्थाही, विलक्षण धर्म- भोळेपणाच्या वेष्टणांनीं अगदीं झांकून गेलेल्या आहेत; आणि न्या. मू. रानडे यांनीं सामाजिक परिपर्देतील आपल्या व्याख्यानांत म्हट- ल्याप्रमाणें आपण तर आज असा काळ पाहत आहो कीं, ज्या वेळीं आपले एकंदर जीवन विस्तृत झाठें पाहिजे, त्यास अधिकाधिक विस्तृत होण्यास अवकाश ठेविला पाहिजे. प्रवींचे सिद्रगान्त व मार्ग जितक्या अंशाने त्यांत सत्यांश आहे तितक्या अंशानें ठीक आहेत. आणि त्या सत्यांशाचा परम आदराने स्वीकार करून भावी सुधारणायुग अवतर- णार आहे. तथापि आज जी पारोस्थाते आहे, तीस अनुरूप अशी पूर्वीच्या मार्गाची घडी बसविली पाहिजे. आजच्या गरजांचा विचार झाला पाहिजे; असं झाळें तरच सुधारणेच्या कामीं त्यांचा कांहीं उपयोग होण्याचा संभव आहे. खरं पाहिळें तर भाक्तिपंथाचे ज प्रव- तेक लांचे विचार, त्यांचे उपदेश, त्यांच्या आकांक्षा सवे कांहीं पवित्र जीवनास पोषक अशा आहेत. परंतु हें मात्र खरें कीं, ' आमचे साधुसंत जगाला, संसाराला अगदीं कंटाळले होते व ६६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानं. त्यांची अशी शिकवण आहे कीं हें सर्व व्यर्थ आहे, ही माया आहे, म्हणून संसाराचा त्याग केला पाहिजे; तरच आपली घडगत; आपण दैवावर सर्व हवाला ठेवून असलें पाहिजे; प्रयत्नशील असावयाची कांही. आवश्‍यकता नाहीं, असा सवे साधारण समज आहे. म्हणून आजच्या व भावी सुधारकाला जे कांहीं करावयाचें आहे, तें हें की, आज ज्या विश्वांत आपण. नांदत आहो, त्याचा हेतु काय, त्याचा व आपला संबंध काय, हें सांगून, लोकांच्या असेही लक्षांत आणून द्यावयाचे की, आपण जर सन्मागीने चाललो, प्रामाणिकपणे वागलो, देवाची व पापाची भीति मनांत वागवून वर्तलों ब सत्कृत्यांत काळ घालविला, तर आपल्याला आपला स्वर्ग ह्या येथे, आपल्या हयातींत, सांपडेल. म्हणूनच गेल्या वर्षी न्या. मू. रानडे यांनीं ज्या पक्षाचे ते व त्यांचे इतर मित्र आहेत त्याचा नित्याचा मंत्र संजीवन हा नसून सुधारणा -प्रगति हा आहे, असे अगदीं निक्षून सांगितलें परंतु भागवतधमोविपयीं ही जी जागति आज दिसून येत आहे व आपला समाज व आपला धमे ह्यांचे केवळ संजीवन नव्हे, तर त्याची सुधारणा झाली पाहिजे, असे जें वाटत आहे, तें कशामुळे £ एतदेशीय खिस्तीसमाजाच्या तर्फे येथे ज्ञानोदय नांवार्चे जे पत्र प्रसिद्ध होत असते त्याचा, न्या. मू. रानडे हे उपनिषदांत जुन्या कराराप्रमाणे आज्ञा असून, त्यांत एका इंश्वराची उपासना प्रति- पादिलळी आहे व सन्मागीने चालण्याचा उपदेश आहे, असें आमच्या ग्रार्थनामादिरांतील वेदीवरून कंठरवाने सांगतात म्हणून त्यांचेवर राग आहे ! न्या मू. रानडे यांनीं आपल्या धर्मानुशासन ह्या उपदेशांत म्हटलें आहे कीं, '* आईबापांचा मान ठेवीत जा, या आज्ञेखेरीज श्विती आज्ञा निषेधपूरवक आहेत, आमच्यांतील बहुतेक आज्ञा विधि- पुर्वक आहेत. ' ज्ञानोदयाचें म्हणणें असें आहे कीं, बायबलांतीळ १५८४८८१.” ७,” ४५४ ५८४ ७८४७.४१.७ के भागवतधमाचें अवोचीन स्वरूप. ६७ २.५४. "५-४ १.५ ४.५/९७५७७ > ६.४५. ../९.४ ४४.५ 0७ ७०७७४४१२४0.” ४५४४ "१५० आज्ञा व उपनिषदांतील अनुशासन ह्यांची तुलना करणें, हें अगदीं अन्याय्य होय. उपनिषदांना देव हा पुरुष आहे, ही कल्पनाच मुळीं झालेली नाहीं व लांत दुसऱ्या पुष्कळ भाकडकथा आहेत. हा वाद फार जुना आहे. राममोहनरायांच्या वेळींही हा वाद होताच. म्हणन त्यांनीं 310109) (0 1102 (010 चा ?प७)॥० ह्या आप- ल्या लेखांत उपनिषदांवर मिस्त ठेवून भागावयाचें नाहीं; कारण देवार्चे वास्तविक स्वरूप व त्याचे गुण यांविषयी उपनिषदांनीं अज्ञा- नच प्रकट केलें आहे असें ज्यांस वाटत असे, त्यांस समपैक उत्तर देण्याचा यत्न केला आहे. राममोहनरार्यांनीं तर बायबलांतून वार्क्येंचीं वाक्यें उतरून घेऊन असें दाखाविलें आहे की, ण्या विधानांबद्दळ उपनिषदांस दोष दिला जात आहे, तशीं विधाने हरतरत्ही आढळतात, बायबलांतही तशीं आहेत. पण ह्या वादांत पडण्याची माझी इच्छा नाहीं. कारण खुद्द न्या. मू. रानडे यांनीं ह्या टीकेस समर्पक उत्तर देऊन असं दाखविलें आहे की, आज आमच्या लोकांचे देवपरजेचे प्रकार ठीक नाहींत, भलत्याच मार्गाचे त्यांनीं अवलंबन केलें आहे तें, उपनिषदें फार झालीं, किंवा त्यांतील विचार त्यांच्या हाडीं मासीं भिनळे म्हणन नव्हे, तर आपल्या परवेजांनीं ज्या परमेश्वराची मोठ्या भक्तीने उपासना केली, तो आपल्याठा साध्य नाहीं, तो दूर आहे, तो गूढ आहे, गूढप्रदेशीं आहे, अशी कल्पना करून घेऊन काल्पनिक देव पुढें करून त्यांचे देव्हारे माजविले म्हणूनच होय. तथापि हेही लक्षांत ठेविळें पाहिजे कीं, ज्या आधुनिक भागवतांविषयीं मी बोलत आहें, त्यांच्या ठिकाणीं बायबल किंवा मिशनरी ह्यांच्या द्वारे आपले ज॑ हित झालें आहे, त्याची जागृति नाहीं असें बिलकुल म्हणतां यावयाचें नाहीं. कांही लोकांना मिशनरींची हेटा- ळणी करण्याची ब त्याचप्रमाणें त्यांनी आजपर्यंत आमच्या कल्याणासाठीं जे उद्योग केळे आहेत, जे परिश्रम केळे आहेत व करीत आहेत, ६८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. ७८४९७./% .»४ ५ ४.४४ ../70 ४.» ४७.०९ ८४४ .“९.../९ ७.” त्याबद्दद आपली उपकरृति प्रकट न करण्याची चटकच लागून गेली आहे, हें मला माहीत आहे. आज समाजामध्ये धमे ब सामाजिक व्यवस्था ह्यांविषयीं जी कांहीं जागृति दिसत आहे, ती खिस्ती मिशनरींनीं जो प्रकाश आणिला त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पारिणाम आहे. त्यांनी जो प्रकाश दाखविला, त्याचे किरण सर्वत्र पसरले व त्यांपासून पुष्कळ हित झाळें आहे. खिस्ती मिशनरींनीं आम्हांला शिक्षण दिलें व देशी भाषांतील ग्रंथांचे पुनरुज्जीवन केळे, त्यांचा उद्गार केला, आणि आजपर्यंत जे पुष्कळ मिशनरी होऊन गेले, त्यांच्यापैकी डॉ. वुइल्सन, डॉ. मरे मिचल, डॉ. पोप, डा. किटळ, डॉ. मिलर व डॉ. मरडाक इतकीं नांवें जरी घेतलीं तरी ही नांवें ज्या चळवळींच्या योगें लढोकांचे हित झालें आहे, ज्या वचचळवळींनीं बहुजनसमाजास वर आणण्याचा प्रयत्न केला त्या अनेक चळवळींची व त्या चळवळींच्या द्वार॑ ह्या गृहस्थांची सदोदित आठवण करून देतील. परवां अहमदनगरामध्यें जो अनुभव आला, तो दृष्टीपुढे असतांना ज्याला सत्याची चाड आहे, असा कोणता मनुष्य खिस्ती मिशनरीनें आपल्यावर जे उपकार केले आहेत, त्याबद्दल त्याचे उपकार स्मरणार नाहीं बरें £ ज्या वेळीं आम्ही सर्व लोक औद्योगिक सुधारणेविषयीं निव्वळ वाचाळता करीत आहो, आमचे उद्योगधंदे कसे सुधारतां येतील, याविषयीं केवळ चर्पेट- पंजरी चालाविली आहे, त्या वेळीं कांहीं गवगवा न कारेतां अहमद- नगरच्या खिस्ती मिशनरींनीं आपण स्वतः मेहनत करून आम्हांस मार्ग दाखविला आहे ! रेव्ह. जेम्स स्मिथ व पेटिट औद्योगिक शाळा आम्हांस असा बोध करून देत आहेत कीं, खोद्या देशाभिमानाच्या भरी पडून आमच्यांतील कांहीं लोक मिशनरांच्या संबंधानें तिरस्कार व्यक्त करितात. सवे बाबतींत मिशनरी जं कांहीं सांगतात, तें सर्व आम्हांठहा मान्य जरी नसले, तरी भागवत धमोचें अवोचीन स्वरूप. ९९ अनेक बाबतींत ते मार्गदर्शक झाळे आहेत, याविषयीं कांही संशय नाहीं. त्यांचीं उदाहरणें व॒ त्यांचे बोध यांत आम्हांस घेण्यासारखे असें पुष्कळच असून त्यांचेपासून आम्हांस पुष्कळ प्रकाश प्राप्त होणार आहे. ' क्रास आफ खाइस्ट! या वाक्‍्यांतही किती तरी अर्थ, जादू भरली आहे, हें परवां अहमद- नगर येथील उद्योगशाळेला पैशाची जरूर आहे, असं कळतांच कानडा येथीळ एका गरीब विधवेच्या लहान मुलीने आपले स्वकष्टा- जित ४ रुपये ह्या शाळेसाठी पाठविठे, ह्या एका गोष्टीवरूनही स्पष्ट होतें. सारांश, धार्मिक बाबतींत व सामाजिक प्रकरणांत जी जागृति झाली आहे, तिचे कमी अधिक श्रेय मिशनरींना देणें, हें अगदीं योग्य आहे, आणि आधुनिक भागवतधमेविपयक चळवळ हे त्यांच्या प्रय त्नाचं अप्रत्यक्ष फळ आहे असेंही म्हटलें पाहिजे. असा जरी प्रकार आहे, तरी न्या. मू. रानडे बायबलाच्या आधारें आपळे धमापदेश करीत नाहींत म्हणून त्यांच्यावर ज्ञानोदय रागावतो ! उलट पक्षीं, कांही वर्षापूर्वी त्यांना बायबलांतील वचनांच्या आधार उपदेश केले म्हणून, जणूं काय आपल्या धमेग्रेथांत यांना आधार घ्यावयास कांहीं सांपडतच नाहीं, असं म्हणून, पुण्याच्या मराठापत्रानें त्यांची खूप निंदा केली ! परंतु ज्ञानोदय काय, किंवा मराठा काय, दोघां- च्याही ह्या नव्या भागवतधमाचे मुख्य धोरण लक्षांत आलेलें नाहीं. न्या. मू. रानडे ह्यांच्या मते ह्या भागवतधर्माचे जे प्रवतैक त्यांचा असा सिद्धान्त आहे कीं, नवीन जो घटनात्मक विचार त्यास बंधु- भाव पायाभूत असला पाहिजे, व ह्या बंधुभावाचें बाहेरही वर्धन झाळें पाहिजे आणि जे आंत आहेत त्यांच्यांत दिवसेदिवस अधिकाधिक निकट भाव उत्पन्न झाला पाहिजे. भागवत-धर्माच्या प्रसाराचे कार्य राष्ट्रीय पद्धतीर्नेच चालेल; म्हणजे ज्या भामच्या जुन्या साघधु- ७० सर नारायण गणेक् चंदावरकर यांचीं व्याख्याने. संतांनी हस्तपादादि क्रियांचा जो धर्म त्याचा त्याग करून भक्तिभावास प्राधान्य दिळे, व सवास विश्वधम उपदेशिला त्या संतांच्या चरणीं लीन होऊन त्यांचेच बोध आधारभत घेऊन आणि हें कार्य करीत असतां ख्रिस्ताचा जो धर्म, ख्रिस्ताचा जो उपदेश खिस्तार्चे जे ह्ृद्वत त्याच्यापासून जेवढे म्हणन साहाय्य होण्या- सारखे असेल तेवढें आम्ही घेऊं. प्रार्थनासमाज ही एक जी आपली छहानशीच सस्था आहे, ती स्थापन झाल्यास आतां ३० वर्षे होऊन गेलीं. त्याच्याबरोबर ज्या इतर संस्था स्थापन झाल्या, त्या ज्या स्थापन झाल्या तशा विरामही पावल्या, आतां त्यांचीं नांवेंही कोणास आठवत नाहींत, परंतु आमची ही संस्था अद्याप चाळ झआाहे. आमच्या ह्या संस्थेने आजपर्यंत पुष्कळ कार्य केळे आहे किंवा हजारा आणि लाखो लोकांनी प्रार्थवासमाजास मान्य अस- लेल्या तत्त्वांचा अंगीकार केला आहे, असे म्हणण्याचा भाग नाहीं. परंतु आमचा समाज निदान एक कार्य तरी आज ३० वर्षे भगदी नियमाने करित आहे. आणि तें हें कौ, प्रत्येक आठवड्यास झगदीं नियमाने डा. भांडारकर किंवा न्या. मू. रानडे यांच्यासारखी व इतर कमी अधिक अधिकाराचीं माणसं, आपल्या व इतर धर्मग्रेथां- तील वचनांच्या आधारें धर्मांची प्रमेये व आपला नित्याचा व्यवहार यांचा कसा निकट संबंध आहे, व त्यांचा आपल्याला आपल्या नि- त्याच्या संसारांत कसा उपयोग कारितां येईल, हें सांगत भसतात त्याचप्रमाणे सत्यनिष्ठा, व्यवहारांतील प्रामाणिकपणा, आपापसांतील नेकीचे व्यवहार, दीनांविषयीं अंतःकरण कळवळून त्यांच्या साहाय्या- साठीं धांवणे, व कितीही थोर माणसाशीं संबंध आला तरी न्याय व सत्यानिष्ठेपासून मुळीं सुद्धां न ढळणें ह्या सर्व गोष्टींचा धर्मामध्येंच कसा अंतर्भाव होत असतो, हेंही नित्य त्यांच्या सांगण्यांत येत असतं. आपल्या साधुसंतांना नित्य आपल्या सहवासांत त्यांनी भागवतधमांचें अवोचीन स्वरूप. ७९ हिडगश्गगआजाम्म्स्गय्य्य आणिले असून ते आपळें जीवन उच्च द्जीचें करीत आहेत. नाहीं तर साधारण लोकांमध्यें लांच्या नांवाचा गजर करून त्यांची केवळ बाह्य साधनांनी प्रजा होते, किंवा आपण मोठे देशाभिमानी आहों अस दाखविण्यासाठीं व अज्ञ लोकांचा जो भाव आहे, तो तसाच ठीक असें सांगून लांचे पुढारीपण आपल्याकडे घेण्यासाठीं मात्र त्यांच्या नांवाचा उपयोग केला जातो ! परंतु ज्या भागवतधर्मीयांविषयी मी दोन शब्द आपणास सांगत आहे, ते केवळ जुनें जसं आहे, तर्स न घेतां त्यांतील जो म्राह्यांश त्याचा परम आदराने स्वीकार करून खिस्तीधरमांतीलळ जो उत्तमांश याचाही विचार व आदर करावयास -तयार आहेत. कारण, खिस्त झाला तरी तो एक भक्तच होता. प्रेमाचे वचेस्व त्याने उपदेशिळे आणि भक्तिमार्गांचे परमरहस्य तर प्रेम हेंच आहे. मग अशा प्रकारचें आमचे विवेचन ऐकून पुष्कळ लोक नित्य असा प्रश्न कारेतात कीं, तर मग आजपर्यंत आपण किती लोकांना आपल्या मताचे बनविले ! ज्यांचा ह्या संस्थेवर विश्वास बसलेला नाहीं, व ज्यांस संस्थेविषयी अंतस्थ माहिती बिलकूल नाहीं, असे लोक हा प्रश्न नेहमीं कारेतात. आणि त्यांत कांही नवल नाहीं. कारण, माणसाचा मोठेपणा ज्या काळी त्याच्या धनसंचयावरून ठरला जात आहे, ल्या काळीं संस्थेची उपयुक्तता आंतील लोकांच्या संख्येवरून ठरविण्याची बुद्धि झाली तर त्यांत वावगें कांहींच नाहीं. ह्या बाबतींत परवां न्या» मू० रानडे ह्यांनी आपल्या एका धर्मपर व्याख्यानांत, म्हटल्याप्रमाणे, हेंही लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, पुष्कळ लोकांना आमच्या समाजाचीं तत्त्वे अगदीं तंतोतंत मान्य असतात, लांत लांना वावगे असें कांहींच दिसत नाहीं, पण देवाची उपासना करावयास समाजाची कांही भावऱ्यकता आहे, असं त्यांना वाटत नाहीं ! पण, न्या. मु. रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे हा आपलीं कांहीं तरी सबब आहे झालें, खरा ७२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानें. 002020. ती प्रकार असा आहे कीं, भगवद्वीतेतल्या अजुनाप्रमाणें पुष्कळांची स्थिति झालेली असते. अर्जुनाला देवाचें सौम्य, व आनंद स्वरूप तेवढें पहावयास हवें होते. रागीट, किंवा कूर अगर भयंकर स्वरूप पहावयासहि नको होते. तसलाच हा प्रकार आहे. जेव्हां आपण एखाद्या संस्थेचे सभासद होता. त्या संस्थेची तत्त्ते आपल्याला आपटींशीं कराबयाचीं असतात, लांच्याशीं आप- ल्याला एकजीव व्हावयाचे असतें, तेव्हां आपल्याकडे अमुक एका संस्थेचे घटक ह्या दृष्टीने लोक पहातात, व त्या संस्थेचे जेध्येय ते पढें आदशवत्‌ ठेवून आमच्या आचरणाचा विचार होत असतो; व त्यावर बरी वाईट टीका होत असते. आणि माझ्या मते ह्यांत वावगे असं कांहींच नाहीं. म्हणून आधीं अशा संस्थेला मिळून पुढें मार्गे टी- केला पात्र होण्यापेक्षा व कोठे ह्या संस्थेला जाऊन मिळाला अशी टोंचणी मनाला लावून घेण्यापेक्षा, संस्थपासून दूर राहणेंच पष्कळांना बरें वाटतें. ज्या संस्थेने सामाजिक किंवा धर्मविषयक सुधारणेचे काये आपल्या शिरावर घेतळें आहे ला संस्थेला जाऊन मिळावयाचें, तर आपण जे कांहीं बोलता व जे कांहीं करितां त्याबद्दल आपल्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडते. त्यापेक्षां आहो त्या जातींत राहिलें, जुन्यांतलेच आपण आहो, असे दाखविले, कीं मग काय वाटेल तें बोलावें व हवें तें करावे ! मग आपल्यावर टीका करावयाचा 'हक्क कोणास पोहोचत नाहीं, एवढेंच नव्हे, तर उळट जे कोणी आपल्याला सुधारक म्हणवून घेत आहेत त्यांचेवर वाटेळ तशी टीका करावयाचा अधिकार आपल्याला सहजच प्राप्त होतो ! आमच्या समाजांत आज- पर्यंत थोडे लोक कां दाखऴ झाले? त्याचें न्या. मू. रानडे ह्यांनी हें कारण सांगितलें आहे व तें पुष्कळांस,-सर्वांस असें म्हणणें बरोबर होणार नाही, ठागू पडतें यांत कांहीं संशय नाहीं. एका लहानशा- संस्थचा मी मोठा बडेजाव सांगत आहे, असें माझे कित्येक मित्र म्ह- भागवतधमांचें अवीचीन स्वरूप. य: ! णतील, हें मी जाणून आहे; संख्येने आम्हीं अगदीं अल्प आहों, व आमच्यापुढे जे ध्येय आहे, जीं तर्तते आहेत, त्यांस अनुरूप असे. आमचें आचरण नसते, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे, हेंही मी कबूल करितों. आमचें जें उच्चतम ध्येय त्यास न शोभण्यासारखें आमचे आचरण असतें, हें जरी खरें आहे, तरी आमची दृष्टी पुढील काळाकडे आहे; त्या काळासंबंधाच्या आमच्या ज्या अपेक्षा त्या स्वमवत्‌ होत, असें जरी कित्येकांस वाटतें, तरी त्या काळीं आमच्या आशा फलद्रूप होणार, अशी आमची खात्री आहे. मागे एकदां चाळू इतिहास दे चें काय घडवून आणीत आहे असें मीं म्हटलें व त्याबद्दल उदाहरणें दिलीं म्हणून मी कित्येकांच्या रागास पात्र झालों, ब एका टीकाकारानें ह्या शतकांत घडणाऱ्या गोष्टी दृष्टीपुढे ठेवून पुढें सुवणेकाळ म्हणजे सवपरीं उत्तम काळ येत आहे, असे प्रति- पादणें हे॑ फार धोक्याचे आहे, असें निक्षून सांगितठें. ही जी सूचना माझ्या ह्या टीकाकाराने केळी आहे तिचा मी नम्र- भावाने स्वीकार करितो. परंतु हे टक्षांत ठेविळे पाहिजे कीं, हे माझे टीकाकार फारतर गेल्या दोनतीनशं वर्षांचा इतिहास मनांत आणून मजवर आक्षेप घेत आहेत, आणि मी तर पुष्कळ पुष्कळ शतके मागें जात आहें, म्हणजे ज्या कालांचा आपल्याला कमी अधिक प्रमाणाने इतिहास माहीत झाला आहे, त्या सवे काळांचा विचार करून मी म्हणतो कौ, जन्या यहुदी लोकांप्रमाणे, आम्ही नित्य चुका करीत आलो आहो, आमच्या साधूंनी, भामच्या संतांनी, आमच्या थोर पुरुषांनी वेळोवेळीं आम्हांला ज्या सूचना. केल्या, त्यांच्याकडे आम्हीं बिलकुळ लक्ष दिळे नाही, म्हणूनच आतां जणूं काय देवच भागवतधर्माच्या द्वारे, आर्यसमाज, ब्राझसमाज, व प्रार्थनासमाज ह्यांच्या द्वारे एक आश्रयाचें स्थान सिद्ध करीत आहे,. आपण म्हणाळ ही केवळ छाया आहे, भास आहे, पण छाया तर ७४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. छाया, भास तर भास; पण जीवंत जागृत भास आहे, कारण देशाचा उद्धार सच्छोलतेनें, साघुत्वानें होतो, वेडगळ बिचार, वेडगळ समजुती व धमभोळेपणा ह्यांना चिकटून बसून होत नाहीं, हा विश्वास लास आधारभूत आहे. ही भागवतधमोची चळवळ आज अल्प प्रमाणावर चाळू आहे, हें खरें. परंतु ज्यांना पुढें मोठ्या चळवळींचे स्वरूप आळठें, अशा पुष्कळ चळवळींचा प्रारंभ प्रथमतः अगदीं अल्प प्रमाणावरच झालेला आहे, आणि देवही घिमे धिमे- पणेचच आपळें कार्य अशा संस्थांच्या व त्यांतील माणसांच्या द्वारें घड- वून आणीत असतो. ह्या संस्थांचे जे प्रवतेक आहेत, जे पुढारी म्हणून समजळे जात आहित, त्यांस निदान इतके तरी खात्रीनें म्हणतां येईल कौं, जरी आम्हीं कांहीं विशोष कार्य करून दाखविलं नाहीं, व जरी आमच्या खऱ्या व मुख्य कार्यास अद्याप खरें पहातां प्रारंमअही झाटेला नाहीं, तरी लोकांचा जो धर्मभोळेपणा व अज्ञानमूलक समजुती लांचा फायदा घेऊन त्यांस आम्हीं नाचविलं नाही, एवढेच नव्हे, तर आपले व परदेशींचे जे साधुसंत त्यांच्या 'चरित्रांच हेतु, त्यांच्या उपदेशांचें रहस्य, त्यांच्या मार्गाची खरी योग्यता हीं स्पष्टपणे लोकांत विशद करून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहो, आणि तें अश्ासाठीं कीं, त्यांच्या जीवनाचे ज रहस्य ते एकदां आपलेसे व्हावे, भामर्चे जीवन व आमच्या सवे चळवळी ह्यांचे तें केंद्रस्थान व्हावें व आमचीं सवे कार्ये मोठ्या उत्साहाने व्हावींत. हे॑कार्य खरे राष्ट्रीय होय, यांत खरा देशाभिमान ओतप्रोत भरलेला आहे; कारण, अश्या धोरणाने कायीस लागल्यावर आपल्या वैगुण्याविषयीं ज्याप्रमाणे जाग्राते असते, त्याचप्रमाणे आपल्या हातून पुढें जे महत्काय व्हाव- याःचें आहे, त्याचीं साधनें आपल्यापाशींच आहेत, हेंही अशी माणसं जाणून असतात. ईश्वरी प्रेरणा. ७9५ र «./”५./९५-०१९./७९७ ७ ७७% ४४९ ४४.४७ 0.४ ७/४ “२. »९, ही >...” ५ २.५८...” “४ “४५/७५/४५0५ ४४४, “४४ ./€.*७ ,/७ “८ हश्वरी प्रेरणा, “<"*//१.”८४../ ४४.५७४४७४७ ४४७१८४४ ४ ७७१४ माझे नव्हती बोल मज केंची वाचा । श्रीहरि गुणांचा पार कळे ॥ १ ॥ मार्गे कषिसंती मात सांगितली । माझी मज केली वाचा तैसी ॥२॥ मना आले तरी मानावे वचन । मिथ्या अभिमान देह सांडा ॥ १ ॥ माझ्या देवाजीसी मागा प्रेमदान । होतील खंडण तापत्रय ॥ ४ ॥ तुका म्हणे मनीं स्मरा हरिनाम । तेव्हां होय श्रमपराभव ॥ ५ ।॥। तुकोया कीर्तने करीत असत, हें आपणांस माहित आहे. तीं पंत:करणास कशीं हालवून सोडणारी असावींत, याची आपणांस कल्पना कारितां येते. असे दिसते कीं, अशा प्रकारचे एक कौर्तन आटोपल्यावर, श्रोत्यांपैकी एकानें तुकोबास प्रश्न केला कीं “ ईश्वराचा महिमा इतक्या उत्कटतेने गाण्यास तुम्ही समथ कसे होतां ! तुम्ही तो स्वतः गातां एवढेंच नव्हे, तर तुमर्च कौतन चालल असतां श्रोत्यांच्या मनाला देखील आपण देवाच्या सहवासाचा प्रत्यक्ष लाभ घेत आहो, असे वाटते, हे कसें! ! हा प्रश्न विचारणाऱ्याच्या मनाच्या स्थितीची आपल्याला कल्पना कारितां येण्यासारखी आहे. त्याला स्वतःला ईश्वराचे नामसंकीर्तन कारितां येत नसावें. त्याच्या वैभवाचे वरणेन कारितां येत नव्ह्ते, त्याला ७६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. देवाचा सहवास प्रत्यक्ष घडत नव्हता, म्हणून त्याला वाटलें की तुकोबामध्यें अशी काय जादू भरली आहे, कीं तिच्यायोगें जो. ईश्वरी साक्षात्कार एरवी श्रोतूवृंदाला होणार नाहीं, तो तुकोबा त्यांना प्राप्त करून देत असे ? मला वाटतें, आपणांपैकों पुष्कळांना कधीं कधीं अर्सच कोतुक वाटत असतें. वरील अभंगामध्ये तुकोबांनीं हें कोडें उकलिले आहे. ते म्हणतात, “ जे शब्द माझ्या तोंडावाटे पडतात, ते माझे नव्हत. पुष्कळदां श्रीहरीच्या अपार गुणांचा महिमा गाण्याचे माझ्या वाणी- मध्यें सामथ्ये नसते. मी जें कारितो, तं एवढेच काँ, प्रवीँ आपल्या क्नषिमुनींनीं जो माग आपणांस दाखविला आहे, त्याचें अवलंबन करून लांना इंश्वराचा महिमा गाऊन ज्याप्रमाणे आनंद होत असे त्याप्रमाणें मळा जो आनंद होतो, तो उघड करून दाखविण्यास मीं माझी वाणी तदनरूप केली आहे, मी जें बोलतो व करतां त्याजवर तुमचा विश्वास असेळ तर देहाविषयीं मिथ्या अभिमान सोडून द्या. : मी ! म्हणून जो आहे, ते हं माझे शरीर आहे, या शरीराव्यातिरिक्त दुसऱ्या कशानेही प्रेरणा होणें नाहीं, असा भ्रम होतो. आतां तुम्ही असे विचाराळ कीं, करषिमुनींनीं दाखविठेळा मार्ग तो कोणता १ तो मार्ग फार सोपा आहे. देवापाशी अनन्यभावें असें मागा कीं, हे परमेश्वरा, शुद्ध प्रेमामुळे प्राप्त होणारा जो आनद तो मला दे. तुम्हांस ते प्रेम वब तो आनंद मिळाला म्हणजे तुमच्या सर्व श्रमांचे व दुःखांचें निरसन झालेच असें समजा नित्य देवाचें नाम- स्मरण करा; त्याच्या प्रेमाचे गान चाळू दया, त्याच्या प्रेमार्चे स्मरण ठेवा; आणि मग तुम्हांला सवे कांहीं सुसाध्य येईल. ! मनुष्य हा नेहमीं विचार करणारा प्राणी आहे, असें त्याचे वर्णन करितात; पण मला वाटतं त्याचा विशेष गुण म्हटला म्हणजे ईश्वरी प्रेरणा. ७७ “८०८0१४७ ७४९४७ ../७.४७ ४७.» /७९१_ ९ ४” ४१५ ४४.४४ ४४१ “९५ _/ ४*७ 8७ ./४७ ४१ /४७ “१७ “४.४ “४७” “४ ४०% १ “0१ “०८४.”१ “४. ४-५. /२ “१२ ./५५%०/ ५७ त्याची वाणी होय. ल्या वाणीच्या योगें तो आपल्या बांधवांना चांगळें किंवा वाईट आचरण करण्यास प्रव्रत्त करतो. योग्य वेळीं योग्य शब्द बोलल्यामुळे म्हणजे अथात्‌ ज्या वेळीं जसा पाहिजे तसा बोध मिळाल्यामुळे पुष्कळांच्या जन्माचे कल्याण झाळें, अशीं आपणांस पुष्कळ उदाहरणें देतां येतील. यावरून हें उघड होतें कीं, एकमेकाचे मन व ळविण्यार्चे सामथ्ये एकमेकांमध्ये असतें. मनुष्य म्हणजे त्याचें क्षुद्र शरीर एवढेंच नाही. एखाद्या गोष्टीची वाखाणणी करण्याचे सामर्थ्य मनुष्यामर्ध्ये आहे, यावरून दिसून येते की, तो मनुष्य ज्याची वाखाणणी करितो, ते निदान बीजरूपाने तरी त्याच्यामध्ये असतेच. तो जे पाहतो, त्यायोगें खळबळ उडून जाण्या- सारखें त्याच्या अंत:करणामध्ये कांहीं नसेळ तर मग जगांतील अतिशय थोर व प्रौढ वस्तू या जणूं काय कांहींच नव्हत, अर्स त्याला वाटळें असतें. पेटराचे याजविषयीं असे सांगतात कीं, तो एकदां आल्प्स पवेताच्या उंच शिखरावर चढला व आपल्या खालील भव्य पर्वताकडे त्याने नजर फेकली. त्यानें स्वतःस प्रश्न केला कीं हें सवे पहाणारे कोण आहे < स्वार्थी उदास व क्षुद्र अद्ना मनुष्यास हा सर्भोवताढचा देखावा पाहून लाचे कोतुक वाटणार नाहीं ! यानें खतःठा उत्तर दिलें कौ, ' ह्या बाहेरच्या विश्वासारखें जे एक स्वतंत्र विश्व मजमध्ये आहे, याला ह्या बाह्य विश्वाच्या संवेदना होत असतात व लायोगें देखाव्याचे स्वरूप, मला उन्नत दिसत आहे.) कॅट देखीळ असेच म्हणतो: ज्या दोन गोष्टींमुळे त्याला आश्वथ वाटलें, ला गोष्टी म्हणजे वरील आकाशांतील तारे व आं- तीळ मन ह्या होत. मनुष्यामध्ये अनंताचा अंश बीजरूपानें वास करीत आहे, म्हणूनच लाला दुसऱ्याविषयीं सहानुभूति वाटते व आपल्या आम्म्याशी तादात्म्य कारेतां येतें. ७८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. “ ४४४ /४४४०५५४४-४४/४४५४०१ “१५ ४५४४, ५.५८ ५-.>५८-..« २-४ "-0४-”१॥ ४-८ “२- १ -.५-€४-४-%€"५€ आपल्या स्वभावाचा ही बाजू, म्हणजे अपारता, तिची आपणां- बैकीं पुष्काळांना जाणीव नसते, म्हणून तिची वाढ होत नाहीं, यामध्यें आश्चर्य तें काय ! ज्या अभंगाचा आपण वर विचार केला, ह्या अभंगावरून, तुकोबांनी त्या बाजूची बाढ कशी केली, हें दिसून येतें. त्यांनीं जें केळे, तसें करण्याचा आपणांपेकीं प्रत्येकाला प्रयत्न कारितां येईल. ईश्वरापुढें उभें राहून प्रत्येकाची अशी प्रार्थना असावी कौ, “मी दुसऱ्यावर प्रेम करीत जाईन; जगामध्यें सवेत्र सोंदर्य व लावण्य नांदत आहे; परंतु जगांतील या सर्व सृष्टिसोंदर्यापेक्षां मनुष्याचा आत्मा अधिक सुंदर आहे; मी त्याच्यावर प्रेम करीन; हे इंश्वरा, माझी सदा प्रेममय वात्ते असू दे ! माझ्या आम्म्याचें खरें जीवनं गप्रेम्च आहे. २-५“? सोंदयांची आवड. मुण्डकोपनिषदाच्या प्रथमारंभींच पुढील 'होक आहे:--- ऊँ भद्र कर्णेभिः शूणुयाम देवा भद्रे पश्येमाज्ञभियजत्रा: ॥. कॉ अ क ह्तिं स्थिरेरडरेस्तुष्ट्या * सस्तनूमिव्यश्ेम देवहितं यदायुः ॥_ खू! लोकांतील अर्थाचे आपल्यांपैकी प्रत्येकाने मोठ्या आस्थेने मनन करावयास पाहिजे. यामध्यें हझटळें आहे कीं 'ईश्वरा, जगामध्ये भद्र झणजे सुंदर जें आहे, त्याचें श्रवण आमचे कान करोत, आमचे डोळे तं पाहोत, आणि आह्मी आमचीं गात्रे बळकट करून ईश्वराने आमच्या नशीबीं जें आयुष्य ठेविळ आहे, तें आम्ही पर्णपर्णे मिळवू या. ! सोंदयांची आवड. ७९ आह्मयांस आमच्या आयुष्याचा मार्ग दाखविण्याकारेतां या छोकांत र्जे ध्येय सांगितलें आहे, त्यापासून आम्ही च्युत झालां आहों, ह्मणून हा छोक वाचीत असतांना आह्यांस लजञा बाटल्यावांचून रहाणार नाहीं. यांतील ध्येयाला आम्ही आजचे लोक किती पारखे झाला आहोंत ! जगांतील सांदर्यांचे निर्राक्षण करणें व त्याच्याविषयी मनांत विचार करणें, या गोष्टी आह्मांस आतां क्वचितच सुचतात. फार काय सांगावे, आरोग्याची महति आह्यांस समजेनाशी झाली आहे ! वरीळ छोकांत फक्त तशा प्रकारची इच्छा दर्शविळेळी आहे, पण ती गोष्ट व्यवहारांत कधींही आठेली नसेल, येथवर ह्मणण्याचची देखीळ आमची सध्यांची स्थिति झाली आहे. परंतु ही गोष्ट खरी नाहीं असा एक काळ होता कीं, त्या वेळीं या देशांतील लोकांचे सष्टि- सोंदयाकडे विशेष लक्ष होतें व त्यांचीं शरीरे मजबूत व उत्साही असत. पूर्वीचे स्तूप, त्यांतील भव्य दिवाणखाने, मोठमोठी कोरींव लेणीं, व देवळें ही ज्या लोकांनीं बांधलीं त्या लोकांमध्ये किती शक्ति व उत्साह असला पाहिजे, याची साक्ष तीं देतात. ही स्मारके ज्या लोकांनीं मागें ठेविलीं आहेत, त्यांमध्ये प्रणे उत्साहशक्ति आणि सष्टिसोंद्योविषयीं अलोट प्रेम नव्हतें असे म्हणतां येईेळ काय ! आपण आपलीं जुनीं काव्यें वाचाळ तर आपणांस कळून येईल कीं, आमच्या श्रेष्ठ ग्रंथकारांच्या ठिकाणीं सवे प्रकारच्या सोंदयी- विषयीं अतिशयच आवड असे, त्यांनीं आपल्यांमध्यें सोंदर्यशक्तीची वाढ केलेली होती व शारिरिक व मानासिक आरोग्याची त्यांना फार किंमत वाटे. त्यांनीं लिहिलेल्या ग्रंथांमध्ये फुलें, झाडे, नद्या व पर्वत यांच्याविषयींचें प्रेम ओतप्रोत भरठेठें आढळते. सषष्टीच्या कोण- त्याही रूपामध्ये त्यांना तिजविषयीं सहानुभूति वाटत असे पूर्वाच्या वैभवसंपनन कालांतील तें वैमव आपणांस पुनः अंदवतः भ्रात्त व्हावें याविषयीं सध्यां आपल्यांमध्ये थोडी जागृति झालेली ८० सर नारायण गणेद चंदावरकर यांची व्याख्यार्ने. दिसते, परंतु ज्याविषयी आपण तपास करणार तें काय आहे, सोंद्य झणजे काय आणि तें मिळविण्यास काय खटपट केली पाहिजे, या गोष्टी जोपयत आपल्या स्पष्टपणे ध्यानांत येणार नाहींत, तों- पर्यंत आपली इच्छा साध्य होईल, असे मळा वाटत नाहीं. फक्त बाहेरचा आकार व रंग हें त्या पदार्थांचे सोंदर्य नव्हे. सोंदर्य हें आंत असतें. परंतु आपणांस हेंही विसरतां कामा नये, कीं आंताळ सोंदर्य आपल्या बाहेरच्या चालीरीतींमध्यें ब आचाराविचारांमध्यें दिसळेंच पाहिजे. सव लोकांस साधारण, असा जरी सोंदयोचाही अर्थ आहे, तरी त्याची वाढ मोठया काळजीने केली पाहिजे. डोळे आणि कान यांना अशा प्रकारचें वळण लावलें पाहिजे कीं, जेव्हां जेव्हां त्यांना सौंदर्य दिसेल, तेव्हां तेव्हां त्याविधयीं त्यांच्यामध्ये आवड उत्पन झाली पाहिजे. सोंदर्यीचा आपल्या कानांवर व डोळ्यांवर तात्काळ परिणाम झाळा पाहिजे, पण तो दोपरहित असावा. आपलीं गात्रे तीक्ष्ण तर असावींच, पण तीं बळकटही असावयास पाहिजेत, अर्स वरील श्रीकांत हझटळें आहे. कारण तीं तशीं नसतीळ तर इंद्रियांच्या नुसत्या तीक्ष्णपणानें आपणांस सोंदर्यांचें ममे कळणार नाहीं. आ- रोग्याशिवाय जीवित ओझ्यादाखळ आहे. जेव्हां शरीरप्रकृति दढ असेल, तेव्हांच आनंद व संतोष यांच सुख प्राप्त होतें. याज्ञवल्क्य कपीचेंही आपणांस असेच शिकविणे आहे. तो म्हणतो की “* कोणताही मनुष्य ८० वषांचा झाल्याशिवाय त्याची स्तुति करूं नये. ! मला वाटतें, या म्हणण्याप्रमाणे पुष्कळ शहाणपण आहे. कारण मनुष्य या वयाचा झाला म्हणजे त्यानें योग्य रीतीनें आपल्या शरीराची जोपासना केली, शरीरास प्रज्य मानून ते सुंदर व पवित्र ठेविण्याचा प्रयत्न केला, असें म्हणण्यास हरकत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थेशीर व नेमस्त असला पाहि- सौंदर्याची आवड. दर जे, व्यायाम दररोज करीत असला पाहिज, स्वच्छपणा व पवित्र- पणा यांची किंमत तो परणपर्णे जाणत असला पाहिजे, त्याची इच्छा” शॉक्ति प्रबळ असली पाहिजे ह्या सर्व गोष्टींची आमच्या सुशिक्षित तरुणांना विस्मांते झाळी आहे व त्यांना त्यांची चाड नाहीं, असें दिसतें. आपल्या अभ्यासाच्या पाठीमागे सतत लागल्यामुळें ते आपल्या प्रकृतीची हेळसांढ कारीतात, व मग याचा परिणाम जो व्हावयाचा तो होतोच. ते आ- जारी पडलात आणि वारंबार त्यांना आपला अभ्यास बंद करणें भाग पडते. एवढेंच नाही, तर कधीं कधीं तरुण सुशिक्षित लोक थासुळें अकाली मरण पावतात. ईश्वराने आपणांस हे आयुन्य अना. सत ठेब म्हणून दिळेळें आहे, आणि या आयुष्यामध्ये आपण आपलीं स्रीव्ये करून त्याची जतन केळी पाहिजे ही गोष्ट आपणांपैकी पुष्कळांना समजत नाहीं, हें यावरूत उघड होतें. याच दृष्टीनं आपण आयुष्याचा विचार केला, तरच ते आपणांस सुखावह व भानंददायक ' होईल. आपल्या जीवनाचा आपण याच दृष्टीनें विचार केळा पाहिजे व आपल्या आयुष्यासंबंधानें हीच भावना योग्य होय. खऱ्या सुखाकारतां आपली कर्तव्ये योग्य रीतीर्मे आपल्या हातून व्हावीत म्हणून हे तत्त्व समजणे फार महत्त्वाचे आहे. सृष्टीमध्ये नियम, 'पात्रापात्र विचार, शिस्त व्र परस्परं- संबंध आहे _ झश्ा प्रकारे जगांतीड वस्तूंविषयीं आपली दृत्ति झाली ब त्या अरहुकूम आपल्या झआयुष्याचें निग्रमन केळे असतां, जगाची किंमत आपण योग्पपणें जाणण्यास समर्थ होतो. आपल्पाला जें चर्मचत्भूंनी दिसतें त्यांतच सोंदर्य आहे असं नव्हे. जें कांही बाहेर दिसतं तें फ़क्त आंतल्याचं प्रतिरूप किंवा चिन्ह असतें; म्हणून आंतळे सौंदर्व ९ ८२& सर नारायण गणेश चंदावरकरं यांचीं व्याख्याने. २८५१७५४९७४ ९.०७ ५०७४ आपल्याला चर्मचक्षूंनी न दिसतां ते पाहण्यासाठी ज्ञानचक्ष, आपले दिव्यचक्षु, उघडळे पाहिजेत. ज्यांनीं आपली इच्छाशाक्ति वाढविली झाहे, ज्यांची मनें स्थिर,समतोल,व शांत आहेत भशांनाच जगचालक जो परमेश्वर त्याच्याशीं तादात्म्य करून घेतां येते, आणि मनाची झ्या प्रकारची रचना ठेवून जेव्हां ते जगाचा विचार करितात, तेव्हांच त्यांच्या अंतःकरणास संतोष होतो, व मग तीं पावेत्र व उनत. होतात. अश्शाच मंगल प्रसंगीं, मनुष्याच्या अंतःकरणामध्यें ईश्वराचा कझ्नुम्रह होतो; दया व घै्य हीं तेथे उदित होतात; ज्या अति- परिचयाच्या पडद्याखाठीं साधारण देखाव्यांचे सोंदर्य लपून राहिलेळे असतें तो आड पडदा नाहींसा होतो; गृहसुखाची गोडी व शुद्ध भ्रेमामुळे उत्पन होणारा आनंद, यांची किंमत कळते व पर- मेश्वरानं आपलें हें जीवित इतके सुंदर व आनंदी केळें आहे, त्याबद्दल आपण ईश्वराचे उतराई होऊन आपल्या अंतःकरणामर्ध्ये त्याजविषयीं आदरबुद्दे उत्पन होते. दिवाळीचा पुण्य संदेदा. [दे वाळी हा मोठा दैवी उत्सव आहे. हिंदूंचा तर तो सर्वांत मोठा सण आहे. ज्याच्या ठिकाणीं आपलें आर्यत्व, आपला घर्म आणि आपले परवेज क्रषि यांच्या संबंधाची स्माते जागृत आहे बशा कोणाही हिंदूच्या मनांत दिवाळीविषयीं विचार येतांच त्यामध्ये त्याला रवतःस बोधकारक, व स्फ़र्तिकारक, थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे, स्वतःचा आयु:क्रम राद्व, व दैविकसंपत्तियुक्त करण्याची महत्त्वाकांक्षा अंतः करणांत जागत करणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी खआाढळून आल्याशिवाय राहणार नाहींत. रोषणाईहचा लखलखाट दिवाळीचा पुण्य संदेश. क. करून आणि मिष्टमिष्ट पदार्थ सेवन करून आबालवृद्ध दिवाळीचा सण साजरा करितात; परंतु दिवाळीच्या दिवसांत हिंदुलोकांच्या घरोघरीं होणाऱ्या दीपोत्सवापासून आणि गम्िष्टपदार्थसेवनापासून जो हा आनंदी आनंद होत असतो, तो हृदयांतर्गत प्रेमाचे, गृह- सोख्याच्या माधुरीर्चे, कुटुंबांत नांदणाऱ्या ऐेक्‍्याचें, स्नेहभावयुक्त आगत स्वागताचे बाह्य चिह्ृच होय. हीं सुखे उत्पन्न व्हावी, असलेल्याचे नवीकरण व्हावे, हाच प्राचीन काळापासून दिवाळीच्या उत्सवाचा हेतु आहे. *“ दिवाळी ' म्हटल्याबरोबर शांति व धर्म- निष्ठा हीं सूचित झालीं पाहिजेत. दिपवाळीच्या महोत्सवामध्ये इंद्रिय- िषयक अशा सुखांशिवाय दुसरींहि सुर्ख आहेत. तीं ज्याला दिसत नाहींत व उपभोगेतां येत नाहींत, तो हिंदू असला तरी नांवाचाच हिंदु म्हटला पाहिजे. खऱ्या हिंदूचे अंतःकरण इतके दुर्बळ, उच्च सुखास्वाद घेण्यास असमर्थ, अर्स कधींही नसतें. आपल्य पूज्य क्रषींनीं व्यावहारिक ज्ञानदृष्टीनें भ] -याच्या आयु- ष्याचे चार विभाग यथाक्रम केलेळे आहेत. त्रह्मचयोश्रम, गृहस्था- श्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यास, हे ते चार विभाग होत. न्रझ्मचारी व वानप्रस्थ या दोन आश्रमांचेच हिंदुधमांत व वेदान्त- पर ग्रंथांत जास्त महत्त्व मानिळें आहे; व तोच आयुष्यक्रम सर्वांत श्रेष्ठ, असे त्यांत सांगितठेळें आहे, अशी कित्येकांची समजूत आहे; परंतु ती चुकीची होय. क्रषी हे लया काळचे सर्वांत ज्ञानसंपन्न पुरुष होते. त्यांना गृहस्थाश्रमाचें महत्त्व कळून चुकलें होते. कुटुंब म्हणजे समाजाचा पाया आहे; आणि नुसते जीवितास उदात्तता प्राप्त- करून देणारेच नव्हे, तर लोकसमुदायास श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याच्या कामीं साहाय्यभूत होणारे सद्ठुण ग्रहस्थाश्रमांतीलळ कर्तव्य- क्षेत्रांत वावरूनच संपादितां येतात, हे क्रषींना पूर्णपर्णे अवगत होते. सन्मागीने अर्थाजन करणारा, सम्यकू-ज्ञानानें संपन, अति- ,८४ सर नारायण भअणेश 'बंदावरकर यात्री व्याख्याने. शू इ्थिंग्रिम, भ्राद्वादि त्रिधि करणारा आणि सत्यवादी असा ग्रृहस्थाश्रली झनुष्महि मोक्षाप्रत जाता, असे याहवल्क्य क्र्नीनें म्हटळे आहे. अब्रिष्णुपुराणांत तर गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ व उदात्ततम, अला “आलेला आहे. गृहामध्येच प्रेमाचा पहिला धडा भापण शिकतो. प्रेमाचा दीप 'सिवत नसला तर, जग भयाण, निराशाप्रणे भासेळ, आणि जीवित द्वःखमय, केवळ भारभूत असे वाटेल. प्रेमप्रकाशाचें उगमस्थान भ्हणज गृहच होय. जें जै कांही मनुष्याला चांगुलपणा देणारे आहे, जें राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देणारे आहे, आज्ञाधारकता, स्वार्थ- त्याग, आणि कर्तव्ये मग तीं कितीही क्षुलुक असोत, तीं निष्टापरवेक झरण्याची प्रशत्ते, हे सवे गुण गृहांमर्ध्येच आढळतात, आणि ते शिकण्याची उत्कृष्ट जागाहि पण तीचं. ग्रह झर्थांतू कुटुंब हें जगाचा एक भांग असून * पिंड त्रह्मांड ! न्यायाने ते एक लहानसे जगच आहे, अस समजठें जाते. समाजाचे घटक, स्त्रीपुरुष, राज्यांतळे ज्ञागरिक, कार्यक्रती माणसे, साधु. वीर आणि विद्वान्‌ पुरुष जन्माला द्रेण्यारचे त्यान ग्रृहचन होय, सारांश, एखाद्या देशांतल्या ब्रह्ुतेक हुटुंबांत्रे अत्रिचार, भावना, कृत्ये आणि महत्त्वाकांक्षा ही कशा प्रकारचीं आहेत, तें मळा सांगा, म्हणजे तो देश कोणया दजीचा आहे, शेड दजाचा आहे, कीं कनिष्ठ दर्जाचा आहे, तें मी सांगेन, घरामध्य़रेंच आपणांस पहिल्यानें कतेव्य करण भाग पर्त, आणि वे कतेब्य म्हणजेच प्रेमाचे धडे शिकण्याची झाळा होमर. खाताप्रितरे ख सुरूं, पति व श्वत्वी, अंधु व भगिनी म्रांच्यामधघळें सातच स्वाभा 'बिकपणें आयुष्यक्रमांतीळ पवित्र कतेव्ये अक्षी जीं गहळत्ये तीं शकरून आपल्मा जवळच्या सन्ने गाण्यांना सुखी करण्यासाठी आरप्र- यांस झंटावयास छाकरते,. या दिवाळील्या. सणामध्ये स्वेहीघंबंधी प्र दिवाळीचा पुण्य संदेश. <५, आत्तडष्ट जेव्हां परस्परांना भेटतील, तेव्हां लांनी या सणाचें धार्मिकर दृष्टया असलेलें महत्त्व लक्षांत ठेवण्यास विसरू नये. कारण, ज्ञान व ग्रेम यांच्या उज्ज्वल प्रकाशांत आयुष्यक्रमण करण्याचा आम्हीं प्रयत्नं केला पाहिजे, या गोष्टींची आम्हांस आठवण करून देण्यासाठींच या. सणाची योजना आहे. कुटुंब हेंच सद्गुणाचें निवासस्थान होय, , आणि प्रेमापेक्षा उचतर असा कोणताहि सद्'ण नाही. 'प्रेम ही एक नियामक शाक्ते आहे,' अर्से एक थोर पुरुष म्हणतो. दुसऱ्या; एका मोठ्या सूज्ञ पुरुषाचे अर्स वचन आहे कीं, “' चिरकाळ, टिकणाऱ्या सवे प्रकारच्या वैभवाचा आधार प्रेमच होय. प्रेम नष्ट झाळें कौ, आमचे जीवित मातीमोल झाळेंच म्हणून समजावें ! प्रेमाला निरानेर.ळीं माणसं निरनिराळ्या रीतीनें ओळखतात. स्वार्थी, डिषयसुखांच्या पलीकडे ज्याला कांही दिसत नाहीं असा रेहिक दृष्टीचा मनुष्य त्याला प्रीति म्हणतो; कावि त्याला प्रेम या नांवाने ओळषतो; परंतु प्रेमाचा उगम परमेश्वरापासून आहे, हें. जाणून त्या उगमापाशींच ज्यानें प्रेमरसाचें पान केळे आहे, असा भगवद्धक्त त्याला भक्ति या नांवानें संबोधितो. एकच वस्तु पण निरनिराळे इसम तिळा निरनिराळ्या नांवांनी ओळखतात. कवि आणि साधु हें मात्र तिळा तत्त्वतः ओळखतात. “ सव! सुखम- वाझीतु सवेः सवेत्र नन्दतु ' हेंच प्रेमाचे रहस्य होय. ममूर्ने धर्मांचे विवरण करतांना देखील असंच सांगितठेठळे आहे की, “ समः सर्वेषु भूतेषु न लिंग धमेकारणम्‌. 7 भगवद्रीतेतहि. म्हटलें आहे की, आत्मौपम्येन सववत्र स्म पर्यति योडजुन ॥ सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ १॥ आमचे प्रेम, आमची न्यायबुद्धि, आमची सत्यप्रीति, आमचा स्वार्थ ताग, आमची कार्यप्रवृत्ति, कर्तव्य म्हणजे एक कटकट नव्हे, तर ८६ सर नारायण गणेश चंदावर यांचीं व्याख्याने. दुक प्रकारची भाक्ते आहे, असें मानण्याचा स्वभाव, हीं सर्व शिक- ण्याचे स्थळ म्हणजे गृहूच होय. यांच्यामुळेंच समाजचक्राला गति मिळत असते. ही नसली, अथवा ह्यांचा ऱ्हास होऊं ढागला, तर समाज अवनत दरेस पोचतो, त्याची जीवनकला नाहींशी होऊ छागते. कुटुंबप्रीतीपासून स्वदेशप्रीतीस सुरवात व्हावी असाच ईश्वरी संकल्प आहे. स्वदेशप्रीतीसहि पारेिणतावस्था आहे व ती आखेल मानवजातीवरील प्रीति ही होय. आमचा देश पतित झाला आहे, याचें कारण भामच्यांतली फाटाफूट हें होय. ही फाटाफूट होण्याचें कारण म्हणजे पंथ, जाति व पोटजाति यांच्यामुळे आमचा समाज सहस्रघा विर्दीणे झाला आहे, हें होय. आमच्या अंत:कर- णांतठी प्रेमज्योते निर्वाणास गेली, प्रेमज्योतीच्या प्रकाशामध्यें उदार मनानें व झुद्ध अंतःकरणाने सव मानवजातीच्या विस्तीणे जगांत वावरावयाचें सोडून वूपमंडूकवत्‌ स्वार्थ दृष्टीनें आम्ही आमच्या पुरती लहान लहान जर्गे निर्माण केलीं; स्वतःच्या व्यक्ती- पुरतें अथवा जातीपुरतेंच पाहूं लागलो, हें. या सर्वे अवनतदशेचे कारण होय. आमच्या अंत:ःकरणावर तिमिराचें आवरण पडलें आहे. त्या ठिकाणीं प्रकाश पडण्याची आवश्यकता आहे. तो प्रकाश दिवाळी आणून देत आहे; तर त्या प्रकाशाचा आम्हीं आमच्या हृदयमंदिरांमध्ये संचार होऊं देऊन तीं दीपावलीप्रमाणे सुप्रका- शित, सुरम्य, सुप्रसन, व तेज;संपनन करूं या. दिवाळीच्या संदेशाकडे कान द्या. ' प्रेम ! हाच तो संदेश आपल्या अंत:ःकरणांत, आपल्या निवासस्थानांत आणि अंत!कर- णांत, प्रेमाचेंच साम्राज्य होऊं द्या; आपण कलह करण्याचे सोडूं; क्षुद्र भेद विसरू; आपल्या आकुंचित विचारांस व स्वार्थी कल्पनांस रजा देऊं; जग म्हणजे परमेश्वराचे बाह्य खरूप आहे, अशा दृष्टीने दिवाळीचा पुण्य संदेश. ८७ "आपण लाच्याकडे पाहूं; म्हणजे प्रत्येक स्त्रीपुरुषाच्या ठिकाणी 'बंधुभगिनीभाव आपणांस प्रतीत होईल. दिवाळीच्या संदेशाचा हा एक भाग झाला. काळ बदलत असतो; जुने प्रधात जातात; नवी पारिस्थाते व नवे प्रचारही उत्पन्न :होतात. मनुष्य परिस्थित्यनुरूषू बनतो अशी म्हणच आहे. त्यानें चळवळ केली पाहिजे, त्यानें वाढळें पाहिजे, ही गति आणि वाढ यांना प्रयत्नाची जरूरी असते. आपण ष्या काळांत व ज्या परिस्थितींत असूं त्या काळाला ब त्या परिस्थितीला अनुरूप असेंच आपलें वर्तन पाहिजे. त्या काळीं असलेल्या बौद्विक, नैतिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक परिस्थिती- प्रमाणे आपण वागलें पाहिजे, भतकाळाची परंपरा आपणांस तोडता येणें शक्‍य नाहीं. त्या परंपरा आपल्या समागमे आहेत व नेहमी असणारहि; परंतु भूतकाळाविषयीं बोळतांना एक शाश्वत व दुसरा अशाश्वत असे त्याचे दोन विभाग आहेत, हें विसरतां कामा नये. एका काळांत जं योग्य अमेळ ते दुसऱ्या काळांत तसं असेलच असे नाही. अशाश्वत ते हेंच. शाश्वत भाग असतो तो सत्य धर्म्ये गोष्टींत ईश्वरावर दढ श्रद्धा ठेवून सत्कार्यीथ झटण्यामर्ध्ये असतो. हिंदुधर्मातीलठ आकुंचित विचारांचा त्याग करून, हिंदु- धमोचे उदारबुद्धिमीमांसक जे साधु त्यांनीं उपदेशिठेल्या उदारतत्त्वां- प्रमाणें जो आचरण ठेवितो, तोच खरा हिंदु होय. तोच हिंदु- धर्माच्या अंत:स्वरूपाचे रक्षण करतो, इतर नांवाचेच हिंदु होत. कालानुसार प्रगति करावयाला धमंशास्त्रांची आडकाठी नाहीं. पूर्वी धर्माप्रीयर्थ करावयाच्या यज्ञांत प्ुवध करणे हें धमेशास्तरांमर्ध्ये विहित मानठेळे असे; परंतु नंतरच्या काळीं रूढीनें पश्चुवध निषिद्ध ठरविला. *“' अस्वरग्ये लोकविद्वि्ठ धम्येमत्याचरेन्तु ” याचा वास्तविक अथ हाच कीं, प्रत्येक काळच्या ढोकांना आपल्या १८ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यानें, ./2२../७९४१७ ७४०४७७ परिस्थितीस अनुसरून अज्ञा प्रकारचीं नवीन नधीन ध्येये आस्त- वांत आणण्याचा, नवीन नवीन खर्ढी प्रचटित करण्याचा अधिकार आहे. दोषपमालांनीं विभूषीत दिवाळीचा सण येतो, तो, तुम्ही प्रकाशपुत्र व्हा, प्रगतीच्या मागीस लागा, जुन्या चालींना अंधपणानें चिकटून राहृं नका, मन्वंतराला अनुरूप असें वर्तन ठेवा, असेंच भाम्हांस सांगतो, हाच दिवाळीचा संदेश आहे. या महोत्सवप्रसंगाची योजना हाच अति उदात्त विचार सूचित करण्यासाठीं आहे. पण टक्षांत ठेवा कीं, खरा विचार म्हटला म्हणजे नुसता विचारच नसतो, तर त्याप्रमाणें आचाराहे असावा लागतो. अजुनानें श्रीकृष्णास विचारलें “ ज्ञान म्हणजे काय £ । श्रीकृष्णाने सांगितळें कीं, ६ अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, क्षानिते, व आजब ( सरळपणा ) यांतच ज्ञान समाविष्ट होते ! याचा अर्थ काय ! अर्थ एवढाच कीं, बरचार व काते ह्यांचे नेहमी साहचर्यी असलें पाहिजे. प्रख्यात तत्ववेत्ता माटीनो म्हणतो 'आमचचा विचार व आम'ची काते यांच्यामध्यें मेळ असावा,अशी ईश्वराची आग्रहपुरःसर इच्छा आहे. कारण एखादा विचार सत्यास धरून असला तरी लाला अनुसरून वर्तन ठेवणाऱ्या माणसाचा तो क्रम बंद झाठा आणि तीच स्थिति कायम राहिली म्हणजे त्या माणसाच्या ठिकाणीं त्या सत्य विचाराला असत्यत्व प्राप्त होतें. ! आपल्या विचाराप्रमाणें जे जे कांही शुभ व सत्य भसेल तें तें आपण कृर्तांत दाखविलें पाहिजे. एवंच, दिवाळीचा संदेश म्हणजे इश्वरीसंदेश आहे, तो संदेश प्रव1शाचाभाहे आणि प्रकाश म्हणजे प्रेम होय. नुसत्या जाती- पुरते किंवा विशिष्ठ कंप्रपुरतें प्रेम नव्हे, तर सर्वे मानवजातीपुरते ग्रेम अंतःकरण उदार करणार, दृष्टी फांकविणारे॑ आणि सल अंधकार कीं अरुणोदय ? ८९ श् ७४ ७५ ४१७५९४ १७४ ५ ७४ ४ व धर्म्य कार्यार्थ प्रवृत्त करणारें असें हें प्रेम आहे. सुविचारसंमतं* धोरणाने, दिव्य उत्साहानं, प्रगतिपथ क्रमण कराबा असाही या. संदेश्याचा अर्थ आहे. हा संदेश खऱ्या स्वदेशभक्तीचा आहे, कारण प्रेमानें व प्रगमनेच्छेनें प्रेरित होण्याचा उपदेश करीत असतां हा संदेदा आम्हांला सांगत आहे कीं, तुम्ही स्वदेशभक्त झाला तरीं गृहस्थ या नात्याने प्राप्त असलेले शिष्टाचार पाळण्यास विसरू नका; धिम्मेपणानें योग्य काठाची वाट पहात, विचाराने वागत, अनुल कंपा बाळगीत आणि उदात्त व पुण्य अशी कृत्ये करीत रहा. अंधकार कीं अरुणोदय? -- “7४०”0७२20"7॥- श्ल्या शतकाच्या प्रारंभीं बंगाल्यांत एकेश्वरी धर्माची, ब्राह्म- समाजाची, व या मुंबई शहरांत १८६७ सालीं प्रार्थना- समाजाची स्थापना झाली. ह्या दोन संस्था निर्माण होण्यास ज्या गोष्टी घडून आल्या त्यांच्यामध्यें बरेंच सादरय आहे. दोन्ही संस्था अस्तित्वांत आल्यानंतर आतांपर्यंत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत.. तथापि आपल्या आजच्या परिस्थितीचा विचार करितां व आज आपल्यापुढे ज्या निरनिराळ्या प्रकारच्या विवंचना आहेत, त्यांचा विचार मनांत आणितां, ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज कां अस्तित्वांत आले यासंबधाचा थोडा विचार येथें केल्यास, तो अस्थानी होईल असें मला वाटत नाहीं. एतंदेशियांची स्थिति सुधारून, व यांचीं मनें सुसंस्कृत करून, त्यांना, भ्रममूळक कल्पना, मिक्षुकांचे डावपेंच ब जातिभेद यांच्या बंधनापासून कसें मुक्त करितां येईल, या गोष्टींचा विचार करण्या- करितां १८१५ मध्यें मे महिन्याच्या १५ व्या तारखेस राजा राम- ९७ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. 0 पि “*९%-०४०%,/७५ ८४१.” ४४७४७ ./४०%४%, मोहन रॉय यांच्या येथे एक सभा भरली होती. कलकत्त्यामधील हिंदु पुढाऱ्यांपैकीं पुष्कळ लोक ह्या सभेस हजर होते, व त्या वेळीं डेविड' हेअर नांवाचा एक इंग्रज गृहस्थही हजर होता. त्याचे नांव बंगाल्यांत सर्वतोमुखी आहे. राममोहन व हेअर यांचा स्वभाव परस्परभिन्न होता. राममोहनाचे ठिकाणीं जाज्वल्य धार्मिक वृत्ति नांदत होती. व्या वेळच्या सर्व मुख्य धर्मांचे त्यानें मोठ्या आस्थेने अध्ययन केलें होते. एकेश्वरी धर्मावर त्याचा पणे विश्वास होता व त्याच्या मनानें असं पक्के घेतलें होतें की, देशाची धार्मिक स्थिति सुधारून सर्वांचा भाव, एक ईश्वर, एक धर्म व एक मनुष्यजात या गोष्टींवरच बसेळ, याविषयीं प्रयत्न केला असतां हिंदुस्थानचे कल्याण होईल, त्याची सर्व प्रकारें भरभराट होईल व लाची भवितव्यता सुखदायी होईल. उलट पक्षी, डेविड हेअरचें शिक्षण बेता'चेंच होते, त्याच्या ठिकाणीं वक्‍्तृत्व्शाक्ते फार अल्प होती किंवा मुळींच नव्हती म्हटलें तरी चाळेळ. त्याच्या मनाचा असा ठाम ग्रह बनून राहिला होता कीं, ह्या देशाची मुक्तता, ह्या देशांतील ज्ञानाची वाढ किंवा ह्या देशाची उन्नाते जी होणार, ती ह्या देशांतील लोकांना ऐहिक शिक्षण सढळ हातानें रेल्चेळ दिळें असतांच होणार आहे. राममोहनाच्या घरीं जी सभा झाली म्हणून वर सांगितले, ल्या सभेमध्ये राममोहनाने अशी इच्छा प्रदर्शित केली कीं, ओआपण एक साप्ताहेक सभा स्थापन करावी; ल्या समभेमर्ध्ये धार्मिक व्याख्यानें व्हावींत, साप्ताहिक उपासना कराव्यात, वेद व उपनिषदें यांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करावे, एकंदरींत त्या सभेमध्ये धार्मिक, शुद्ध विचारांचाच खल व्हावा. असें केळे असतां लोकांची प्रवृत्ति पुनः आुद्ध अशा एकेश्वरी धर्माकडे वळेल. याच्या उलट डेविड हेअरचें मत पडळें व ज्या ठिकाणीं ऐहिक शिक्षण मिळेळ असे अंधकार कीं अरुणोदय ? ९९६ एक कॉलेज स्थापन करावें, असा त्यानें हट्ट धरिला. त्या वेळीं त्यानें असे उद्गार काढले कीं, हिंदुस्थानची उनत्ति व्हावी अशी जर तुमची मना- पासून इच्छा असेल, तर ज्या गोष्टीने हिंदुस्थानांतील सात्विक गणांचा ऱ्हास झाला आहे, त्या तुम्हीं आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत. तुमचा देव,तुमचा धरम, तुमचा मिक्षुकवर्ग व तुमची जात ह्या सर्वांना हद्दपार करा. तुमच्या अधोगतीस हीं सर्वे कारण झालीं आहेत. करितां एक काठेज काढा व तेथें लोकांना शिक्षण द्या. तरच हिंदुस्थानास दृष्ट स्थिति प्राप्त होऊन, बरे दिवस येण्याची आशा आहे. त्या सभेमध्ये बरीच वाटाघाट झाली, परंतु सभेने कोणतेच मत निश्चित असें केळे नाहीं. सभा विसर्जन होऊन लोक आपापल्या घरी गेले; पण राजा राममोहन रॉय व डेविड हेअर हे दोघे पूर्ण निश्चयी व निग्रही होते. प्रत्येकाने आपापल्या परी कामास सुरुवात केली. हेश्वराची उपासना करण्याकरितां राममोहनानें * ब्राह्मसभा स्थापन केली व तेथें तो धर्मावर व्याख्याने देऊ ठागला व उप- निषदें व वेद यांच्या अथाचे विवरण करू लागला. उलट पक्षी, कलळकत्त्यांतील त्या वेळचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सर एडवडे हाइड इस्ट यांची सहानुभूति डेविड हेअरनें स्वीकृत कार्यास मिळविली, त्या वेळच्या पुढारी हिंदु छोकांकडे अज पाठवून पुष्कळ पैसा जमा केला व एक कॉलेज स्थापन होऊन तेथे वरिष्ट प्रतीच्या शिक्षणास सुरु- वातही झाली. त्या कॉळेजांतीळ शिक्षकवर्गामध्ये डेरोधि ओ नांवाचा एक इस्ट इंडियन गृहस्थ शिक्षक होता. त्याचें नांव बंगालच्या ड्ातिहासामध्यें नुसत्या शिक्षणाच्या बाबतीशींच नव्हे, तर सामाजिक सुधारणेशींही नेहमी संलम़ राहील. डेविड हेअरप्रमाणेंच या ग्रृहस्थालाही धर्मांची फार थोडी चाड होती; त्याची स्वतःची दत्त साधारणपणें नास्तिकपणाकडे होती, आणि विद्यार्थ्यांवर तर त्याचें बरेच ५३$/&/& असर नारायण.गणेंश चंदावरकर यांची व्याख्याने. वजन. असे. पुष्कळ विद्यार्थी त्याच्या भोंबतीं जमत, त्याच्यावर प्रेम: करीत व त्याचा प्रत्येक शब्द शिरसा वंद्य मानावयास ततप्तर असत, डेरोझिंओ त्यांना नेहमीं असा उपदेश करी कीं, तुमच्या भिक्षुक- वर्गाचें बंड मोडून टाका व तुमच्या देवाच्या मूर्तींचा नायनाट करा. याचा पॉारोणाम असा झाला कीं, पुष्कळसे विद्याथी नेहमीं त्याच्या घरीं जमून जातिभेदाचा तीव्र रीतीनें निषेध करीत असत वत्या बेळच्या भ्रममूलक गोष्टींचा आपणांस किती तिटकारा वाटतो, याची सत्यता पटाविण्याकरितां ते डेरोझिओबरोबर जवत असत. अशा रीतीनें त्यांच्या मतं जीं पाखंड मतं होतीं त्यांविषयींचा तिरस्कार ते विद्यार्थी अधिकाधिक प्रमाणानेंच दाखवू लागले. असं म्हणतात कीं, एके दिवशी के. एम्‌. बानरजी, जो पुढें खिस्ती मिशनरी झाला लाच्या नेतृत्वाखाली ते एका घरामध्ये जमले व तेथे लांनीं गोमांसावर यथेच्छ ताव मारिला. जेवण झाल्यावर सवे तरुण विद्यार्थी आपापल्या हातांत गोमांताचा तुकडा घेऊन रस्त्यांतून मिरवू लागलें व लांनीं ते तुकडे त्या वेळच्या एका कव्या हिंदुधमोभिमानी गृहस्थाच्या घरामध्ये फेकून दिले! या योगें सवत्र हाहाःकार उडून गेला ! त्या विद्यार्थ्यांचा सर्व लोक तिटकारा करूं लागळे, त्यांचा छळ झाला व पुष्कळांवर खटलेही झाळे. याचा पारोणाम असा झाला कीं, पर्बींचा त्यांचा तो उत्साह एकदम मावळून जाऊन पार विल्यास गेला व त्याचा मागमूसही उरला नाहीं; सुधारणेविषयींच्या त्यांच्या सवे कल्पना मनांतल्या मनांत जिरून गेल्या. अश्या प्रकारची स्थिति त्या विद्याथ्यापैकी बहुतेकांची झाली; पण जे थोडे बाकी राहिळे, त्यांपैकीं कांहींजण खिस्ती झाले, त्यामध्येच के. एम्‌. बानरजी हे एक होते, व दुसरे, राममोहन यांनीं स्थापन केलेल्या ब्राह्ममभेळा येऊन मिळाले, प्रथम जातिभेदाचें निमूलन केलें पाहिजे; अशी सुधारणेविषयीं . या तरुण मंडळींची मूळ करूपना होती. त्यांना वाटे कीं हिंदु- अंधकार करीं अरुण्रोद्य ? शड स्थानच्या लोकांनीं भाजपर्यंत धर्मावर फार भिस्त ठेविळी आहे. म्हणून लोकांच्या प्रार्मिक् कल्पसांबर प्रथम प्रहार केला प्राहिजे. चुव्वत्या धार्मिक क्रल्पनांवरच नव्हे, तर ईश्वरासंबंधाच्या व मानबजाती- संबेध्ाच्या कल्यत्तांवर्ही आघात क्रेळे पाहिजेत, -आतां आपण आपली दृष्टि मुंबई बाहराकडे वळवूं. आम'्या समाज स्थापन होण्याच्या बेळची हकिकत जवळ जकळ बरीलग्रमा- ऐँंच आहे. देशाची सुधारणा करण्याकारेतां केवळ ऐहिकाकडेच लक्ष देऊन इकडेही कामास सुरुवात झाली. प. वा. दादोबा पांडुरंन यार्चे नांव आपणांपैकी' कांहींजणांनीं ऐकिठें असेलच. इकडीळ हाळांमध्यें व कलिजांमध्यें शिकणारे करेचसे विद्यार्थी त्यांच्या सर्भो- लीं नेहूमीं जमत व त्यांची फार वाखाणणी करीत. १८४० पासूम ४१८५.० घ्या दरस्यान. तरुणांवर त्यांचे फार वजन असे. कारण सरकारी झाळांचे ते इन्स्पेक्टर होते. प्रथम कांही वर्षे मुंबईच्या आहेर नौकरी केल्यानंतर ते मुंबईत बदळून आठे. जातिभेदाचा समूळ न्मश करावयाचा; या गोष्टींचा त्यांना इतका 'ध्यास लागून राहिला होता कीं, त्यांतीं बरेचसे तरुण आपल्मा सभोवती गोळा केले, ब * 'फरम्रहस ! नांवाची एक संस्था स्थापन केली. सावकाश 'पण हक्नीनें जातिभेदाचे बंड मोडावयाचें, असा त्या सभेचा हेतु हेता. हिंदुस्थानामर्ध्ये प्रचलित असा जो जातिभेद त्यामुळें त्याचे अतिशय नुक्रवान झाळें आहे; म्हणून जातिभेदार्चे निमूळन केल्याशिवाय कोणतीही सुधारणा मरास्व्री होणार नाहीं व इतर राष्ट्रांबतेबर हिंदुस्थानची उन्नति होणार नाहीं, असें त्या तरुणांना वाटत हेते. क्म 'परमहंसतभेचा सभासद होतांना अशी प्रतिज्ञा करावी छागे बी, मी जाविभेद बाळाणार नाहीं, या प्रत्रिक्षेची सययता पटविण्या- करितां. सभासद झाल्माजरोबर श्रप्येकाळ्य सित्ती मनुष्याने तकर केळेल्या.. प्रावाचा तुकडा खावा लागे व. सुसळमानाच्या हातर्चे पाणी ९६ सर नारायण गणेश 'बंदानरकर यांचीं व्याख्याने. ग्रह १७७०४७७ ७७४७७४ जक १७४” ४० ४ ३४४२४” क” ४6 ४४ ४” ४ देश” २४४०१७४२४४ ७४ ऐे४ ७४ विक केक देवेश” ३४४४९५ १७५०३७: पिक ४४/७५/९३४० ४४५ ७१४१७ ७४४०९७४४७४ ४९४ ० १९ प चद? १७४७४ १७० ३७० कच आले तेव्हां सधेत्र स्थिरस्थावर झालेळें असल्यामुळे त्यांना दाऊन- हॉलमध्ये एक व्याख्यान देतां आलें. ज्यांनीं ज्यांनीं म्हणून ते ऐकले आहे, त्यांच्या त्यांच्या मनावर लाचा विळक्षण परिणाम झालेला आहि. श्या वेळींच प्रार्थनासमाजाची स्थापना झाली, सन १८१५ मध्ये राजा सममोहमराय यांनीं आह्सभा ज्या उद्देशाने स्थापन केळी, त्याच उद्देश्याने प्रा ्थनासमाजाचीही स्थापना झाली. ज्यांनी हा समाज स्थापन केला, त्यांना असे वाटत होतें कीं, ईश्वर एक आहे, ब सर्व मनुष्यजात एक आहे, हें तत्त्व आपणांमध्ये जोपर्यंत बाणे चाही, किंवा आपण सवे जण एकाच ईश्वराची ळकर आहोत म्हणून झापले परस्परांशी बंधुभगिनीर्चे नाते आहे, हें समजण्याइतकी झापळी बुद्धि प्रगल्म झाली नाहीं, तोंपर्यंत इतर राष्ट्रांच्या मानाने हिंदुस्थानची आहे तीज्च अवनत स्थिति रहाणार व जगांतील इतर अुभ्रारळेल्या लोकांबरोबर टक्कर देण्याचें सामर्थ्ये हिंदुस्थानामर्थ्ये येणार नाही. १८६७ नंतर ज्याला तरुणावस्था प्राप्त झाळी, तो क्रिती तरी भाग्यशाली होय ! त्या बेळीं तरुण असणें म्हणजे ईश्वरी- क्षुपाच होय, असे मी समजतो. मी तो काळ पाहिलेळा आहे. या नेळच्या व्याख्यानांपैकीं बहुतेकांस मी हजर असें. त्या व्रेळीं स्री तरुण होतो, चौकस होतों व्र त्यामुळें त्या ब्रेळच्या चळवळी, व्यांचे हेवु झी समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. साजी व्हाइसरीय लीड छिरिन्स यांच्या आमंत्रमाबरून, सन १.८७० मध्ये क्रेश्वव चंद्रसेतर हे विळाबतेस गेळे व इंग्टंडमवीळ एका विशाळ अशा हॉलमध्ये त्यंत्ती १० हजार इंप्रज लोकांपुढे व्याख्यान (दिळें, असें म्हणत्सत कीं, 'क्वेरान हे आपल्या अप्रतिम वक्तृत्वाच्या भरांत झसतांना त्यांती डप्रजस्यपुरुभांना भाठवण करून देऊन म्हटळें कॉ, बिटाविस्न व हिंदद्रेवीचे देव्र्‍योगानें भगिनींचे नाते जुकून .आढें आहे; श्र अंधकार कीं अरुणादय ! ९७ क काग वाकक त िकीकलनम आया करस ब्रिटानिया हिंददेवीच्या द्वाराशी येऊन जणू काय म्हणत आहे कीं, “ हे प्रिय भगिनी, पुष्कळ वेळ तूं घोरत पडली आहेस, तर चळ आतां उठ आणि आपल्या कामास लाग. / लांचे भाषण ऐकण्या- करितां जे लोक आले होते, लांपैकीं प्रत्येकाचे अंतःकरण ला वेळी जागृत झाळें व त्यांना वाटलें कौ, हिंदुस्थानांतील इंग्लंडर्च कार्य म्हणजे एक पवित्र कार्य होय, या दोन देशाचा जो संबंध जुळून आला आहे, तो केवळ इंश्वरी इच्छेमळेंच, ब परातन काळीं सुधारणेच्या शिखरास पोहोचलेल्या अशा या देशाची सूत्रे परद्दीपस्थ लोकांच्या हाती गेलीं आहेत, यावरून ईश्वराचा हेतु असा दिसतो कीं, इंग्लंडच्या मदतीनेच हिंदुस्थानास आपली धूवस्थिति प्राप्त व्हावी व इंग्लंडच्या साहाय्याने हिंदी लोकांस आपल्या प्रववेभवाची, संस्कृतीची आठवण व्हावी व त्यांनीं जार्गे होऊन आपली उन्नाते करून घेऊन इतरांच्याही उन्नतीस कारणी- भूत व्हावे. त्या वेळीं चाळू असलेल्या चळवळींचा आमच्या मनावर म्वांगळा पारोणाम झाला; आम्ही तेव्हां शाळेत किंवा कॉलेजांत होतो, आणि आपल्या देद्यांतील निरानेराळे धर्म हें एक प्रकार्र्चे गूढ कोडेच बनून गेलें आहे, व देशामध्ये अनेक प्रकारच्या जाति च धर्म प्रचलित होऊन देशाचे तुकडे तुकडे झाळे आहेत, ही गोष्ट आम्हांस पण पटली होती. उत्साहानं काम करणाऱ्या प्रगल्भ विचारांच्या थोर पुरुषांची उदाहरणे आमच्यांपुढे होतीं, व सध्यां जरी स्चोहोंकडे अंधार पसरला आहे, तरी कांहीं वर्षांचे आंतच त्या अंघ- कारानंतर अरुणोदय हा होणारच, इतकच नव्हे, तर सहसख्ररमी खआरुणाचलावर आरुढ झाळेलठाही आहे ब देशाचा लवकरच भाग्यो- दय होणार, असें दर्शवित आहे, ही गोष्ट आम्हांस स्पष्ट दिसत होती. जे आम्हीं कॉलेजमध्ये होतो, त्या आमच्या अंत:करणांत ९८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, “२./% /€% /€% ४७ /४ ४७ ,/€% ”€२_./४०५//५ /”, “**-%//५-//१ /€%..€ १ .“*५ “४ .// ६ _/% कॉ प्रेणणा उत्पन होऊन देशसुधारणेच्या उद्योगामध्ये आपणही सामील' व्हार्वे, अशी महत्त्वाकांक्षा आम्हांस उत्पन झाली. ईश्वराचे पितत्व ब॒ मनुष्यांचें भ्रातत्व या तत्त्वांचा प्रसार करणारा हा समाज आज जरी लहान दिसत आहे व ठोक त्याची उपेक्षा करीत आहेत तथापि पुढे उत्पन होणाऱ्या अनेक संस्थांचे हें मूळबीज आहे, ही गोष्ट आम्ही जाणून होतों, त्या वेळीं आम्हांला वाटावें की, आता आपल्या देशामध्ये नाना प्रकारच्या संस्था निघतीळ, नानाविध चळ- वळी सरू होतील; मग आपल्यांतील घातक जातिभेद नष्ट होईल झाम्ही सवे तरुण एक विचाराने वागू; सर्वांच्या आशा, आकांक्षा सारख्या ठेवूं व ज्या देशाचा व लोकांचा आपल्या देशाशी आपल्या बऱ्यासाठींच ईश्वरी संकेतानें संबध जडला आहे, त्या व रूदेशाच्या कल्याणासाठीं दढ निश्चयाने व उल्हासाने आपण झटू ! हें जे भावी स्थितीचे दिव्य चित्र व ज्याच्या प्रकाशाने आम्हां तरु- णांचे त्यावेळीं डोळे दिपन गेळे, त्याला आतां ४० वर्षे झाली, त्या वेळीं आमच्या दृष्टीपुढे असठेळें चित्र पहा आणि त्याच्याविषयीं कल्पना करा; आ.णे मग आजच्या परिस्थितीचे चित्र आपल्यापुढे ठेवा. झअसें केळे म्हणजे आज आपल्याला काय आढळून येतें 2 आजच्या स्थितीचा विचार केला, आणि माझ्या पूर्वींच्या सवे आकांक्षा, सवे आक्शा, सवे विचार, सवे बेत सिद्धीस गेळे काय, असा प्रश्न जर मीं स्वतःलाच केला, तर सकृदशेनीं मळा निराशाजनक उत्तर मिळतें, व असेही वाटतें कॉ, पूर्वांचे ते सवे बेत बव विचार जागच्या जागीच राहिळे, आणि आपल्याला तें जणूं काय स्वप्नच पडलें झर्स म्हटळें पाहजे. कारण, आज असा अनुभव येतो कों, जाति- बंधने शिथिळ व्हावयाच्या ऐवजीं तीं नवीन तऱ्हेने दृढतर होत झआाहेत, जुना धमेभाळपणा नष्ट व्हाबयाच्या ऐवजीं नवीन त्याच्या मदतीस येत आहे; उपाध्यायांचे बंड कमी व्हावयाच्या ऐवजीं अंधकार कीं अरुणोदय ! ९९ जोरांत आहे, आणि मला वाटतें कीं, एवढें शिक्षण मिळाळठें, निर निराळ्या संस्था निघाल्या, पाश्चात्यांशीं संबंध जुळून आल, प्राग तिक चळवळी, मिशनरींचे उद्योग, शाळा व कोलेजे ह्यांच्या द्वारें ज्ञानाचा प्रसार झाला, इतके सवे झालें, तरी ४० वर्षांमार्गे आम्ही जसे जेथें होतो तसंच आहो, तेथेच आहा एवढंच नव्हे, तर किलेक बाबतींत मार्गे मागे जाण्याची प्रव्रात्ते विशेष जोरांत असल्याचा अनुभव येत भाहे ! आणि त्यायोगें पुढली चिन्हें कांहीं ठीक नाहींत अर्से वाटून मन उद्दिझ होतें व भावी उनतीविषयीं मन साशंक होते. पहा, लॉडे मोर्ल यांनीं प्रागतिक धोरणाचा स्वीकार करून हदी लोकांना कांहीं विशोष हक्क दिळे. पण, त्याचा पारिणाम असा झाला कीं, मुसलमान भाईंना आपणांस मुसलमान या नालारने तसे हक्क असावेत असें वाटं ठागळें व तशा मागण्या मोठ्या निक- राने आतां सुरू झाल्या आहेत ! एवढ्यारनेच संपळें नाहीं. नंतर वर्तमानपत्रांतून व इतरत्र वादावेवाद सुरू झाळे वब त्याचा असा परिणाम झाला को, हिंदूंच्या हक्कांचं संरक्षण करण्याकरितां हिंदुसंस्था व मुसलमानांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरितां मुसलमानी संस्था स्थापन झाल्या आहेत ! आतां हें खरें कीं, पूर्वी हिंदु व मुसलमान अगदीं एक होते असें कांहीं नाहीं, ते विभक्तच होते; परंतु पूर्वीचा भेदभाव आतांच्या इतका तीव्र नव्हता. सध्यां लांच्यांमध्ये भयंकर दुफळी झालेली दिसून येते. तेव्हां प्रश्न असा उद्भवतो कीं, हा कायं निबिड अधकारच आहे, किंवा ही अरुणोदयाचीं चिन्हें आहेत £ आणखी, हा जो भेदभाव तो हिंदु ब मुसलमान यांचेमध्येच आहे, असें नव्हे, तर हिंदु- हिंदूंमध्ये देखीळ तो खिळून राहिला आहे. आपण सर्व हिंदु एक आहो, असें न वाटतां प्रत्येक जात पुढें येऊन मुसलमानांचे अनुकरण करून म्हणत आहे कौ, आपापल्या जातीं- “५.५४.” /0९./ ४४» ./ ७ “0९/७ ५९४४४...” _.५९ ० ४७,४0९ _/२ ४२/७९/१५४७ ०५ ०. नयनी ९०० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याल्याने, तून प्रतिनिधि निवडून आले पाहिजेत. लिंगायत जात आजपर्यंत हिंदुसमाजाचा एक घटकावयव आहे, असें समजलें जात होतें, व न्यायकोटीनीं देखील ती जात तशी आहे, असा आपल अभिप्राय दिठेला आहे; पण आपण हिंदुसमाजाचे घटकावयव आहो, अर्स झातां लिंगायत लोकांना वाटेनार्स झालें आहे ! त्यांचे म्हणणें अस आहे कीं, आपण हिंदुलळोकांपासून अगदीं भिन आहो, तेव्हां आपले निराळे प्रतिनिधि काउन्सिलमध्ये पाहिजे आहेत ! जन लोक सुद्धा असाच कोटिक्रम करूं लागळे आहेत ! अशी उदाहरणें दुसरीं पुष्कळ देतां येतील, सध्यांच्या काळीं कोणल्या प्रकारची त्थिति आढळून येत आहे, ती मजप्रमारणे तुम्हांही अवगत आहेच. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे सध्यांच्या काळीं ह्या भेदाभेदाचें प्राबल्य देशामध्ये फार माजलेले दष्टेत्पत्तीस येत आहे. एकादा मनुष्यास सरकारानें जे. पी. ची पदवी दिली, तर त्यांचे जातभाई सभा भरवून लार्चे थाटार्ने अभिनंदन करितात. एकादा मनुष्य एळ. एल्‌. बी. ची परीक्षा पास झाला, तर त्याचे जातिबांधव त्याचा गौरव करितात. मोठमोठया संस्थानांमध्येंच ही गोष्ट दिसून येते अर्से नव्हे; तर लहान मोठ्या सवे समाजांमध्ये हें जातीर्चे बंड, हा भेदाभेदाचा पुंडावा इतक्या स्पष्ट रीतीनें नजरेस पडतो कीं, यायोगे मनामध्ये सकृदर्शनीं निराशा उत्पन झाल्या- शिवाय रहात नाही, बॅकबरेवर जा, म्हणजे तेथें पार्शी जिमखाना निराळा, हिंदु जिमखाना निराळा व महंमिडन जिमखाना निराळा, अर्से दिसून येईल; हें पाहून कोणाच्याही मनांत असा प्रश्न उद्भवतो कीं, खेळासारख्या साधारण बाबतींत जर आपणांस एक होतां येत नाहीं तर मग आपल्या या शिक्षणाचा व विद्वत्तेचा काय उपयोग 2 आपटलीं क्रोडांगणें निरनिराळीं तर आहेतच, पण कधीं काळीं भापण जेव्हां खेळण्यासाठी व मौज पहाण्यासाठी एकत्र जमर्तो, अंधकार कीं अरुणोदय ? १०१ आह ०..76१७६.०४९५..४ १७५४१०४ १७८४५७... ७४ ४६.४ के बंदक” चिक” ७८७ केळ २-१. ८५४१%..४ ५.७ ८८/५७/७४५४ १५४४ १.७४ ७.४ ७.४ २.४ ७.४ ४७५८४ २४४९४५५८४४ %४ ८४ १७. ७.०४ ३७७ ७७४२७० ४७४ १४०४ २.” ४८४ १८.४ ७७७७९७७५४४ १.७४ ८४ १४ जळी सवी तेव्हां एकमेकांची डोकीं फोडण्यास आपण मागे पुढें पहात नाहीं! अश्याने आपणांस जं शिक्षण प्राप्त झा्ळ आहे, लयास आपण किती अपात्र आहों हं मात्र सिद्ध करित आहो ! मित्रहो, मीं आपल्यापुढे हें एक काळें बेरें चित्र ठेविळे आहे. इतिहासाचा आपण वरवरच विचार केला, किंवा कोणलाही गोष्टीच्या बाहेरच्या बाजूकडेस पहाण्याची आपणांस संवय असली तर सध्यां आपल्या इकडे जें घडत आहे, त्यायोगें आपल्या उत्साहाचा भंग होऊन आपली निराशा होण्याचा बराच संभव आहे व असेंही वाटेल कीं, सुधारणेविषयीं इतके बोलणें व करणें झालें तरी देशाची प्रगति होण्याऐवजीं अधोगतिच होत आहे, व त्यायोगें आपल्या अभंगावर शहारे उत्पन होत आहेत. जातिभेद हें खरोखर आपल्या [पेच्छेहाटीचें टक्षण होय; आपली प्रगति न होतां आपली पिच्छेहाट होत आहे याचे तें दशक आहे, यांत संशय नाहीं. इतिहासाच्या बिस्तीण क्षेत्रांत वावरणारा असा एक गरीब मानवी प्राणी मी आहें; त्याचप्रमाणें इंश्रर ब मानवजात यांपासून माझ्या मनामध्ये झुभ प्रेरणा उत्पन्न होते ब इंश्वराच्या राज्यांत प्रगातिच होत जाणार हा विश्वास मजमध्यें आहे, म्हणून मला वाटतें कीं, जीं चिन्हें आपणांस दिसत आहेत तीं निराशाजनक नसून आम्ही प्रगतीच्याच मार्गामध्ये आहों याचें द्योतक होत; परंतु, ज्या गोष्टी सध्यां घडून येत आहेत यांयो्ग ज्या अथी अंधकार भासत आहे, त्या अर्थी हा अंधकार म्हणजे अरुणोदयाचा एवंगामी होय. परंतु, हा अंधार तसाच कायम राष्र देणें किंत्रा अंधारामागून येणारा अरुणोदय करणे हे तुम्हां आम्हांवर, व तुम्ही आम्ही योग्य दिशेनें जे प्रयत्न करू: त्यांवर अवलंबून आह. होय; मुसलमान ठोक स्वतंत्र निवडणुकीचे हक मागत आहेत व टठिंगायत लोक इतर हिंदूपासून विभक्त राहून आपल्या जाती- १०२ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने. पुरतेच प्रतिनिधित्व मागत आहेत, हें सवे खरें आहे. पणमी त म्हणतों कीं, प्रत्येक जात या रीतीनें कामास लागली तर तें एव फार चांगळें व आशाजनक पिन्ह समजावयास कांहीं हरकत नाहीं. कारण, आत्मत्याग अतिशय प्रमाणार्ने प्रचारांत आणि गेल्यामुळें सवे वाढ खुंटलेली दिसत होती, व हिंदुस्थानांतीर निरानेराळ्या जातींच्या लोकांच्या आशा व महत्वाकांक्षा सफर होण्याच्या वाटेमध्ये ते एक विघ्त होते. पण पाश्चात्यांच्या सह वासाने प्राप्त झाळेठी नवीन ज्योत, ज्या सरकारच्या आश्रया खालीं आपण आहों, त्या सरकारचें आपणांवरील वजन, आम्हांर प्राप्त झालेले शिक्षण व इतर सर्व गोष्टी यांमुळे आपणांमध्यें एव नवजीवन उत्पन झालें आहे, नवीन आशा प्राप्त झाली आहे, ६ झआातां आतमत्याग जाऊन त्या ठिकाणीं आत्मविश्वास येत चालल आहे. हिंदुधमे किंवा त्याच्याशीं निकट संबंध असलेले हिंदुस्था नांतील इतर धम यांनीं मनुष्याच्या मनावर असा परिणाम झाल होता कीं, त्याळा जग तुच्छ वाटून आपळे स्वत:चे जीवित कःप दाथ आहे, त्याच्यावर फारशी आसक्ति ठेवण्याची किंवा त्याव प्रेम करण्याची जरूरी नाही, तर उलट पक्षी त्याचा प्रतिकारच् केला पाहिजे अर्स वाटे. ह्या धर्माची अशी शिकवणूक आहे कीं य जगापासून जितके दूर पळून जातां येणे शक्‍य आहे, तितके दू. जा. कारण, त्यामध्ये पापाचे ढीग सांठठेळे आहेत व त्या मर्ध्ये पूर्ण ।नेराशा भरून राहिली आहे. तुम्हांला जे मोर व खरं काम करावयाचें ते हें कौ, तुम्ही आपल्या जीव नाच्या गरजा कमी कमी करा व हें आयुष्य ओझ्यादाखल झाहे हें टक्षांत ठेवा. आतमत्याग याचा अर्थे जगाशीं फटकून वागून दैवावर हवाल ठेवणें हाच जर असेल, तर त्यायोगें व्यक्तीस उच प्रकारचें चारित्र्य अधकार कीं अरुणोदय ? १०३ ७७७./% ४० १५०७५०” ७४५४९४४.” “१”. “१ “८४.१ ४१ >“. >“ -“% “४.५ १.४१.” % -/€५ ४४४१-५८.» “१७.५४ ५४.” ..”% ० १,” _/”* किंवा राष्ट्रास थोरपणा मिळणें शक्‍य नाही. ज्यायोगे आपणांमर्ध्ये प्रत्यक्ष दैविवृत्ति उत्पन होते असे ध्येय पुढें न ठेवतां, आत्मयागाचे अझवलंबन केळें तर आपण त्यायोगें निजिव बनण्याचा संभव आहें. पाश्चात्य शिक्षणामुळे आमच्यामध्ये जीवित्वाचे एक खरें ध्येय उत्पन झालें आहे व नकळत कां होईना, 9७1-8856"001 15 (10 18" ० 0681012 ])०४॥९७७. ( आत्मप्रातिपादन हा विश्वाच्या प्रगतीचा एक नियम आहे. ) या हक्‍स्लेच्या वचनावर आपला विश्वास बसत चाठला आहे. प्रत्येक जात पुढे येऊन आपापल्या पुरते हक्क मागत आहे ही गोष्ट खर॑ पहातां चांगली आहे असे »नाहीं कारण, स्वदेशाभिमानाचे खरं ठक्षण ज॑ विश्वबंधुत्व त्याची आपल्या- मध्ये वाण आहे व प्रत्येक जात स्वतः पुरताच विचार करीत आहे, हें त्या योगें दिसून येते. पण, असेंही त्यावरून भनुमान काढितां येत कीं, प्रत्येक जातीमध्ये कांहींना कांहींतरी जागते उत्पन होऊन नार्गाक२के या नालाने आपल्या हक्कांची त्यांच्यामध्ये जाणीव उत्पन झाली आहे. पुढे येऊन प्रसेक जात सरकारापाशीं हक्क मागत आहे, त्यावरून या आयुष्यामर्ध्ये आपल्याला कांहीं कतेव्यें आहेत व कांही हक्क आहेत याची जाणीव उत्पन होणे ही जी प्रथमची पायरी ती त्या जातीनें गांठली आहे, हें उघड होतें. या लांच्या जागृतीच्या बुडाशी जरी स्वा्थपरता आहे, तर्री पण प्रत्येक जातीला असे वाटूं ठागळें आहे, कीं आप- ल्यास कांहीं विशेष हक आहेत, त्याबद्दलचे आपळें म्हणणें सरकाराने ऐेकिळें पाहिजे व ते हक्क आपल्याला मिळालेही पाहिजेत. शास्त्रवेत्ते म्हणतात कीं, स्वमतप्रातिपादन हा विश्वव्यापाराचा एक नियम आहे परंतु स्वार्थेबुद्धीने व नीच गोष्टींकारिेतां आत्मप्रातेपादन केळ तर त्याचा परिणाम आत्मनाशामध्ये होतो. म्हणून जेव्हां हकतळे म्हणाला कीं, आत्मप्रतिपादन हा विश्वन्यापाराचा नियम आहे, तेव्हां १०४ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने का या य र ल "४/१ /% /”७ “४७.” “२-७ “1 “7. ९ ४ “% /7% च “7४ /% “% “४*./"%, ४६. “५ "९.७. ते मिस फ्रान्सिस वुइलटर्ड म्हणते कौ, ।' जर आमप्रातिपादन हा विश्वव्यापाराचा नियम आहे तर ईंश्वराकारेतां आपलं मत प्रतिपादन करण्याचा प्रयत्न आपण करू या.! स्वमतप्रतिपादर्णे तें दुसऱ्या- विषयीं तिरस्कारा व असूया यांनीं युक्त अशा नीच बुद्धीनें प्रतिपादर्णे योग्य नव्हे, तर त्याचा उद्देश थोरे व उदात्त असावयास पाहिजे, आणि असं झाळें म्हणजे काळोखाची छाया जी आज आपणांवर दिस्त आहे, ती नाहींशी होईल. आपण ही गोष्ट टक्षांत ठेविली पाहजे कीं, स्वमतप्रातिपादन करणें म्हणजे स्वाथी मनुष्याने स्वाथोकारेतां केटळें प्रतिपादन नव्हे, तर उच ग्राप्तव्यासाठीं केलें प्रातिापादन होय. त्यायोगें इश्वर हा सववब्यापी असल्यामुळें आपले मुख्य कततब्य म्हणजे विश्वबंधुत्वाचा होर्ता होई ता प्रसार कारावयाचा, हें आपणांस समजतें. आपणांमर्धील कांहीं टोक असे म्हणतांना मीं ऐकिळं आहे कीं, पाश्चात्य देशांतील ळोक देहत्मवादी आहेत व प्रापंचिक तृष्णेनेंच ते बद्ध झाले' आहेत. हें खरं कां खे, हं येथं सांगण्याची मला गरज नाहीं, परंतु मी येथें एवढच सांगतों कों सध्याची क्षणक टिकणारी अशीं पुस्तके आापण वाचलीं तर त्यांवरून आपला असा ग्रह होतो कीं, युरोपमध्ये थारमिक कव्पनांचा ऱ्हासच होत चाटला आहे, परंतु सध्याची धार्मिक ब प्रागतिक विचारांचे प्रंथ आपण पाहिलं तर एक गोष्ट विशेप तऱ्हेने झापल्या दृष्टोत्पत्तीस येते, ती ही कीं, इंग्टंड, जमनी, स्वीडन, अमेरिका किंवा राशीयार्‍या देशांतील प्रगल्भ बुद्धीच्या माणसांना व उत्तम तत्त्ववे- त्यांना असें वाटत आहे कीं, ईश्वर हा एके जागीं बसून राहत नाहीं, तर तो सवव्यापी आहे. त्या सर्वांनी असें कबूल केलें आहे कौ, इश्वर सबेब्यापी आहे, हें तत्त्व युरोपच्या लोकांनीं हिंदुस्थानच्या धर्मपुस्तकांतून घेतळें आहे, घेत आहेत, व पुढेंही घेत रहातील. जुन्या करारामध्ये जिहोवा हा पवित्र (या ठिकाणी पवित्र अधकार कीं अरुणोदय ? १०५ टा ४-७. कीटक का म्हणजे स्वतंत्र ) असून तो तुम्हांमध्ये किंवा माझ्यामध्ये सांपडावयाचा नाहीं, तर तो एका सखतंत्र व पावेत्र, साच्याचकरितां राखून ठेविलेल्या जागेमध्ये सांपडतो, तो स्वगांतून सव जगावर देखरेख करतो, ही कल्पना फार स्पष्ट रीतीनें दाखविली आहे. खिस्ताला, परमेश्वर अमुक ठिकाणीं आहे, म्हणजे त्याचे वास्तव्य एका विव- क्षित स्थळीं आहे, ही गोष्ट मान्य नव्हती. देव चेतन्यस्वरूप आहे हे त्यानें जाणिळें होते, म्हणूनच देवाचे राज्य ( स्वाराज्य ) आपल्या अंत:करणांत आहे, असें लान प्रतिपादिळें आहे. याच विचारास सवपरिपोषक सेंट पॉळचें पुढीळ सुंदर वाक्य पहा. “ [5 प फ6 1176, ॥1]10ए0 कात 18070 0पा' 0117.” परतु, हिंदघमाच ह विशेष लक्षण आहे की, इतर सवे धमोपेक्षां हिंदुधर्माने ईश्वराच्या व्यापक स्वरूपावर फार जोर दिला आहे. टोनेसनने म्हटल्याप्रमाणे त्याला 0१51101511 म्हणा किंवा दुसरं कांहीं म्हणा, पण त्या- योगें ईश्वर येथें आहे, तेथें आहे, सववत्र आहे, हा बोध होतो इंश्वराच्या व्यापकस्वरूपाविषयींचें यूरोप आतां विशेष रीतीने प्रति- पादन करू पाहत आहे. युरोपमधीठ सव तत्त्ववेत्ते, सवे धर्मोपदेशक सव माठ गुरु यांच्या लक्षामध्ये नेहमींपक्षां जास्त स्पष्ट रीतीनं ही गोष्ट आठी आहे कीं, ईश्वर हा सवंत्र आहे, व आमच्या अंतःकरणांत आहे व आमच्या स्वतःमध्येंही आहे. या देशच्या लोकांना ही कल्पना कांहीं नवीन नाहीं; परंतु नुसती ही कल्पना जुनी असून उपयोगी नाही, तर आपल्या आयुष्यांतील सव गोष्टींमध्ये हा आपला ग्रह दढ असला पाहिजे, नाहीं तर सध्यांच्या काळी सामाजिक, राजकीय औद्योगिक इ० सर्व चळवळींमध्ये मुख्यत्वेकरून दिसून येणारा आतमप्रतिपादनाचा जोम आपणांस मारून टाकील व आपणांस अंधकारामध्ये लोटून देईल, आपण आपल्या थोर धार्मिक प्रंथांसुळे ईश्वराचे न्यापकत्व युरोपच्या १०६ सर नारायण गणेद्ा चंदावरकर यांचीं व्याख्याने. २७५११७.” १७.५४ ४८४ ४०” ७७०४ २४” आळ” २.०”%.””%.”/*... छोकांना कांहीं अंशाने शिकवीत आहां, तर पाश्चात्य लोकांपासून आपणांस दुसरें एक तत्त्व शिकलं पाहिजे. तें खिस्तीधमार्चे एक विशेष लक्षण होय. खिस्तानें उपदेशित असा जो खिस्तीधमे त्याची ल्याच्या पायावर उभारणी केली आहे, तें प्रेमार्चे तत्त्व आपणांस त्यांच्यापासून घेतलें पाहिज. विश्वबंधुत्वाची ही कल्पना महाभारत, भगवर्द्राता वगेरे आपल्या हिंदुग्रंथांतही आहे व बुद्धाने तर यावर विशेष जोरही दिला आहे; परंतु जातिभेदामुळे उत्पन्न होणाऱ्या हिंदुलोकांमर्घाळ जातिभेदादि आनुवंशिक दोषांमुळे ही प्रेमाची बुद्धि, परोपकाराची बुद्धि खिस्तामध्ये किंवा बुद्रामध्ये जितकी विकसित झाली होती, तितकी आम्हांमध्यें झाठेठी नाही. राष्ट्रीयत्वाविषयीं आपण बोलत असतांना एकवाक्यता होत नाही, कारण सध्यांच्या हिंदुधर्मामर्ध्ये भ्रेमास जितके महत्त्व द्यावयास पाहिजे तितके आपण देत नाहीं, म्हणून खिस्तीधमापासून किंवा बोद्धधर्मापासून प्रेमाचे तत्व आपण घेतलें पाहिजे. प्रेम हें आपल्यांपैकीं प्रत्येकाच्या आयुष्याचे मुख्य तत्त्व बनून राहिलें व परोपकारबुद्धि आपण आपल्या सवे व्यवहारांत व कृत्यांत दाखविली तर सध्यां जो काळोख आपणांसमोर दिसत आहे, तो नाहींसा होऊन खात्रीने अरुणोदय होईल, हाच मार्ग दाखविण्यासाठी प्राथनासमाजाची स्थापना झाली आहे. याला कित्येक जण इतर धमांतून निवडलेल्या तत्त्वांवर उभारलेला धमे असें म्हणतात. कोणी असेही म्हणतात कीं, प्रारथनासमाजास स्वतःचा म्हणून धर्म नाहीं, तर एका धर्मापासून एक तत्त्व, दुसऱ्यापासून दुसरें याप्रमाणे या समाजानें त्व दुसऱ्या- धर्मापासून घेतलीं आहेत. म्हणजे ही हजार ठिगळे लाविलेली गोधडी आहे ! परंतु प्रागतिक व प्रगल्भ विचारांच्या माणसांना आतां असे वाटूं ठागळें आहे कीं, प्रत्येक धर्मामध्ये मनुष्याच्या भ्रगर्तांस साह्यभूत होणारें असं कांहींतरी असतेच; केवळ सिस्तीधर्म, अधकार कीं अरुणोदय ? १०७ हिंदुधमे किंवा बुद्धघमे यांच्या योगेंच नव्हे, तर निरनिराळ्या घर्मातीळ उदात्त त्ते एकत्र करून असा एक धर्मे तयार केला पाहिज कीं, तो मानवी अंतःकरणाची आध्यात्मिक तळमळ शांत करूं शकेल. ईश्वराने आपले स्वरूप सवे देशांना सवे काळीं प्रकठ केळे आहे. त्यांचे भक्त, विशेष कतेत्वान्‌, पक्षी अवतारी पुरुष, साधुसंत, धरमेसंस्थापक ह्यांनी अखिळ मनुऔ्यजात आपलीशी केळी आहे. सर्वांकरितां त्याचा एकच नियम आहे व तो नियम म्हटला म्हणजे मनुष्यमात्रावर प्रेम करणें हा होय. मत्सराच्या योर्गे नव्हे तर प्रेमाच्या योगें राष्ट्रं जिवंत राहतात व यांच्यामध्ये टके टोणपे खाण्याचे सामर्थ्य येते. सध्यांच्या युगास अशा प्रेमाची विशेष जरूर आहे. हेंच खरें तत्त्व होय, असें सवेत्र मान्य होत आहे, व आमच्यामध्ये ही जागृति उत्पन होत आहे. इंप्रज लोकांच्या राज्य- पद्धतीमुळे आपळे विचार उदात्त बनून आपणांस नवजीवन' प्राम होत आहे; म्हणून आपण त्यांचे फार आभारी आहो. परंतु आमची अंतःकरणे विस्तृत व्छानचवीस पाहिजेत, व आमचे प्रेमाच्या क्षेत्राचा विस्तार झाला पाहिजे, आपल्या सवे चळवळींमध्ये दिसून येणाऱ्या आत्मप्रतिपादनाच्या जोरास ह्या योगेंच योग्य दिशा लागणार आहें. आतमप्रातिपादनाचा हा प्रवाह कोणीकडे जात आहे व तो कोठपर्यंत भेदाभेदाचे प्राबल्य माजविणार आहे, हें खरोखरच आपणांस माहित नाहीं व सांगतांही येत नाही. तरी पण आपण सर्वांनी ईश्वरावर प्रणे विश्वास ठेवून वागळे पाहिजे. आणि आपण हें पहात आहाच कौ, आपणांपैकीं जे खरे पुगतनमताभिमानी आहित, पुरातन काळची श्रेष्ठ संस्कृति, ज्ञान व अनुभव ह्यांचा आश्रय केल्यामुळें ज्यांचे विचार स्थिर झाले भाहेत, ते अठीकडे जातिभेदाच्या तर्फे चाललेला जो गिल्ला त्यांत सामील होत नाहींत, त्या प्रवाहांत ते सांपडत नाहींत व त्या प्रवा- १०८ सर नारायण गणे चंदावरकर यांचीं, व्यासयानें. ७४४११७० ८०९ ५७७०. २.५ ७८ ४० ७.५ ५ ४.” ४७.५ ७.४ १५.५ ४५५” ०४ ४.४ ४.५ ७०” ७. ४-४ कक "७/ १७० २७. २७०” ७” हाच्या अगदीं नजीक ते जरी असले, तरी ते स्थानभ्रष्ट होत नाहींत, म्हणून प्रेम, निःस्वार्थी प्रेम, हेंच साध्य म्हणून त्यासाठीं आपण झटटं या. प्रार्थनासमाजास जय येवो वा न येवो, या समाजाने मनुष्यामनुष्यामधीळ भेदाभेदाचा निषेध केला आहे व प्रगति जर योग्य मागोर्न होण जरूर आहे, तर या समाजानं प्रतिपादित असा जो भाव तोच प्रत्येकास योग्य आहे, हे उदाहरण नेहमीं सर्वांच्या दृष्टापृढ राहीळ, या समाजाच्या सभासदांची संख्या जरी मोठी व [दली नाहीं तरी समाजाचीं जीं तत्त्वें तीं नकळत कां होईनात प्रत्येक हिंदी मनुष्याच्या अंतःकरणास मग तो खिस्ती हिंदु किंवा मुसल्मान असो, व्यापून टाकल्याशेबाय राह्णार नाहीतवत्या योगें आपल्यास असं वाटल्याशेवाय रहाणार नाही कीं, प्रचलित संस्थांच्या वतीने आपण किती जरी बोललो तरी आपलं मख्य क्तेव्य हें आहे कीं, आपण इंश्वरावर व मनष्यावर प्रेम केळं पाहिजे व इश्वराच ।पंतृत्व व मनुष्याचे भ्रातृत्व ह तत्व दण ल्क्षात ठवून त्याप्रमाणे आपठे आचरण ठेवलें पाहिजे भक्ताच्या जीवनाचे रहस्थय. जाणाने नेणतं करीं माझं मन । तुझी प्रेमखूण देऊानेयां ॥ मग मी व्यवहारी असेन वतत । जेवी जळां आंत पद्मपत्र ॥ ऐकूनि नाइक 'नंदास्तातेकानीं ।|जंसाकां उन्मनी योगिराज तुका म्हणे ऐसें झालियावांचून । करणं ते ते सीण वाटतसे ॥ :| लीकडे प्रार्थनामादेरांत उपासनेसाठी श्रोतवर्ग अधिकाधिक जमत असतो, हें एक सुचिन्ह आहे. समाजाचे सभासद भक्ताच्या जीवनाचे रहस्य १०९ “60% ./% ./” .”€% नाहींत असेहि पुष्कळ तरुण नियमाने उपासनेसाठी हजर राहतात. त्यांच्या भाविक व प्रेमळ चेहऱ्यांकडे पाहून मला आनंद होतो, व उत्तेजन येतें. परंतु केव्हां केव्हां मात्र एका गोष्टींची मनाला रुख- रुख वाटते. येथें माझ्यासारखे जे कोणी उपासना चालवितात, यांनीं ह्या कामासाठींच आपणांस वाहून घेतलेळें नसल्यामुळें हे काम भामच्या हातून व्हावें तितर्के चांगळें वठत नसेल, असें केव्हां केव्हां पला वाठतें. हा बिचार मनांत आला म्हणजे पुनः असेहि वाटते कीं, पेथ जे तरुण येतात ते भाविक असल्यामुळे उपासनेत कोणतेहि यून पडूं नये. उपासना चालविणारे व श्रोते ह्या दोघांच्या अंतः- करणांत एकच भाव असल्यावर आणखी तें काय पाहिजे £ उपा- पना चालविणारांनीं कांही अवडंबर न माजवितां आपल्या अंतः- करणांत उद्भवणारा ईश्वरी संदेश कळकळीने व साध्या सरळ रीतीर्ने भाणि साहजिक येणाऱ्या शब्दांनीं सांगितला, तर तरुणांच्या कोमल भंत:करणावर त्याचा चांगळा परिणाम होईल, अर्से मला वाटते. बंधुभागेनीर्नो ! आतां जो गोड अभंग गाण्यांत आला, त्यापा- जून आपणांस काय बोध घेतां येईल, ते पाहूं; हा तुकारामाचा भभंग फारच सुंदर असून त्याचा अर्थ खोळ आहे. दिसण्यांत भभंग साधाच दिसतो; परंतु त्यांत कितीतरी अर्थेश्री भरलेली भाहि. जसजतें आपण त्याचे अधिक मनन करावें, तसतसा [नास अधिकाधिक आल्हाद होतो. ह्या अभंगांतील तत्त्वाचे आकलन हरावयाचे असेळ तर प्रथम अंत;करणपूर्वेक त्याचे मनन केलें पाहिजे. ह्या अभंगांत तुकारामाचे देवाजवळ मागणें आहे. प्राणिमात्राच्या हेतासाठीं आपल्या जीविताचा व्यय करावा अर्से तुकारामाच्या मनांतून गौर्ते, व तते करतां येण्यासारखी मनाची स्थिति व्हावी म्हणून तो (वाजवळ प्रार्थना करीत आहि. तुकाराम म्हणतो “देवा मला तुझी क्ति दे. तुजविषर्यांचें प्रेम हृदयांत सांठळे म्हणजे तेथे जाणीव ११० सर नारायण गणेद चंदावरकर यांचीं व्याख्याने. ““*.”€%. भसून जाणीव नसल्यासारखे होईल; मी जीवन्मुक्त होईन. मग माझें जीवित कमळासारखे होईल, कमळ पाण्यांत वाढतें; परंतु ते पाण्याच्या वर असतें; निंदास्तुतीचा माझ्यावर मग कांहीं परिणाम होणार नाहीं. योग्याला बरें बाईट काहीं स्पक्षू शकत नाहीं, त्या- प्रमाणें मलाहि मिंदास्तुति स्पश्शू शकणार नाही. माझ्या मनाची अशी स्थिति होईपर्यंत मी करतों तें सर्व कांहीं व्यथ आहे. ह्या भभंगांत विलक्षण माधुर्य भरलेळें आहे. तो संगीतांत म्हटलेला ऐकून आपल्या वृत्ते अगदीं तछीन होऊन गेल्या. थोर्डे खोळ पाण्यांत जाऊन ह्या अभंगांत आपणांस गारेगार करण्यासारखे काय आहे, ते आपण पाहिलें पाहिजे. ह्यांतील प्रत्यक शब्दाचा नीट ।॥चार करून ह्या अभंगाचा अर्थ काय, ह्यांत तुकाराम आपणांस काय बोध करीत आहे तें आपण पाहले पाहिजे. कारण, ह्यांतील प्रत्येक शब्द त्याच्या भारंभार सुवणीच्या मोलाचा आहे. संतांच्या जीवनचारत्रांत काय रहस्य असतें, तें ह्या अभंगावरून आपणांस कळून येईल. संतांच्या हातून जगाचें हित कसें साधते, हें ह्यांत सांगितठें आहे. साधूंचें आंतिम ध्येय काय असतें, वर्ते साध्य झाल्यावर त्यांच्या प्रत्येक वचनापासून व कृतीपासून मनुष्य- मात्राला आनंद व सोख्य ठाधून त्यांची श्रेयोमार्गाकडे प्रव्रात्ति कशी होते, हें ह्या अभंगापासून कळून येतें, संतांचे मन हें कोमळ असून त्याला सर्व कांहीं कळतें. जगास जीं सुखदुःखे भोगावी लागतात, तीं सहृदय साधूंस विशेष जाणव- तात. इतके असून एखाद्या मुळाच्या मनाप्रमाणे त्यांचे मन निमेल, प्रफुळ व प्रसन्न असतें. पापाच्या संपर्काने मनुष्य दुःखांत कसा भक्ताच्या जीवनाचे रहस्य १११ »€९ .»/% /”%% ,/€१ ४ .//७ .//”%, निमझ़ होऊन जातो ह्याची जाणीव साधूस चांगळी असते; परंत मनुष्यजातीवर त्यांचे निस्साम प्रेम असतेच, मनुष्याच्या हृदयाचे प्रण ज्ञान जर संतांस आहे तर हें हृदय पापाने कसें कळुषित झालेलें आहे, त्याला शुद्ध करून सन्मागोप्रत नेणें व आनंदित करणे हें काम किती प्रयासारचे आहे, हें जाणून हताश होऊन जगाचा उद्धार करण्याचें काम ते कसें सोडून देत नाहींत, दुःख व पाप ह्यांचा त्यांचा मनावर परिणाम कसा होत नाहीं, ह्याचें आपणास आश्चर्य वाटतें. पण आश्चर्य वाटण्याचे कारण नाहीं. कां कीं, ईश्वराचे मनुष्य- जातीवर किती प्रेम आहे तें साधूस माहित असते मनुष्याविषयी देवा'चें प्रेम किती थोर व अनमाघ असतें ह्याची कल्पना आपणांपेक्षां साधूंसच विशेष असते. नेहमीं दृष्टीस पडणारे सृष्टींतील चमत्कार ह्यांपासूनहि त्यांना ईश्वराच्या प्रेमाचा बोध होतो. सूये सजन व दुञन ह्यांवर सारखाच प्रकाशतो; पजन्य सवांवर सारखी वृष्टि करितो, सूयोचा प्रकाश व पजन्याची वृष्टि ह्यांपासून साधूस ३श्व- राच्या दयेचा बोध होतो; त्यांना वाटतं कीं, ज्याप्रमाणे भाजून निघाळेली जमीन पावसाचे पाणी चांगल्या रीतीर्ने शोषून घेते, त्याप्रमाणें व्यथित व विद्ध झाठेळे, पंकांत मम्न झालेळे, आते असे हृदयच ईश्वराच्या दयेस विशेष पात्र अस्ते. ईश्व- राच्या ठायीं ह्या असलेव्या प्रेमाची जाणीव संतांस असल्यार मुळे, मनुष्यजातीविषयीं त्यांना सहानुभूति वाटते आणि त्यांना एक प्रकारचें दिव्य ज्ञान होते. गेटी हणतो, सूर्याचे तेज पाहून तुम्हांला विस्मय वाटतो, परतु मनुष्याच्या हृदयांत सूर्य आाहे तो ह्यापेक्षांहि सुंदर आहे! भक्तांस हा अंत:करणांत वास करणारा सर्य दिसतो, वरवर असणारं दुःख आणि पाप तेवढें आपल्या दृष्टीस पडतें; परंतु आंत वसणारे निमंल व ११२९ सर नारायण गणेदा चंदावरकर यांची व्याथ्यानें. झुद्ध, पुण्याचे आणि सोंदर्याचे बीज साधूंच्या दृष्टास पडते. दुःख व पाप पाहून ते मार्गे सरत नाहींत, कारण; त्यांची दृष्टि लांच्या पलीकडे पोंचत असते; दुःख आणि पाप ह्यांचा भर अगदीं वर आहे तो काढून टाकला, धुऊन काढला, 'तर आुद्ध व निमळ कअतःकरणाचे तेज फांकू लागेल हे त्यांना माहीत असतें. संतांचे मन कसं असतें व ईश्वराच्या पवित्रपणापासून त्याला शक्ति कशी प्राप्त होते, हें वर ठोकळ मानानें सांगितलें. तुकारामाने त्यांना कमलपत्राची किंवा कमळाची उपमा दिली आहे, ती ह्या- साठींच. कमळ तळ्यांत उत्पन्न होतें, परंतु त्याची दृष्टि आकाशांत प्रकाशीत होणाऱ्या सूर्याकडे लागलेली असते. ही कमलपत्राची किंवा कमळाची उपमा किती संदर आहे ! कमळ हें हिंदुस्थानांतील कवीर्चे आवडतें पृष्प आहे, पवित्रपणा व प्रेम ह्यांचे ते॑ निदर्शक आहे. ते तळ्यांत-चिखलांत रुजते; परंतु त्या चिखलाची त्याला बाधा होऊ शकत नाहीं, इतकेच नाहीं, तर ते नेहमीं सूयीकडे दृष्टि लावून त्यापासून सौंदर्याचा ठाभ व पोषण करूनघेते ब तळ्यावर आपली प्रभा पसरते. तळ्याचे पाणी घाणेरडे किंवा क्षुन्य असलें, तथापि कमळ सर्वेदां किती शांत, सुंदर व निर्मल असतें ! संतांच्या चरित्रांत हीच शांति दिसून येते; आपली कोणी स्तुति केली कीं आपणांला आनंद होतो, आणि निंदा केली कीं, वाईट वाटत; परंतु संतांची गोष्ट तशा नाहीं, त्यांची तुम्ही निंदा करा कीं स्तुति करा, त्यांच्या मनावर त्याचा कांही परिणाम होत नाहीं. योगी तपःसाधन करीत असतां घ्यानमम्न झाल्यावर जर्से त्याचं मन होते, तर्से संतांचे मन विकाररहित असतें. सूर्य प्रखर तापानें साधूला दग्ध करूं लागला, पाऊस भिजवू लागला, किंवा थंडी फार पडूं लागली, तरी त्याचेवर ह्या सर्वांचा कांहीच खरा पुरुषार्थ. ११३ परिणाम होत नाहीं, तो पूर्वीप्रमाणेच अगदीं निश्चळ असतो. संतांचा छळ केला किंवा निंदा केली तर त्यांना दःख वाटतें, परंतु आत्मसं- यमन करून ते दःख बाहेर दाखवीत नाहींत, एवढेंच तुकारामाचे म्हणणे नाहीं, तर निंदा किंवा छळ ह्यांच्या योगाने त्यांची शांति मुळींच ढळत नाहीं ! व त्यांना त्रास देऊं पाहणाऱ्या मनुष्याबद्दळ अंत:करणापौसून दयाच वाटते. त्यांच्या मनाची अशी स्थिति असते म्हणून'च त्यांच्या हातून एवढी चांगली छत्यें घडून येतात. आपल्या मनाची अशीच स्थिति करण्यास आपण सर्व काळ झटळें पाहिजे, ४७% "०७४ ४८४ ४५४४४५ "५८ ४५/४४/४१९४ ४५.” ४४८४ ७४ ४७०४११७, ४७४ ७.४ ४० ४८४ ७-४ 9. ४-५ ४४१७” ४ ४०५४.” ७. ०४ २०८” ५.» ५.५० ४८४ ९.०५ ९.” २.५ ९_४ ४... “री खरा पुरुषाथे, णिःस चाळीस वर्षांपूर्वीच्या आपल्या बाळपणाकडे आपण नजर फॅकली तर जे आज माझ्या वयाचे आहेत अश्या आपणां- पैकीं पुष्कळांस आठवेल कौ, आपण पहाटेस जागे झाल्याबरोबर आपल्या कानांवर प्रथमच जो शब्द पडत असे, तो आपल्या धरां- तीळ वृद्ध बाईचा स्तोत्रपाठ होय; या वद्ध बाया सर्वांच्या आधी उठत, आणि घरांतील सडासमाजन किंवा दुसरं कांहीं गृहकृत्य करीत असतांना तोंडाने त्या तुकारामांचे किंवा नामदेवाचे अभंग म्हणत. या भभंगांमुळे त्यांच्या मनाला स्वास्थ्य प्राप्त होई, स्वतःची कतेव्यें करण्यास हुशारी वाटे व आसुष्यांतीळ कष्ट सोसण्यास सामथ्यं येई. ज्यांच्या ष्यांच्या कानांवर हें गाणें पडे, त्यांसही पहाटेच्या वेळी मोठी हुशारी वाटे व पुढील काबेक्रम उत्तम रीतीनें पार पाडण्यास ते उत्साहित अंत:करणाने सिद्ध होत. ११४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. यासाठीं आपण हें टक्षांत ठोषेले पाहिजे को, आज अनेक बाबतीत आपणांस कितीहि निकृष्टावस्था प्राप्त झालेली असली तरी हे अभंग म्हणजे आपली वडिलोपार्जित जिनगी आहे; आपल्या थोर साधूंच्या आध्यात्मिक अनुभवाचा या अभंगांत संग्रह केलेला आहे. यामुळेच आमच्यांमध्ये थोडें आध्यात्मिक जीवन टिकून आहे व आमच्या संसारांत अद्याप देखील ज॑ माधुर्य उत्ळें आहे, तें या साघूंच्याच जीवनाचा आमच्या संसारावर अनुवोशिक रीतीर्ने झालेल्या परिणामाचे फळ होय. म्हणून आमच्या साघुसंतांच्या ज्या उाक्ते लांत 'चांगळें व सुंदर म्हणून जें कांही आहे, तें आपल्यामध्ये सतत जागृत व जिवंत राहील व लांतीळ जे माधुर्य व स्वारस्य तें आपल्या- मध्ये आणण्याचा प्रयच्न करूं या. | 'जाणोनि नेणते करीं माझे मन' या अभंगाच्या द्वारें दिलेल्या गेल्या व्याख्यानांत मीं त्या अभंगांतील अर्थाचे साधारण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या अभंगाचा विनर कारितां सुचठेळे आणखी कांहीं विचार व्याख्यानाच्या द्वारें अंज आपणांपर्ढे ठेवण्याचे मीं योजिळे आहे. या अभंगांतील विचार मुख्यतः पीरुपाच्या वाढीकडे आहे, ही गोष्ट आपल्या लक्षांत येऊन चुकठी असेलच आपल्या आयुष्यांतीक अनुभवामुळे तकोबाळा परुषार्थांचा खरा अथे समजळा होता, आणि त्यांनीं तो आपल्याला अभंगाच्या हारे सांगितला आहे, आपल्या ठिकाणीं पौरुषाचा संचय होणें म्हणजे आपली वाढ होणें होय. दिवसानुदिवस आमची वाढ होत आहे. आपल्या सर्व आयुष्यभर सतत एकसारखी वाढ चाल आहे, व ती वाढ म्हणजे आपल्या व्यक्तित्वाची वाढ होय. कारण, आपल्या शरीराची वाढ कांहीं मर्यादित कालपर्यंतच होते. परंतु ह्या वाढीचे तस नाहीं खरा पुरुषार्थ ११५ /९/६.”९.”%.%/४.,/४./४./१५./२/”२.///९.”९//४.९.९ १९-४७. ८९ ./% /४./७.”६.” आपल्या आयुष्याचा सव रोख स्वत्व प्राप्त करून घेण्याकडे आहे परंतु आतां प्रश्न हा कीं, कोणला प्रकारच्या पुरुषारथाची आपण वाढ करावयास पाहिजे? व आपण कोणती वाढ जोडीत आहो आपल्या ही गोष्ट ध्यानीं येत असो अगर नसो, आयुष्यांतील प्रत्येक क्षणीं आपण आपलें शीळ बनवीत असतो, एकादा विचार आपल्या मनांत येतो, तो वाईट असेळ किंवा चांगला असेट; तो तेथेंच आपण राहूं दिळा तर झोंपेमध्ये देखील त्याचा ताबा आपल्या मनावर चालतो व पुढें तो विचार आपल्या आयुष्याचा एक भागच बनतो. याप्रमाणे आमच्या मनाची वाढ होत आहे. पण आपण पाहिलें पाहिजे, ते हं कौ, आपण केवळ परिस्थितीच्या ओघाबरोबर वाहत जात नसून आपलें कांहोंतरी शीळ बनत आहे किंवा कसें १ केवळ परिस्थितीच्या ओघाबरोबर जर आपण वाहत जात असलो, आपल्या स्वत्त्वाची जर कांहीं वाढ होत नसली, तर ह्या ओघवाह्य- तेने आपळें समाधान होणार नाहीं. ही ओघवाद्यता खरें पौरुष ग्राप्त करून घेण्याचें आपल्या अंगीं असलेळे ज॑ सामर्थ्य त्यास शोभत नाहीं. मनुष्याच्या ठिकाणीं स्वत:विपयीं जागाते आहे आपण कोण आहों, आपणास अधिकार काय आहे हें जाणण्याचे सामथ्य आहे, त्याच्यांत आपली योग्यता वाढविण्याची शाक्ते आहे, आणि हाच मनष्य व प्यु यांतीळ भेद आहे. म्हणून आपल्या ठिकाणची पद्युवत्ति ती आपण जिंकिळी पाहिजे. ही पशुद्रृत्ति नष्ट करून मग आपल्याला वरच्या पायरीवर चढावयारचे असतें हं आपल्या दृष्टीपुढे असलें पाहिजे. याज्ञवल्क्य स्मतीवर टीका करणाऱ्या विज्ञा- नेश्वरानें विद्या या शब्दाची व्याख्या कारितांना, या आयष्यामध्यें ग्राप्व्य काय भाहे यार्चे उत्तम व्णेन केलें आहे, तो म्हणतो, विद्या म्हणज पुरुषाथेसाधन, या आयुष्यांतील मनुष्याचे उचतंम ध्येय ते प्राप्त करून घेण्याचें साधन म्हणजे विद्या होय. नसती माहिती ११६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, मिळविणे हा विद्येचा मुख्य हेतु नव्हे, असा विज्ञानेश्वर याच्या म्हणण्याचा भावार्थ आहे. आपले सामध्ये वाढाषिणे म्हणजेही विद्या नव्हे; तर जं ध्येय आपल्या सवे आयुष्यभर आपल्या ठिकाणीं ईश्वरी प्रेरणा जागत ठेवावयास साधनीभत होईळ, अशा ध्येयाविषयीं उत्कट प्रेम उत्पन होणे हं खऱ्या विद्येचे काये होय आतां हे खरं आहे कीं, आपणांस हलींच्या काळी ज्ञान संपा- दिळें पाहजे, ते वाढविळे पाहिजे; आपण आपळी आकलन- शाक्ते, ग्राहकशाक्ते वाढविळी पाहिजे बव आपली कर्तेत्वशक्तिही वाढीस लाविली पाहिजे. पण वितज्ञानेश्वराच्या म्हणण्याचा अर्थ असा कीं, प्रथम असंत श्रे्ट असे ध्ये आपण आपल्यापुढे ठेविळें पाहिज; नंतर ते॑ साध्य करून घेण्यासाठ आपण सारखें झटळें पाहिजे. त्यासाठीं आपलं सव सामर्थ्य व आपलं जीवनही आपण वेंचिळें पाहिजे, असे जर झाळें तर आपल्या ठिकाणीं स्पष्ट व गूढ- रूपं वसत असलेल्या सर्वे शक्ति वाढतील व आपलें सामथ्ये वाढेल हिंदुधर्मासंबंधानें सवसाधारण समज असा आहे कीं, तो पर्णपणें निवृत्तिपर आहे. कांहीं विशेष उद्योग करूं नका; प्रवृत्तीच्या भान- गडींत पडूं नका; लागार्चें अवलंबन करा व स्वस्थ बसा असें हिंदु- धर्म सांगता; असे सर्वे म्हणतात. परंतु सगळ्या हिंदुधमोची अशी श्रिकवण आहे असें म्हणणे हें कांहीं ठीक नाहीं. उपनिषदांमर्ध्ये अनुकरणीय शिष्य म्हणून जो दाखविला आहि, त्यास असा- प्रकारचे वर्णन लागू पडण्यासारखं नाहीं. फार लांब जावयास नको. ब्रझश्वारी म्हणजे स्वस्थ नसणारा व ज्याची कतेत्वशक्ति करपून गेली आहि असा ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ उपनिषदांत नाहीं. तर उलट आपल्या प्रबळ इच्छाशक्तींनें आपले मनोविकार ताब्यांत ठेवणारा, ज्याचा विवेक जागृत आहे, ज्याचा अंतरीचा ज्ञानादिवा प्रज्वलित आहे, जे जं खरा पुरुषाथे, ११७ “>५२०/% /% २" १_/०./१./"१-€१.”./"१/४१०/४.१./५..”४ .»% ४१ “९” “९ “५ /”२_ / “२. शी टॅ* ४२ “९ “१ /१ /२ “१ »/*१२./१ /१ /४* /* /* /२ /२ /१ .”* “४.//१ .»”१,//१ /९.”/%५,»/४५९/५./४ ,” १./१५ म्हणन बाईट व अनिष्ट त्याच्याविपयीं ञ्याच्या ठिकाणीं अत्यंत तिटकारा आहे, उलट पक्षी जें जें म्हणून चांगळे आहे, उदात्त आहे, लाच्या विषयीं ज्याच्या ठिकाणी उत्कट प्रेम आहे; आपले जं निश्चित उद्दिष्ट तें निलय ज्याच्या दृष्टीपुढे असतें व तें साधण्याठीं त्याचा सतत प्रयत्त चाळू असतो, असें उपनिपदांतीळ ब्रह्मचाऱ्याचे वणन कारतां येते, मला वाटतं, कठोपानेषदामध्ये नचिकेताची जी गोष्ट सांगितली आहे, त्या गोष्टीर्न वरील अर्थाचे जसे स्पष्टाकरण होईल तसें दुसऱ्या कशांनही होणार नाहीं. सवे गोष्ट येथें सांगण्याची कांही आवश्‍यकता नाहीं, म्हणून त्या गो्टचें फक्त तात्पर्य मी आपणांस सांगतों. छात्रा- श्रमावेषयीं आपल्या क्षींची काय कल्पना होती हही आपणांस या गोष्टीवरून कळून येते. वाजश्रवा याने एकदां कांहीं गाई दान दिल्या. गाई आपल्या रोडक्या, म्हाताऱ्या, कशा तरी जीव धरून राहिलेल्या अशा होत्या. कारण, त॑ दान कांहीं मनापासून केळेळं नव्हतें. वाजश्रवा याचा मुलगा नचिकेता यानं जेव्हां हे॑ पाहिलें, तेव्हां त्याच्या कोवळ्या मनाला त॑ कसेसेच वाटळें व तो आपल्याशी म्हणाठा ' ज्या अर्थी मरणोन्मुखस्थितींत असलेल्या गाईंचे दान माझ्या बापानं केळे आहे, त्याअर्थी मार्झा बाप ज्या लोकाला जाणार तो ठोक खरोखर दुःखी असला पाहिजे. दान जर करावयाचें तर तें असल्या मरतुकड्या गाईचे करण्यांत काय लाभ १ असा विचार करून तो आपल्या बापास म्हणाला “ अहो प्रिय बाबा, तुम्ही आपल्या सवे मालमत्तेचा दानधघमे करीत आहां, तर मग मा कोणास देऊन टाकण्याचा तुमचा विचार आहे ? ' हा प्रश्न त्याने आपल्या पित्य़ाळा एकदां, दोनदां, तीनदां केढा ! आपला मुलगा असा चमत्कारिक प्रश्न कां करीत आहे, तें वाजश्रवाच्या ताबडतोब हक्षांत आलें. मुलगा मुळौं अश्याच उप- ११८ सरं नारायग गणेझय चंदावरकर यांचीं व्याख्याने. //% 00% “ह रोधिक रीतीनें व टोचून प्रश्न विचारीत होता की, त्यास तो प्रश्न न टोचणे कांही शक्‍य नव्हते, दोन तीनदां लानें तोच तो प्रश्न विचा- रलेला पाहून चिडून जाऊन वाजश्रवा म्हणाला, * म्रृत्यूचा राजा जो यम लाच्या स्वाधीन मी तुला करणार आहे. ' नचिक्केता स्वतःशी म्हणाला ' आज यमाचे माझ्याशी काय कत्तेव्य आहे £ माझा आत्मा अमर असल्यामुळें खरोखर माझ्या आत्म्यावर यमाचा ताबा राहणें शक्‍य नाहीं, बीं जामिर्नामध्ये टाकलें असतां ते दिसे- नासें होते; पण लार्चे रोप होऊन ते पुनः वर येतें. लाचप्रमाणें मरणामुळे नाश होत नाहीं तर नवीन आयुष्यास त्यामुळें प्रारंभ होतो. ! असा विचार करून व आपल्या बापाच्या मनांतून खरोखरच आपल्याला यमास यावयाचे असेळ असे वाटून तो यम- ठोकास गेला. ला मुलाचे प्रेमळ मन, जागृत विवेक व आम्म्याच्या शाश्वततेविषयी तयाचा दढ विश्वास पाहून यमास फार आनंद झाला, व तो व्या मुलाचे अभिनंदन करून त्यास म्हणाला, £ तू माझा सन्मान्य पाहुणा ( आतोथरे ) आहेस, वाटेल तो वर मागा. ? नचिकेता म्हणाला ' तूं जर संतुष्ट झाला आहिस तर मीं घरीं गेल्यावर मळा पाहून माझ्या बापास आनंद होईल, मजविषयींचा लाचा सवे राग नाहींसा होऊन तो माझ्याशी चांगल्या रीतीने बोळेळ व खाच्या मनास शांति मिळेळ असा मठा वर दे.! यमानें हा वर लास दिळा व आपल्या बापाविषयींचे त्या मुलाचं प्रेम पाहून आणखी एक वर मागण्यास ल्या मुलास सांगितलें. नाचेकेता म्हणाला, ' स्वर्गळोकांत भय नाहीं, तेर्थे तुळा किंवा वृद्धापकाळाळा कोणी भीत नाहो, तेथें तुझी सत्ता असत नाहीं तेथें क्षुधा किंवा तृषा यांची व्यया होत नाहीं, कोणलाही प्रकारची दुःख सोसावी लागत नाहींत तर, सदां तेर्थे भानंद नांदत असतो. याकरितां, अशा सुखाच्या आणि शांतीच्या स्थानाप्रत जाण्याचा खरा पुरुषाथ, १(९ मार्ग मळा सांग.' लाला कसास लावण्याच्या इराद्याने यम त्यास -म्हणाळा “ या एकाच गोष्टीशिवाय दुसरे कांहीही पसंत कर. शतायुषी होणारे मुलगे किंबा नातू माग; पाहिजे तितके हत्ती, घोडे माग, पाहिजे तितके धन माग; प्रथ्वि माग, तुळा वाटेल [ततके आयुष्य माग; ह्या सुंदर तरुण स्त्रिया, लांचे रथ व वाज- विण्याची यांचीं वार्दे यांसह मी तुला बाक्षिस देतों. पण स्वगलोकाचा मार्ग मला विचारू नकोस. । हें यमराजाचें म्हणणं ऐकून घेतल्यावर नचिकेता यानें पुढीलप्रमाणे बाणेदार उत्तर दिलें:-- श्वोभावा मत्येस्य यदन्तकेतत सर्वेन्द्रियाणां जरयान्ति तेन! । अपि सर्वे जीवितमल्पमेव आ तवव वाहास्तव नृत्यगीते ॥। : य॒ममहाराज, ह्या गोष्टी फक्त क्षणैक टिकणाऱ्या आहेत. त्यांच्या योगें सवे इंद्रियांतीळ रग नाहींशी होते. सवे आयुष्यदेखील अपुरे आहे. तेव्हां आपले घोडे, आपला नाचरंग आपल्यालाच ढखलाभ होवो. हा नचिकेता दुसऱ्या कोणत्याही वराची इच्छा करीत नाहीं, कोण- त्याही ऐहिक रऐेश्वर्याच्या मोहाळा हा मुलगा बळी पडावयाचा नाहीं. तो मुलगा प्रणेपणें आपल्या कसोर्टांस उतरला, हें पाहून यमाने ते गूढ तत्त्व त्याला सांगितलें, यम म्हणाठा: --- “ तयोः श्रेय आददानस्य साधुभेवति 'हीयतेञ्थोद्य उ मेयो वुणीते ” दोंन मार्ग आहेत. जो श्रेयोमागोचे अवलंबन करितो, श्रेयस्कर मार्गाचा जो स्वीकार कारितो, त्याचे परम कल्याण होतें, पण ( यः प्रेयः वृरणीते,) जो प्रेयोमागींचा स्वीकार करितो, तो ( अर्थात्‌ १२० सरे नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने २७५७४ १७. ७७..७/ 009..७ ४४.७४ 9७० २...» ७.७४ ४.७४.“ उ हौयंते ) आपल्या कृतारथंतेपासून भ्रष्ट होतो. श्रेयस व प्रेयस मनुष्याजवळ येतात, शहाणा मनुष्य पहिळें पसंत करतो पण मूख मनुष्य अज्ञानांत चांचपडत असल्यामुळे दुसऱ्याचा आश्रय करतो, त्यामुळें त्याला परळोक दिसत नाहीं. याशिवाय दुसरें जगच नाही असे त्याला वाटते. याप्रमाणें तो पुनः पुनः माझ्या तावडीत सांपडतो. परंतु, शहाणा मनुष्य दढनिश्वयारने श्रेयाला चिकटून रहातो व त्यामुळें त्याला अमरत्व प्राप्त होतें. सारांश, 'जाणोनि नेणतें करी माझें मन, ! ह्या अभंगामध्यें जे मागणे केलें आहे कीं, देवा मळा तुझी प्रेमखूण दे, आणि मग मी व्यवहारी असून नसल्यासारखा वागेन तें व श्रेयोमागार्चे अवलंबन करण्याचा आणि प्रेय जे आहे, त्याचा त्याग करण्याचा उपनिषदांत जो उपदेश आहे, त्याचा इत्यर्थ सारखाच आहे. आपल्याला श्रेयाचा मार्ग अवटंबावयाचा आहे आणि त्यांतच आपला पुरुषार्थ आहे. कमाळेणीचा न्याय. छुुटवर कोणाचें प्रेम नसतें £ मुलांना तें आवडते, बायकांना २ छो आवडते आणि आम्हां हिंदुळोकांना तर देवांना अर्पण कर- ण्याकरितां फुलापेक्षां पवित्र, सुंदर ब चांगलें असें कांहींच दुसरें वाटत नाही. आपले उत्तमोत्तम विचार प्रदर्शित करण्याकरितां कवीच्या मना'ची प्रव्वात्ते स्वाभाबिकपणंच फुलाची उपमा देण्याकडे असते, आणि आमच्या संस्कृत काव्यांमध्यें तर कवि, जणूं काय; फुलांनीं वेष्टित अश्याच जगामध्ये रहात होते, असे पुष्कळ दाखले सांपडतात, आणि ही गोष्ट केवळ कवीस नव्हे, तर साधारण सहृदय कमाळिणीचा न्याय. | १९१९ ९८.०४ १५७०७ लोकांसही लागू पडण्यासारखी आहे. कर्वांना आसपासच्या लोकांची परिस्थिति, सृष्टिसौंदर्य, लोकांचे आचारविचार, समकालीन लोकांचे नित्याचे व्यवहार, त्यांच्यांत घडणाऱ्या विशेष गोष्टी व आपल्या स्वतःच्या सर्व स्थितींचें निरीक्षण करण्याचें सामथ्ये ह्यांच्या- योगेंही काव्य करण्याची स्फ़ार्त होत असावी, आणि मग अर्थातच ञ्यांच्यामुळे कवीला काव्यस्क्राते झाली ला लोकांच्या ठिकाणीं काव्यविषयक जे सृष्टिसादर्य, फुळें वगेरे त्यांच्याविषयी आवड असली तर त्यांत आश्चये मानण्यासारखे कांहीं नाही. कालिदास व भवभूति ह्यांच्या काव्यांचा जर आपण विचार केला, तर असे आपल्या अनुभवास येईल कों, त्यांच्या वेळीं ठोकांना फुलांचे सोंदरयी व लावण्य यांची गोडी होती, आणि झाडे व रोपे यांची ते, आपण सध्यां घेतो त्यापेक्षां विशेष काळजी बाळगीत असत, कालिदासाने आपल्या काव्यामध्ये अनु- करणीय लावण्यवती स्त्रीचे जें चित्र रेखाटले आहे, त्यामध्ये असं दाखविळें आहे कीं, ती स्त्री सदां फलपुष्पांनीं समृद्ध अशा बागेतील पर्णकाटिकंत राहत असे; रवतःच्या हातांनीं तेथील झाडांना पाणी घालीत असे, व त्या झाडांवर तिचें नुसतें प्रेमच होते असें नाहीं, तर तीं झाडें तिला मित्राप्रमा्णे वाटत व त्यांच्याशीं ती एकजीव होऊन' जाई. परंतु, आतां हें सव गेळं आहे. ह्या सवे आतां जुन्या गोष्टी झाल्या ! झाडे, ठता, वेली, फुलें यांच्या जीवनाशी आपळें जीवन जणं काय संलम़न करून घेऊन त्यांच्यावर प्रेम करणें हे आहांळा मुळीं माहीत नाहींसें झाठें आहे; फुळांची आमची आवड अगदींच गेडढी असें कांहीं नाहीं. माळी फुलें आणतो, किंवा आह्ली बाजारांत जाऊन तीं बिकत घेतां. पुरुप त्यांचा वास घेतात, स्त्रिया आपल्या डोकींत त्यांच्या वेण्या करून घालतात; परंतु हें निराळे, १९२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानें, २.५” .८०९५०८१५/ ४७४४ ७४ ४७४९.४ ४५४ ४७४ "२. ७४४. ४४४ ४ २०४ २७४ ७० ४.४ ३७४ ४४ २४ ७८४ ३४” २४४ ४४७४ फे. च घ्ककळ आणि पुष्पवाटिका आपण स्वतः तयार करणें, प्रत्येक फुलझाडांच्या जीवनाची वाढ भापण पाहणें, त्यांची जोपासना करणें, हें निराळें. सारांश हाच कीं, फुलांविषर्या'चे पर्वींचे तें खरे प्रेम नाहींसें झालें आहे. पूर्वीच्या लोकांना फ़ळ म्हणजे ईश्वराच्या पावित्र्याचें, सोंदर्याचें व प्रेमाचं चिन्ह आहे असे वाटत होतें. फ़ूल म्हणजे नेत्रास आनंद देणारें किंवा मनास आराम देणारं, एवढेच नव्हे तर, त्यामध्ये फार ग्रूढ तत्व भरून राहिलें आहे व त्यायोगें पुष्कळ विचार सुचण्या- सारखे आहेत, असे पूर्वीच्या लोकांना वाटत असे. आकझ्मांला फुर्ढे हणजे इतर कित्येक वस्तूंप्रमाणे क्षुळक वाटतात. त्यांच्या सौंदर्याने त्यांच्या सुगंधाने, रमणीयतेने भाझी दंग होऊन जात नाही. यावरून आमचा कसा ऱ्हास झाला आहे, हें कळतें. आमच्या पूर्वजांना जणं काय असंच वाटे कीं फुलें हौ स्वर्गलोकाहून खालीं आलीं आहेत ही जी त्यांची समजत, तींत खरं पाहतां किती तरी अर्थ भरलेला आहे! एकाद्या फुलाकडे पहा ! साधारण मनष्यापेक्षां त्याचे जीवित किती- तरी वरिष्ठ दजीचे असन ते किती विविध आहे ! गुलाब एक प्रकारच सोंदये आपणास दाखविते, तर जाईजई दसऱ्याच प्रकारच; पण सर्वांपासून पावित्र्याचा, सोंदयांचा, आनंदाचा, उल्हासाचा घडा आपणांस मिळतो, अशीं कित्येक फुलें आहेत कीं, तीं दिसण्यांत आतेशय मोहक दिसतात व त्यांच्याम.यें विशेष हे असतें की, तीं जणंकाय आपली मान खालीं घाळून उभी असतात ! एखाद्या विनयशीळ तरुणीने आपल्या पवित्र विचा- रांनी, आपल्या सुंदर शीलाच्या मधुर परिमडानें ज्याप्रमाणें सर्वांस वेडें करावे, तसाच हा प्रकार होय! * जाणानि नेणते करीं माझं मन । या सुंदर अभंगामध्यें. तुकोबांनीं ज्या फुलाचे आदरपूर्वेक वणेन केळे आहे, ते कमलपुष्प होय. आपण या पुष्पाविषयीं विचार करू लागलो असतां हें पुष्प कमळिणीचां न्याय. १२३४ “७.४४. ४9.” ७.४ ४४% ४४%, आपल्यांमयें किती तरी सुंदर विचार व मनोव्राते जागृत करिते. आणि ह्या फुलापासून आपल्याला किती तरी घडे घेतां येण्यासारखे आहेत, प्रथम आत्मसाहाय्य, व आत्मविश्वास हा धडा हें फूल आप- णांस शिकविते. कमळपुष्प एकांत अश्या कोनाकोपऱ्यामध्यें वाढत असते, ह्याची कोणी काळजी घेत नाहीं, किंवा निगा बाळगित नाहीं, तथापि आपल्या सौंदयोरने व आपल्या सुगंधाने ते कोणत्याही फुडास हार जात नाहीं. घाणेरड्या अशा परोस्थतींत ते वाढते, यावरून ते भापणांस शिकविते कीं, आपली पारोस्थाति कितीही प्रतिकूळ असळी तरी प्रथमच आपण हात पाय न गाळतां निश्च- यांने वागळे पाहिजे. आणि मग अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःशींच इमानानें वागलो, आपल्या उच ध्येयापासून वरीलप्रमाणे प्रतिकूळ स्थितींतही किमपि ढळला नाहीं, कीं लाचा परिणाम इतरांवर तात्काळ होतो व हें आपलें बाणेदार वतेन लांच्या अंत:- कंरणाचे पारिवतन घडवून आणावयासही कारण होते. हा धडा कमलपुष्पापासून आपण घेण्यासारखा आहे. त्याचा धीटपणा व त्याची निभयता व या सर्वापेक्षांही त्याचा विशेष गुण जो पवित्रपणा तो भापण लक्षांत नित्य ठेविला पाहिजे. सर्वांस मोहित करून टाकणारे असं शांत, स्थिर जे प्रेम ला प्रेमाचेंही चिन्ह कमलपुष्प आहे. अशी एक कल्पना आहे कीं, मंदिरांत जातेवेळीं प्रथम जो दरवाजा लागतो, त्यास सोंदुर्यद्वार असें म्हणतात. हें जर खरें तर मग, कमलपष्पापेक्षां आधिक सुंदर ते काय आहे ! आपणांस त्याच्या आकाराचे किंवा रंगाचे यथातथ्य वर्णन कसें करतां येईल ! आपण एवढंच फार तर म्हणं कीं, त्याला पाहून आपल भंत; करण उनत होतें, प्रसन्न होते व आनंदित होतें; त्याचप्रमाणें आपणांस १२४ सर नारायण मणेश 'चेदावरकर यांचीं व्पाख्यानें. ७४५४०५ “४५” 0 ५४५ ४४८५-५५-८0 “४.५७. ४७४ ४५.७१ ५” २ ९ .»*७ /”१ > ९.४७. १९.५९... ४ »0९./0९.”४ ५४% ४ 0 “४ शी शी ४५७ ७ ४५ ४२ ८१./१-/४-/४४.५१./५.”१' त्याच्या सोंदर्यांचे तरी वर्णन कर्से करतां येईल ! आपण एवढेच म्हणं कीं, आपल्या क्षन्ध अंत:करणास त्यामुळें शांति मिळते व असे सवे प्रकारें सुंदर पुष्प ज्यानें निर्माण केळे, त्या विधात्याची आठवण हें कमळपुष्प करून देते. सारांश कमलपुष्प आपल्या ठिकाणीं जागृति उत्पन करिते, ती अशा रीतीनें. प्रेमाचा महिमाच मुळीं असा आहे कीं, नि:स्गर्थे- बुद्धीनें प्रेम करणारा मनुष्य आपल्या स्वतःस जणूं काय विसरतो, पण ज्यांच्यावर प्रेम कारितो त्यांस सर्वस्वी आपलेसे करून टाकतो. हें तत्त्व बुद्धाच्या एका गोष्टींत फार चांगल्या रीतीनें प्रतिपादिळ आहे, त्या गोष्टीचे साधारण स्वरूप मी तम्हांला सांगतो. थौर परुषाचे लोकांवर किती वजन असं शकतें ब अशा प्रकारची एक व्यक्ति लोकांवर कसा नेतिक अधिकार गाजवृं शकते, याची आपल्याला कमी अधिक कल्पना असेलच. अशा प्रकारचें ज्यांचे सामर्थ्य आहे, असा ज्यांचा अधिकार आहे, असे पुरुष बहुजनसमाजाच्या ठिकाणीं किती तरी आनंद, उत्साह, आशा, विश्वास उप्तन करावयास कारण होत असतात ! भगवान्‌ बुद्ध अशाच प्रकारचा महात्मा होता, व त्याच्या प्रेमाच्या आड कोणतीच गोष्ट येणं शक्‍य नव्हतं; त्याचें प्रेम इतकं उत्कट असे त्यांत इतक अवणेनीय सामथ्ये असे कीं, त्याच्यापढें विरुद्ध पक्षाचा बिठकुळ टिकाव ठागत नसे व तें प्रेम त्यास पूर्णपणें जिंकित असे तथापि त्या वेळीं असा एक दुष्ट मनुष्य होता कौ, त्याला आपल्या शक्तीचा मोठा अभिमान असे व आपल्या जवळीळ तरवारीची मोठी घर्मेड वाटे. त्याला वाटलें, बुद्धाचे प्रेम आपल्या शक्तीपेक्षां व आपल्या तरवारीच्या धारेपेक्षां व तिच्या प्रतापापेक्षां कधींही श्रेष्ठ ठरू ठाकणार नाहीं. या गोष्टीची त्याला प्रचीति पहावीशी वाटली व तसा प्रसंगही लवकरच आला. एके दिवशीं उपदेश करण्याकारेतां जाणोनि नेणते होणें म्हणजे काय? १२५ "२.५ ५४४ ४०५ ४.” ४. ५८१” -: “ ८ 9 ४ "५ १५ ४५/५५/५४०५ ४- ५४ ५ ५ ५ ४.” १ १.” ८१.० २.” ९.५ ९.५ ५.५ 7२.” ९.» ६.८५. ४.५ ४.१ ४७.५४%४ बुद्ध प्रभु बाहेर गेला भसतां त्याला हा दुष्ट मनुष्य वाटेंत भेटला दांत ओठ खात खात तो क्रूर मनुष्य हातपाय आपटीत बुद्ध प्रभपुढे गेळा, त्वेषाने आपली तरवार उपसून तितक्‍याच त्रेपार्ने म्हणाला ' अरे, ही पहा माझी तरवार, तुझे रक्त प्राशन करण्या- करितां आतुर झाळेळी आहे. तू नेहमीं त्या भिकारडया प्रेमाची फार बढाई सांगत असतोसना £ आतां मळा पाहूं दे तुज्षे ते प्रेम, ह्या माझ्या म्यान्यांतून निघालेल्या तरवारीला कसे जिंकते ते ! ! असे म्हणून उपसठेढी तरवार पाजळीत तो बुद्ध प्रभूच्या अंगावर त्यास मारण्यासाठी थांवठा; तथापि त्यामुळें बुद्धाच्या थोर, सोम्य व प्रेमळ अंतःकरणाचा तिळमात्र क्षोभ झाला नाहीं, दुसर्‍याचा तिरस्कार करणाऱ्या त्या मनुष्याच्या बाह्य वृत्तीकडे लक्ष न देतां त्याच्या अंतःकरणाच्या गूढ प्रदेशामध्ये ज॑ प्रेमनीज होतें, त्यास जणूं काय आपल्या दृष्टीपुढे आणून बुद्धप्रभू म्हणाळे “' बाबारे, तूही माझ्या प्रेमाच्या कक्षेच्या बाहेर नाहींस, इतर्केच नव्हे तर इतरांपेक्षां माझें तुझ्यावर अधिक प्रेम आहे. '? हे शब्द ऐेकतांक्षणींच, त्याच्या हातांतून ती तरवार खालीं गळून पडली, व बुद्गाविपयीं त्याच्या ठिकाणीं आदरभाव व पूज्यत्वबाद्षे जागृत झाली व त्याचे हात अगदीं त्याला नकळत एकत्र होऊन नम्रभावे करून बुद्धप्रभूस त्यानं प्रणिपात केला. हाच पुढे बुद्धाचा शिष्य बनला, अशी कथा आहे. जाणोनि नेणतं दोणें म्हणजे काय ? ७८ >“ ०20001000० भा तल्या साधारण लोकांना अर्से वाटण्याचा संभव आहे कीं, आपण समाजामध्ये कशाही प्रकारें वागळों, व कांहीही केळे, तरी हरकत नाही. आपला दजो कांहीं एवढा मोठासा १२६ सर नारायण गणेद चंदावरकर यांचीं व्याख्याने. नाहीं, तेव्हां आपल्या चालण्याबोलण्याकडे लोकांचे विशेषसें लक्ष जाणें शक्‍य नाहीं, म्हणून आपल्या वर्तनक्रमाविषयीं फारशी काळ- जी बाळगण्याचें आपणांस कारण नाहीं. अशा प्रकारच्या विचारां- मुळें आपल्या बोलण्यासवरण्यांत, आपल्या चालीरीतींत आपण निष्काळजी व गबाळ बनण्याचा व दिवसानुदिवस ही संवय अघि- काधिक आपणांस जडण्याचा संभव आहे. परंतु अशा प्रकारचें हें आपलें वर्तन बाह्य होय, त्याचा आपल्या मनावर कांहीं परिणाम होत नाहीं, असं मात्र नव्हे, खरं पाहिळें तर या गोष्टी आपल्या मनाच्या व्यापाराच्या दर्शक होत. अशा प्रकारच्या निष्काळजीपणाच्या वर्तेनावरून हे उघड होतें की, त्या मनुष्याच्या मनास योग्य वळण मिळाळें नसून एकाद्या थोर आणि उदात्त अशा गोष्टीचें कोतुक करण्यास किंवा तीवर प्रेम करण्यास त्याच्या मनास संवय लागलेली नाहीं. इश्वराच्या कृपेनें मनुष्यजातीस ज्या देणग्या प्राप्त झाठेल्या आहेत त्या सर्वामध्ये भक्तिभाव दाखविणे व पूज्यबुद्धि व्यक्त करणें हे दोन गुण मनुष्यमात्राचे ठायींच्च स्पष्ट रीतीनें दिसून येतात, ह्या दोन गणां- मुळें मनुष्याळा थोरपण प्रात्त होऊनही तो नम्र असूं शकतो, याच त्याच्या गुणांमुळे त्यास परमेश्वराचा सहवास होऊं शकतो. त्याचे सानिध्य त्यास लाभते आदरभाव व्यक्त करणें व ज्याच्याविषयीं आपल्याठिकाणी हा आदरभाव असतो, त्याचे संबंधाने भक्ति दर्शविणे ह्या दोन गुणांची वाढ ज्यांच्या ठिकाणीं झाठेली नसते, आपण व आपली परिस्थिति ह्यांतच गुरफटून राहिल्यामुळे आपल्या सर्भावार जे सुंदर आहे, जे शुभ आहे, ज॑आनंदकारक आहे, जें - पवित्र आहे, ह्यांच्याकडे ज्यांचे लक्षच जात नाहीं, त्यांचे हाळ काय पुसावे! त्यांना आपल्या जाणोनि नेणतें होणें म्हणजे काय ? १२७ “€९.// ४४५/७ ,/४ /”४.//'१/”* »€५.”/९.”४.”* ४५%...” ५ ४,४५९. /% /%_.”/ ५.४४ ५ ,/९२ ,/४ ./% ७. ४७, ७.” /”/९.//९_/४५_ “५९ /*२ /”५. स्वतः पलीकडे कांहीं दिसत नाहीं. त्यांची स्वाथेबुद्धि जोरावर असते, अशा व्यक्तींच्या ठिकाणीं उत्तम रीतिभातींचा जमाव दिसला, तर त्यांत आश्चर्ये वाटण्यासारखे कांहीं नाहीं. ते इतके भेकड झाळेळे असतात कीं, आपल्या सभोवारच्या एकूणएक सर्वे लोकांचें लक्ष आपण काय बोलतो, कसे चालती, करितो काय इकडे ठागठेळें असतें असे त्यांस वाटतें. आणि मग कोणीही कोणावर टीका केली तरी ती आपल्या- लाच लागू पडण्यासारखी आहे एवढेंच नव्हे, तर तींतील प्रत्येक शब्द आपल्यालाच उद्देशून आहे असेही त्यास वाटत असतें, व आपल्या प्रत्येक*शब्दावर किंवा कृत्यावर टीका होईळ अशी या लोकांना भीति वाटते, म्हणून लांच्या मनास स्वास्थ्य बिलकूल नसतें. कोणत्याही प्रकारची टीका असली तरी तिचा अश्या लोकांवर तात्काळ परिणाम घडतो. त्यांच्याविषयी कोणी वाईट शब्द काढलेला त्यांच्या कानीं आला किंवा त्यांना नुसता संशय आला, तरी ते फार अस्वस्थ होतात, त्यांना कांहीं सुचत नाहीं. त्याच त्या शब्दाची, पुन्हा पुन्हा आठवण करून ते आपले स्वतःचे हाळ करून घेतात! त्यांना ह्या टीकेचा विसर पडत नाहीं, ज्यांनीं टीका केळी तीं माणसें त्यांच्या दृष्टीपुढून जात नाहींत व त्यामुळें आयुष्यामर्धांल सर्वे प्रका- रच्या आनंदास ते पारखे होतात ! एका ग्रॉक तत्त्ववे्त्याचें असं म्हणणें आहे कीं, सुखमय जीवनाचें खरें रहस्य म्हणजे कोणत्याही गोष्टीमुळे मनास रुखरुख वाट न देतां ती लवकर विसरून जाणें हें होय. संसारामध्यें थोडासा त्रास झाल्यामुळे किंवा गैरसमजा'चें स्तोम माजविल्यामळे आपणांला किती तरी दःख सहन करावें लागते ! अशा प्रकारच्या लहान गोष्टी आपल्या डोळ्यांभाड कर- ण्याचा आपण प्रयत्न. केला पाहजे व त्यायोगें आपल्या मनाची शांति ढळूं देतां कामा नये. . १२८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्यानं, “* ./*% //%*../१* »€% “४.५ ४,” .»९%.४०% ४७ _ ४0४.» ..५”७.४१.”/./792.//च क प शकली * जाणोनि नेणते करी माझं मन ' या अभंगामध्यें अशाच प्रकारच्या नियमाचा तुकोबांनी आपल्याला बोध केला आहे. खरें पाहिळे, तर ह्या नियमाची किंवा ह्या सिद्धान्ताची न्याप्ति तुकोबास वाटली त्याहीपेक्षा अधिक आहे असं एकपक्षी म्हणतां येतें. “नेणते पणाचा' धडा तुकोबांनी आपणांस शिकविळेला आहे. आपण एकादी वस्तू पहातों किंवा एकादा देखावा पहातों,तेव्हां त्या वस्तूविषयींच्या किंवा त्या देखाव्याविपयींच्या मनास द्विवा करून टाकणाऱ्या ज्या क्षुलुक अवां- तर गोष्टी सांकडे दुलक्ष होऊन त्या वस्तूच्या किंवा त्या देखाव्याच्या मुख्य कल्पनेकडे आपलें लक्ष वेधते तं ह्याच तत्त्वानुसारें. प्रथमच एकाद्या मनुष्याशीं आपला परिचय घडतो, तेव्हां त्याचें बाह्य स्वरूप न्याहा- ळून पहाण्याच्या भानगडींत आपण सहसा पडत नाहीं, तर साधा- रणत: त्याचें जे वर्तन, बोळणेंचाढडणें, हातवारे, बोलण्याची रीत त्यायोगें आपळें मत चटकन्‌ बनून जाते व त्या मताप्रमाणे आपलें लक्ष त्याच्याकडे अधिकाअधिक लागते, किंवा आपणांस त्याचा मुळीं कंटाळा तरी येतो. आपल्या मनावर हा जो पारेणाम होतो तो अगदीं क्षणाधांत होतो. आपल्याठा धड विचार करावयासही सवड नसते. पहा, आपण एकादा देखावा पाहतो, तेव्हां त्यांतील पवत, महासागर, ढग, किंवा आकाश हझ्ांमुळें आपलळे लक्ष्य तिकडे वेधलं जातें असें नाही, तर तो देखावा अवलोकून मनावर अत्यल्प अवकाशांत जो » अत्यंत इृष्ट असा परिणाम होतो त्यायोगें आपळें मन त्या देखाव्याकडे अधि- कच टागते. एकाद्या वस्तूचे कौतुक करण्याचें सामथ्ये एकाद्या कबीमध्यें ज्या मानानें असेळ, त्या मानानें त्याची कल्पनाशक्तीही वेगाने भराऱ्या मारू शकते. सृष्टीतील सुंदर वस्तु अवलोकन करून आपणांस आुद्ध आनंद होत असतो; त्यास आपली ही सृष्टि पुष्कळ अशाने कारणीभूत झालेली असते. आपलें जें जाणोनि नणतं होणें म्हणज काय ? १२९ नित्याचे वाचन त्यासही हा नियम लागू आहे. एखाद्या ग्रंथाचा मख्य प्रतिपाद्य विषय काय आहे तो समजून न घेतां त्या पस्त- काची पानें भराभर वाचीत गेल्यान नुसता शौण मात्र होतो आपण एखादा ग्रंथ बाचळा आणि त्याची जी मध्यवती, प्रतिपाद्य शिक्षा ती जरी आपल्या लक्षांत आढी नाहीं, तरी ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानांत, आपल्या अनुभवांत कांहीं तरी भर पडली असे तरी आपल्याला वाटले पाहिज. व्यक्तिव्यक्तींची खरी लायकी जाणण्याची अगर वस्तूंची उपयुक्तता कळण्याची पात्रता आपल्यांत आली पाहिज असे कांहीं झाळें, तरच आपल्याला ग्रंथवाचनाच्या सहाय्यानें आपलें आयुष्य मनोरम कारितां येते. नाहींतर भाराभर पारायणाने वर म्हटल्याप्रमाणे नुसता शीण मात्र व्हावयाचा. क्षणभर विचारासाठीं वरीळ अभंगच ध्या. यांत तुकोबांनी आपणाला स्पष्ट सांगितळें आहे कीं, दुसऱ्या कोणीं आपळें जर अहित केलें असेल, तर ते विसरा, त्याची आठवण जागृत ठेवूं नका; एवढंच नव्हे, तर आपले अहित करणाराला क्षमा करा; त्याचेवर प्रेम करा, आठवण विसरून जाण्यांत खरा मोठेपणा, खरं औदार्य नाहीं, तर क्षमा करून, भहित करणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करण्यांत आहे. आप- ल्याला झालेला जाच विसरावयाचा, त्याच्या गुणांचे चीज कराबयाचे, त्यास क्षमा करावयाची व त्याचेवर प्रेम करावयाचे हें नेणतेपण. अशा रीतीने जे स्वदुःखासंबंधान, स्वत:संबंधाने, झाळेःया अन्यायाविषयीं वागळे ते संत झाठे, म्हणजे त्यांचे संतपण, त्यांचा साधु- पणा वरील प्रकारच्या कतींच्याद्वारं दग्गोचर झाला. आपणही नित्य व्यक्तिमात्रांत आढळून येणाऱ्या व्यंगांकड दुर्लक्ष्य करून गुणांचं प्रहण करण्याचा प्रयःन करावा, गुणांकड विशेष लक्ष पोचविले म्हणजे दोषांचे महत्त्व वाटत नाहीं, तिकड आपळें लक्ष जात नाहीं; अर्थात्‌ ही दृत्ति सतत प्रयत्नार्नेच आपल्याला ठाभण्यासारखी आहे- १३० सर नारायण गणेशा चंदावरकर यांचीं व्याख्याने. *१ ८५-/0६-५०.-५ “४४४४१ १९.०७४७..५/४.. ०७४५. ५९. ७७४४७५४ १॥ ४७५४-९९ ५. १ “५ ८... ८" “€६-€६-८९४-/%०/ ४० १५//१, १७५५९६ ७४१७०/७ ५९.०४ 0५-४० % ४६-४५ /५- ५ “९१४ र . ह “१ *..५ या ठिकाणीं मळा मामा पस्मानंद्‌ यांची आठवण होते. ते आधु- निक काळचे साधुच होते, त्यांची दृत्ति नेहमीं जांत व सोम्य असून' दुसऱ्याचे अपकार ते नेहमी विसरून जात व त्यांना क्षमा करीत. त्यांची अशी श्रक्ष असे कीं, मनष्यामधीळ तमोगुणात्वा नाडा छेऊन सत्त्वगुण हा उदित होणारच. जे कोण्मे तरुण त्यांची सल्लामसलत घ्यावयास जात, त्यांना ते नेहमीं उत्तेजनच देल. कदाचित्‌ कोणी असें म्हणेळ कीं, मामासारखीं माणसे. कुबल होत, परंतु. मी सांगतो कीं, तसें कांहीं नाही. जीं मागस कसळी असतात, तींत्ब सौम्यवृत्तीची असतात. मामांची वृत्ति किती तरी करारी बण्याची असे, त्यांच्या ळेखांमध्ये किती तेज, किती बाणेदारपणा, किती तरी सामर्थ्य असे. त्या वेळी ते 'नेटिव्ह॒ओोपिनियन' पत्मःवे संपादक होते त्यांचे स्फुट ठेख जोरदार, जस हवेत तसे, थोड्या झब्दांत पुष्कळ अर्थ लक्षांत आणून देणारे, व निर्भीडपणें ठरिहिळेलळे असत, एखादा खोडसाळ वेडगळ किंवा भागूबाइपणाचा ळेख कोठें प्रसिद्ध झाल्यास त्यावर ते तुटून पडत. त्यांच्यामध्ये इतर्के सामथ्ये होतें, तथापि ते जें बोलत किंवा करीत, त्यामध्ये स्वाभाविकच थोरपणा, सभ्यता, प्रेम, व मार्दैव असे. प. वा. न्या. सनढे हेही अशाच प्रकारचे दुसरे ग्रृहस्थ होत. आपल्यापैकीं पुष्कळांच्या ह्यातीमध्ये हे थोर गृहस्थ होऊन गेळे, म्हणून यांच्या चरित्रांमुळें आपल्या अंतःकरण्ममध्ये उत्साह उत्पन्न व्हावयास पाहिजे, ज्यांचा ज्यांचा म्हणून या थोर विभूतीली संबंध घडून येत असे, त्यांध्यावर यांच्या चारित्र्याच्या जो. बिलक्षण परिणम घडून येत असे त्याचे रहस्य काय, याचा. प्रत्येकाने विचार करावा, एका वाक्यांत सांगमबयाचे हणजे ते दुसऱ्यांनी केळेला अपकार विसरून जळत त्मांना क्षमा कर्रात, त्यांजवर प्रेमही करीत, सत्य जें असेल तें कोहूनही येबो विद्ल्षथ्योची, जबावव्छसी. १२१ त्याचें अक्ळंबन करीत,. “ सरव्येब जयत्ते कडूतद्‌ ' या वचन्यवर त्यचा प्रणे विश्वास: असे, ते नेहखीं आशावादी असत ब त्यामुळें पुष्कळांच्या अंक:करणामर्थ्ये त्यांची आक्वेचे व आनदात्वे अंकर उत्पन केळे आहेत. आपणही त्यांचें अनुकरण कुतीच्या हारे कर- ण्याचा आपल्या आयुष्यांत संकल्प करून त्यांच्या बोधाचें चीज करून दाखवू या. वित्वाथ्याची जचाकदारी. खा आजच्या व्याख्यानाचा विषय विद्यार्थ्यांची ( तरु- णांची ) जबाबदारी हा आहे. माझ्या कित्येक तरुण मित्रांना असं वाटण्याचा संभव आहे कीं, आपण विद्यार्थी दर्शेत आहों, तेव्हां अपली जबाबदारी म्हटली म्हणजे झाळेंत किंवा कलिजांत नियामितपणें जाणें व अभ्यास चांगल्या रीतीनें करून परीक्षा पास होणें इतकीच आहे, ह्याशिवाय आणखी जबाबदारी काय असणार £ होय, ही जबाबदारी इतक्ती उघड अहि की, ती प्रत्येकाच्या सहज दृष्टोत्पत्तीस येण्यासारखी आहे, क्षणोक्षणीं हिची जाणीव तुमच्या. ठिकाणीं जागृत असल्यामुळें, मी तिच्यासंबंधाचा आज विचार न कारेतां, विद्याथ्यांच्या श्रेष्ठतर ज्या जबाबदारी आहेत, त्यांविषयींच चार शब्द सांगणार आहें. ह्या जबाबदारीकडे तुम्हीं दुलेक्ष्य करून चाळणार नाहीं. कारण त्या ओळखून त्याप्रमाणें वत्तेन करण्यावर तुमची ब तुमच्या देशाची भवितव्यता अवलंबून आहे. ह्या जबाबदारीची योग्य जाणीव तुमच्या ठिकाणीं उत्पन झाली म्हणजे विद्यार्थीदद्या ही आयुष्यक्रमणाची पर्वे तयारी आहे, हें तुम्हांहा. समजेळ, आज आपण जसं करूं तसे पुढे भरू; म्हणून १३२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. ९५८०४ ४५५७... ७../” ४५८७ व... के.” ६” २८४४ ३” २.» २७७७” १८०” १.५0 » ७.” ४४” "२. «>€२ >“ -<२./*५,/ ४८४ ७७७८ ४.” ७” ४०” % ४ ५.५४ १.9 “४१०४ २.४ ८2 ७.५ १./ १.४ “७१, ९.५/९.५२.५” “४२०४ १८४४ ३७४४ "१७५४ ४ जे ४* घे. ४.» फे...” ४५/ ४५ ७८४ ८७४. वक आतांपासूनच आपण व्याक्तेश्तः शीलाचा भक्कम पाया घाळून राष्ट्रीय शीळ वरिष्ठ दर्जाचे होईल, असा प्रयत्न केला पाहिजे, एका शब्दांत सांगावयाचें म्हणजे आपण मनुष्याच्या द्जीला साजेसा योग्य प्रयत्न करणें हें आपळे कतेब्य आहे, हें आपण ओळखिळें पाहिजे हिंदुस्थानांत सत्ययुगाचा अद्यापि अवतार होणें आहे, असें जें कित्येक म्हणतात, त्यांत बराच खरेपणा आहे. आपला देश प्राचीन काळीं सुधारणेच्या उचत्तम शिखरावर वास करीत होता, वाडम- यांत ब कित्येक कलाकोशल्यांत तो परणेत्वाला पोहोचला होता त्याची प्रगति एकाएकी बंद पडून तो आपल्यापेक्षा सुधारणेत मार्गे असलेल्या राष्ट्रांच्या तडाक्यात सांपडून ज्या ञ्या राष्ट्रांनीं यावर राज्य न्वालविण्याचा प्रयत्न केळा त्यांच्या अंगचा कमकुवतपणा स्पष्ट उघडकीस येऊन, दैरगतीनें तो परत सुधारठेल्या व नियमित राज्य- पद्धतीने चालणाऱ्या इंग्ढंड देशाच्या ताब्यांत गेला आहे. बुद्धि- वैभवानें व धार्मिकतेनें भ्रे््ठ असा हा आमचा देश, ज्यांचा इति- हास फार जुना नाहीं, अशा नव्या दमाच्या लोकांशीं सछुम़न झालठेठा पाहून ही परमेश्वरी योजनाच आहे, अशी खात्री झाल्यावाचून राहत नाहीं. इंग्रजी राज्य येथें सुरू झाळें व इंग्रजांनीं अनेक सुधारणा घडवून आणिल्या, ह्या सत्रे . गोष्टींचा विचार कारितां अशी खात्री होते कां, परमेश्वराच्या इच्छेनुरूप ह्या प्राचीन राष्ट्राला इंग्लंडच्या मदतीनें सुदिन प्राप्त व्हावयाचे आहेत. ही सुस्थिति प्राप्त होणें कशावर अवलंबून आहे, अशी पृच्छा तुम्ही कराल, तर मी सांगतों की. ती आमच्या हल्लींच्या राजकीय व सामाजिक सुधारकांवर अवलंबून नसून ती हलीं शाळांत व कॉलेजांत जाणाऱ्या विद्याथ्यावर अवलंबून आहे. हललींची तरुण पिढी हे शुष्टाचे धनी होत. राष्ट्राची भाविष्य- कालीन स्थिति चांगली व्हावी, अश्शी तुमची इच्छा असेळ तर तुम्हीं आपटी मने सद्रिचारांनीं, सदाकांक्षांनीं व सह्दुणांनीं भरून टाकण्याचा विद्याथ्यांची जबाबदारी. १३३ “क/०४./४.”०.४/३.0७.. १.” १९.४५. ,»४./१४./”% ४७.७७ ,४९७ ,४१४.७७ ४७४४४४४४४७, “४७-४९.” ४,४४५ “४.४ ४.४५ ४५ /४./४७.४”% ५४४७ //%. प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्राची भवितव्यता ञ्यांच्यावर अवलंबून आहे त्यांच्या मनांत प्रथमतः कोणती कल्पना विशेष रीतीनें दृढ झाली पाहिजे बरं £ आपण मिळवीत असलेलें शिक्षण हें केवळ आपलें पोट भरण्याचे, आपली सुखसमाद्वे करण्याचें व कुटुंबाचे सुख वाढ- विण्याचें साधन नसून त्यांच्या योगानें आपल्या पारुषाला शोभतील अशीं कृत्ये नीट रीतीने कारेतां यावी, जनतेच्या नेतृत्वाचे काम करण्याची अंगीं पात्रता यावी, एकंदरीने आयुष्यांतील युद्धप्रसं- गाला उत्तम रीतीनें तोंड देतां यावें, हें शिक्षणाचे उदिष्ट होय व ही ती कल्पना होय. ज्ञान म्हणजे सामर्थ्ये असें म्हणतात. पण ज्ञानाचा आपलपोटे- पणांतच जर अंत व्हावयाचा अतेळ व उदरंभरणापुढें त्याची मजल जात नसेल, तर त्या सामर्थ्याचा यथायोग्य उपयोग झाला असं म्हणतां येणार नाहीं. पथश्ुपक्षांनाही पोट भरण्याचे ज्ञान असते. पण मनुष्य व पझ्लुपक्षी ह्यांत फरक हाच आहे कीं, मनुष्याला परमेश्वराने मनुष्यजातीची, विशषतः आपल्या लोकांची, उन्नति करण्यास लागणारे सामथ्ये व बुद्धे दिली आहे, ती पशुपक्ष्यांना नाहीं. सुखोपभोगांत दक्ष असणाऱ्यांना ख्रिस्ताने “' उद्यांची काळजी वाहूं नका, खाण्यापिण्याविषयीं विशेष विचार करूं नका, प्रथमतः देवाच्या राज्याकडे लक्ष लावा, म्हणजे संसाराच्या सवे वस्तु तुम्हांला मिळतील / म्हणून जा उपदेश केला आहे, तो निर्थक भासण्याचा संभव आहे. पण इतेहासाची साक्ष अशी आहे कीं, राष्ट्राचा अभ्यु- दय होतो, तो आपल्पोद्या माणसांमुळे होत नाहीं; तर जीं माणसे आपल्या सुखाचा व चेनीचा फारसा विचार न कारितां आपलें तन-मन-धन जनसेवेळा अपेण कारेतात, अशा नरवीरांमुळेच होतो. इतिहासामधून अशा माणसांचीं चरित्रे काढून टाकलीं असतां तो शून्यवत्‌ होई, राष्ट्राचे वैभव जर स्वार्थत्याग करणाऱ्या, किंब- १३१ सर नारायण गॅणेह चंदावरकर थॉची व्याख्याने. ७९०१ .//१ 80 »० 41 8 _/”च 8,७0१. ,७ च_./”.../“ ४४१२-४४ के. ४२.४२... ४”. /७००९ ४१७४ २९.४ ...&0 २.४ २. ४” ४” ४७. हुया रो्टीसीठी आपले प्राण खर्ची घांटण्याऱ्या मंसुर्ष्यांवर अंवंलबूस आंहे, तरे प्रत्येक्ष विदयाथ्यीने अशा मनुष्यांची उदाहरणे 'पाूने आपरे जौवंनं, ऑपेल्या आकॉक्षा व उत्साह उंज्ञ्यबल करांबयास नकी कौष£ ही कल्येकष प्रत्येक्षच्या ठिकाणीं दढ झाली पाहिजे. ही कल्पर्ना आपल्या स्वभावाचे प्रतिअंग व्हार्वे म्हणून प्रत्येक विद्याथ्याने आरतो- पासून आपल्या बुद्धीची ब आध्यात्मिक गुणांची वाढ करण्यास शिकछे पाहिजे; कारण है गुण म्हणजे खऱ्या देशाभिमानाचा पाया हीय. हें साध्य व्हावें म्हणून तम्ही एव्हांपासून स्वकतेव्याविषयीं उच्चतम ध्येयाची कल्पना मनांत आणिली पाहिजे. जगावयाचे तें चेन करण्यासाठीं, ही जीवनाची कल्पना भ्रामके असून, जीवन म्हणजे कर्तव्यानेंठा, हीच कल्पना खरी आहे. परमेश्वराने आपल्याला विना- कारण ऊमात घातले नाही, त्यांत त्याचा कांहींतरी उच्च हेत आहे. आपण जन्मास येऊन अशी कांहीं तरी करणी करःवी कीं, तिंचा ठाम सर्चांना नेहमीं धेतां येईल. पुष्कळ दिवस टिकणारे कृत्य म्हणजे सत्कृत्य होय. आमचे हे जीवन, दुसऱ्याचे जीवन सुखाचे करण्याकरितां म्हणून आहे. स्वकतब्याविषयीं उच्च ध्येय म्हणजे जीधनाविषयीं उच्च ध्येय; ते कसें तें मी तुम्हांला सांगतो, जीवितारचें उच्चे ध्येय हणजे काय हें अगदीं थोडक्यांत सांगतां येण्यासारखे आहे, परंतु त्याची तुम्हांला चांगळी उमज व्हावी ह्मणून तें जरा विस्तृतपणे सांगणें भाग आहे. जीविताचे उच्च ध्येय म्हटछें कीं, लांत तीन कल्पनांचा मुख्यतः समावेश होतो. त्यांतील पहिली कर्पना ही आहे कौ, मनुष्याचा जन्म हा लाच्याच स्वत:साठी नसून तों इस्तरांसाठींही आहे; आपल्याच कुटुंबापुरता नेसून देशासाठींही आहे. आपण एकंनेकां्चे महत्त्व जाणून एकमेकांच्या उपथोगी पड- ह्यापिना आयुष्यांतींठं व्यवहार चाढणार नाहींत. उंपजल्यापासून विद्याथ्यांची जभाबदारी. १३५ की५.७९.५०१५ / 0५५७””./४०५ ७७.० रएक वस्तूसाठी आम्हाला डुलऱ्यावर अवलंबून रहावें लागतें. ज्यार्च जोवितार्चें घेव उथ दर्जाचे भसत्तें, त्याला आपर जन्भ सर्वाकरितां आहे हं मोन्य असते. मनुष्य आपली व आपल्या कुटुंबाची काळजी वाहूं लागेला हणजे तो दुसर्‍या कोणाच्याही उषथोगी पॅड्त नाहीं. पण जो आपल्या देशबांधवांची सेथा करितो, तो तौ करीत असता आपलीही सेघा बजावितो. मोठ्यामध्ये लहानाचा समोवेश होत्तो, हें जं भूमितीचे अबाधित तत्व त्या तत्वाप्रमाणें त्याचें अर्तन होत असतें. मी केवळ माझ्याचपुरता नाही, ही उच्च जीवबितध्येयाची पहिली कल्पना होप. इतकेच नव्हे, तर ह्या कल्पनेंत आणखीही खोळ अर्थ आहे. तो हा कौ, देशसेवा करावयाची ती अंधपणानें किंवा अविचाराने न करितां शांतपणाने केली पाहिजे. मनुष्यांची सेबा करण्याचे जसे दोभ प्रकार आहेत तसे देशसेवेचेही आहेत. एखादया मनुष्याचे हित व्हावें, त्याचें कल्याण व्हावे, अशी आपली इच्छा असली तेर आपण कोणत्या मागोचे अवलंबन करूं बरं : त्या मनुष्याचे गुणावमुण काय आहेत, हें आपण प्रथमत; शोधून काढून त्याची खुश्यामत न कारितां, आपण सवेगुणसंपनन आहों अशी त्याची समजूत होऊं न देतां लाच्या उणीवा लाच्या नजरेस आणून त्याला सन्मार्गाला लावण्यास आपण झटणार नाहीं काय? लोकांना त्याच्यासंजेधाने काय वाटते हें आपण त्याला सांगणार नाहीं काय £ एखाद्यास मोठेपणा प्राप्त करून याक असे आपणांस वाटल्यास “ बाबा तूं आपली खरी योग्यता जाण झापण अपूण आहों, आपल्या प्रगंतीला कधीही अंत नाहीं, प्रत्येक गोष्टींपासून आपॅणाल् कांहीं तरी शिकतां येण्यासारखे आहे, असाच उपदेश आपण त्यास करणार नाहीं काय जो गर्वाने फुगून जाऊन सवेज्ञतेची घर्भेड बाळगितो, अशा मनुष्वाठा आपण अहातों, को जो न्यूटनप्रमाणें आपणात येते १३६ सर नारायण गणेद्व चंदावरकर यांचीं व्याख्याने. की” ११५. शेक ७ ७७०१७७ चिकन. ४२५८१४. ५४-८ ४ » ५९.०२.” “४ /» ९.५/५-७-८.७.-" “५९.५० >“ ४» ५0५. _/७% /७४९% शभ :<५ १७” 79४ ४५.१४ अय.” 3.७ भे. ७७3” यक यमक विळे तें कांहींच नाही, अजून पुष्कळ शिकावयाचें आहे, असें मानतो त्याला ! अर्थात्‌ दुसऱ्या प्रकारच्या मनुष्याला. 5यक्तीविषयीं हें जसें खरें आहे, तसे राष्ट्रसंबंधानंही आहे. कारण, राष्ट्र म्हणजे व्यक्तिसमुदाय हाय. व्यक्तीची स्ताते केळी असतां, आपण पूर्ण आहो. अशी [तेची भावना होऊन तिची अवनाते होण्याचा संभव असतो. राष्ट्रासंबंधीही असंच आहे. आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असें मानणें म्हणजे अवनतीची तयारी करण्यासारखे आहे कतंब्यासबधाच्या भ्रामक करूपनेने व खोव्या अभिमानानं देशाची अधोर्गात होण्याठा वेळ ठागत नाहीं. जो मनुंष्य राष्ट्राच्या अवगुणां- कडे दुलक्ष करितो व वेळीं अवेळीं त्याचे पोवाडे गाण्यांत कालक्षेप करितो, तो देशसेवा करितो, असें म्हणतां याबया'चें नाहीं. उठट पर्क्ष। ब्याचें कतेव्यध्येय उच्च आहे,तो आपल्या देशाची स्थिति कशी आहे, त्याच्या ठिकाणीं गुण व॒ अवगुण कोणते आहेत, अवगण कसे काढून टाकितां येतील, देशाची सुधारणा कशी कारितां येईल इत्यादि गोष्टींचा विचार करण्यांत व कार्ये घडवून आणण्याचे कामी आपल्या आंगचा उत्साह खे करितो; अशाच मनुष्याठा स्वदे शाभिमानी हें नांव देतां येईल. रे. फादर डिडन नांवाच्या एका फ्रेंच ग्रंथकाराने जमन ठोकांसंबंधानें एक पस्तक लिहिळे आहे जमन लोकांचा अभ्युदय कां होत आहे, फ्रेंच लोक अवनतीप्रत कां जात आहेत, याचा विचार करितांना सदरहू ग्रंथकार म्हणतो, ६: स्वतःला भलत्याच भरमांत न पाडतां व देशाची विनाकारण स्तुति न कारितां मी आपल्या देशासंबंधानें आपले विचार प्रगट कर्रात आहे. फ्रान्स देशावर माझें पर्ण प्रेम आहे व त्याची निरपेक्षतेनें सेवा करण्यास मी तयार आहें.!' या वाक्यांत कर्तेब्याच्या उच ध्येया- संबंधाच्या दुसऱ्या कल्पनेचा अन्तर्भाव होतो. देशावर आपलें खरें प्रेम असल्यास त्याचीं व्यंगे घालविणाऱ्याचा आपण द्वेष कारितां कामा. विद्याथ्यीची जबाबदारी. १३७ अ २७.०५ “५... १७४ फे.७०२७७९७.७४ १७ ७९७. १७८७४ ७...७९ ७०५ /४ ४५ ८९ ४७७८५४९ ९५ _४%७ _४0२_» ४६ ७५४४५ ७ ४-० ७७ नये. उलट प्रेम आहे म्हणूनच व्यंगे समजून घेऊन देशसेवा बजा- विठी पाहिजे. वर उललेखिलेला ग्रंथकार *हणतो ““ मी ताठा, ह्वेष व मत्सर ह्यांनी बनठेल्या देशाभिमानाच्या विरुद्ध आहे; अशा देशाभिमानाची दृष्टि ठांबबर पोहोचत नाहीं. कर्तेव्य हेंच अञ्यांचें उच्च ध्येय आहे ते अदूरदर्शी देशाभिमानाळा तुच्छ मानतात.!” आम्ही सुधारलेले होतो तेव्हां युरोपेअन ठोक रानटी स्थितींत होते; तेव्हां आम्हां हिंदी लोकांना युरो|पेअनांनीं उपदेश करण्याचें प्रयोजन नाहीं, असं अशा ठढोकांना वाटत नाहीं. उन्नत स्थानाप्रत पोहोंचठेळ आम्ही आतां अवनतीप्रत कसे आलां ब जे पूर्वी रानटी होते त्यांची आतां सुधा- रणा कशी झाली, ह्या विचाराने आमचे मन भरून जाते. जो लोकांना न भितां त्यांचीं व्यंगे स्पष्टपणे त्यांना कळवितो, जो निर- पेक्ष बुद्धीने देशसेवा कारतो, व्यक्तीला आत्मज्ञानाची जरूरी आहे तशी देशाडाही आहे असं स्पष्टपणें प्रतिपादितो, जो लोकाराधना करून तात्पुरती लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करीत नाहीं, काळास अनुसरून प्रगाते करूं, नाहीं तर मरू, असें निभीडपणे कथन करतो तीच खरा देशाभिमानी पुरुष होय. येथपर्यंत मीं कतेव्याच्या उच्च ध्येयांत समावेश पावत अस- लेल्या दोन कल्पना आपल्यापुढे मांडल्या आहेत. एवढ्यानेच ध्येयाची व्याख्या संपूर्ण होत नाही. मनुष्य अंधभक्तीने देशसेवा करील तर ती खरी देशसेवा होणार नाहीं; त्याचप्रमाणें एका विवक्षित बाबतींत बजावलेली सेवाही खरी सेवा नव्हे. देशाचें वेभव व कल्याण अ्यांवर अवलंबून असतें, त्या सवे गोष्टींत त्याची प्रगाति होईल, अशी सेवा ही खरी सेवा होय. देशाचें सुख व अभ्युदय, नीति व वैभव ही त्याच्या शासनपद्धतीवर ब धामिकतेवर अवलंबून असतात. मनुष्य. हा केवळ एखाद्या तक्ताव्रिपतीची प्रजा व नागरिक नसून समाजाचा १३८ सर नारायण गणेज्ञ चंदावरकर यांची व्याख्याने, "एक कटक आहे. इतकच नव्हे तर तो वित्रेक ब नेतिक सामध्यॉनें युक्त असा मन असलेला प्राणी आहे. सरकाराच्या कायद्यांनी त्याचे शील बनण्याला जसें साहाय्य होतें, तसेंच किंबडना त्याहूनही अधिक समाजाची बंधने व धार्मिक कल्पना ह्यांनी त्याचे शील व स्वभाव ब्नण्याला मदत होते, व ह्यांवर त्याचे सुखदुःखही अवलंबून अर्संते. श्ासनपद्धति अस्तित्वांत भाहे, व तिची जॉपर्यते अवश्य- कतो आहे, तोंपर्यंत मनुष्यांच पहिलें कर्तव्य म्हटलें म्हणजे त्या पद्ध- तीच्या ठिकाणीं निष्टा ठेवून तिचे कार्य उत्तम प्रकारें पार पाड- ण्यास मदत करणे हे होय. मनुष्याचा संघ कायम राखण्याला समाजाची जोंपर्वत आवड्यकता आहे, तोंपर्यंत त्याची बंधने व व्यवस्था नीट राखून समाजाच्या घटकामध्ये धाडस, नीति व प्रगति ह्यांची वाढ करण्यास मनुष्याने झटणे, हेंही त्याचे कर्तव्यच होय. त्याचप्रमाणें मनुष्य हा चैतन्यमय प्राणी असून परमेश्वराला हरएक बाब- तींत जबाबदार आहे, म्हणून आपल्या बंघुभगिनी परमेश्वराच्या मार्गाचं अवलंबन करतीळ अशी तजवीज करणे, हेंही त्याचें कतव्य होय. -सरकार,समाजबंधने,व धमे ह्या तीहींनीं मनुष्याची वाढ होत असते. मनुष्याचे सुख वृद्धिंगत व्हावे व त्याची प्रगति व्हावी, ह्यासाठी ही तीनही प्रागतिक असलीं पाहिजेत. ह्या तिहींपैकी कोणतेही एक नचांगळ ब दोन वाईट असून चालावयाचे नाही. आमच्या सर्वे मा- गण्या सरकाराने कबूळ केल्या, पण आमची समाजबंधनेंच अशी असलीं कौ, त्यामुळे आमची प्रगति न होतां पाऊळ मागें मार्गे पडत आहे, तर सरकारच्या उदारपणाचा काय उपयोग होईल बरें £ 'एका फ्रेंच ग्रंथकाराने म्हटळें आहे कीं, एखाद्या नमुनेदार घरांत मनु- 'ष्याळा ठेविळें तरी तो नमुनेदार होईळ असें नाही, त्याची उन्नति झाल्याशिवाय त्याच्या हातून कार्यभाग व्हावयाचा नाही, त्याचप्रमाण सरकार सर्वोत्तम असलें तरी मनुष्येंही त्याच्याचप्रमाणें झाल्याशिवाय निद्याथ्यांची जबाषद्षरी १३ न २.१. ८२४१ /४./४./४/४ /' ४१ /१ ४१ /४-/१-/४५./४/४४./४ ४.४४ 4५» “२./४१८//५./४५-/४१./१./५. ./४*./१./१./५-/ ५.४ १.0 ४६% ८५.५९.०%५--१./१४-/५« “/०८ ऱ्यासनपंद्वेतीचा त्यॉना व्हावा तसा उषबोग होणार नाही. उल ते त्या पद्धतीला आपल्याच पायर्रावर आणून फोंहोचबतील, साम जिंक कायदयोविषयीही हेंच खरं आहे. धार्मिक बाबींसंअेघी विश्च करतां असें स्पष्ट दिसून येतें की, धर्मावर विश्वास असल्याशिवा राष्ट्राचे अस्तित्वच कायम रहावयाचे नाही. शुद्ध ब षबित्र धर तत्त्वांच्या पायावर सामाजिक व राजकीय संस्थारूपी इमारती उभ राव्या तेव्हांच त्यांना कायमपणा प्राप्त होतो. आपण एकाच पर श्वराची बाळक असून तो आपलीं सर्व कृत्ये पहातो वब आपर उन्नाते करितो; ह्या तत्त्वाचा साक्ष पटली क्षणजे आर्पण सवे अं असून एकमेकांसाठी झटणे, हें आपले कर्तव्य आहे, हें मनुष्यार समजू लागेल. धर्मोशिवाय मनुष्यांना संघाटेत करण्यास अन्य व्हा समथ आहे ! तुह्मी म्हणाळ को, मानवी हिताहिताची उमज हे क| कसल. निसर्गत:च मनुष्यांना एकमेकांच्या मदतीची. आवशयक, असल्यामुळें त्यांना एकमेकांवर प्रेम करणें व एकमेकांशीं सहार भूतीने वागणे भाग आहे. पण मनुष्य हा खार्थी प्राणी आहे, अः निसरगैच साक्ष देत नाहीं काय ? एकमेकांशिवाय चोळत नार्ह म्हणूनच जर दोन माणसे एकमेकांशीं शांतीने रहात असलीं ₹ त्यांना एकमेकांची जरूरी नाहीं, असें दिसून आल्याबरोबर तीं भांडू मारामाऱ्या करणार नाहींत काय ? चॅनिंग नांवाच्या एका अर्मा कन ग्रंथकाराने म्हटळे आहे कौ, देव व भविष्यकालीन जीवि ह्यासंबंधाच्या आमच्या कल्यना नष्ट झाल्या तर सर्वे समाजसंस्थरू' इमॉरत डळमळीत होऊन धाडकन कोसळून पडेल व पुन्हा तिच उभारणी होण्याची आशाही राहणार नाहीं. त्याचे पुढील विचार लक्षा ठेवण्यासारखे आहेत. '' आपलें जीवित म्हणजे केवळ लीला आ! म,.नवी गोष्टींशी देवाचा कांहीं संबध नाही, दुबळ्यांचा व दुःरि तांचा कोणी त्राता नाही, सत्याने वागण्याचा व जनहितासा; १४० सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने, “77१-/१न्् २८ ४५.४१... ०.०९ १५. ५.५० 2९०८ १-८ १” ४-५ ८८ ४५ ४५ १-७.” ४0४८ २८८ ४-८ २. "५. ७.७४ ४७.७४ १५०४१७४७७७ केलेल्या स्वार्थत्यागाचा मोबदला नाहीं, आपण घेतलेली शपथ, देवाला ऐकूं जात नाहीं, गुप्तपणे केढेळे गुन्हे करणाऱ्याशिवायः कोणाला समजत नाहींत, मानवी जीवित हेतुरहित असून गणांचा कोणा चहाता नाहीं, प्राण आहे तोंवर आहे, आपण मेलो. म्हणजे सव संपळें अश्या प्रकारच्या मनुष्याच्या कल्पना होऊन. त्यांनीं एकदां कां धर्माला फांटा दिला म्हणजे पुढें जे परिणाम, ओढवतीळ, जी वाट लागेळ, तिचे वर्णन करण्यास कोण समर्थ होईळ बरें ? सदाचरणाने राष्ट्रोजाति हाते, अशी जी म्हण आहे, ती निर्थक आहे, असे समजू नका. इतिहास टाहो फोडून हेंच सांगतो. आहे कौ, धर्मविषयक कल्पना अवनत झाल्या म्हणजे देशाची घुळधाण होते. अकज्ञानवाद व निरीश्वरवाद ह्यांची वाढ राष्ट्रीय जीवनाच्या आड येते.” फ्रड हा मोठा इतेहासकार होऊन गेला. तो म्हणतोः---'। नीतितत्त्व चिरकाठीन आहे; न्याय व सत्य ही शाश्वत टिकणारी आहेत. अन्याय ब असत्य ह्यांचा कितीही दिवस जय झाल्यासारखा दिसला, तरी फ्रेंचराज्यक्रांति किंवा अशाच दुसऱ्या भयंकर मार्गानी त्यांचा नाश होतो.'' कालोाइलनं म्हटठे आहे 4 घर्माची महति मोठी आहे; तो जीबनदायक आहि; राष्ट्र श्रद्धावान्‌ होतांच त्याचा इतिहास फठदायक व उन्नतिकारक असा होतो, थायर नांवाच्या एका फ्रच मुत्सद्यांचे म्हणणं अस आहे कौ, “3 राष्ट्रांत श्रद्वावान्‌ मनुष्ये पुष्कळ, त्याच्याच हातून धाडसाचीं कार्ये हातात, व त्याला आपल्या धर्माचा बचाव करण्याचा प्रसंग येतो. तेव्हां तर ते राष्ट अचाट धाडसाची कृत्यें करते ''? एम्‌. बेंथाम एडवडस्‌ ह्यानें “' पश्चिम फ़रान्सांतला एक वपीचा वास ” ( ४७91 10 श7०8(९१॥] 1॥'01100)्या नांवाचें एक पुस्तक ठडिहिले आहे. त्यांत तो म्हणतो कीं, मानवांच्या वाट्याला येणारी नेतिक व सांपत्तिक दुःखे नाहींशीं करण्याकरितां धार्मिक व गरिबांना: विद्याथ्यीची जबाबदारी. १४१ “१८४ ४५४४// ४०५४. ५//४.” ५”). ४.४ ७-४ ७५४ ७.५ ४.” ९.” ९. 0...” 0.” ४.” ७.” ४८ 9.” ४.१ ४९.” ५.० ५.५ ४५१. -“”"५./४१./ ५.५ ९.” ९.४५_//९./_/९_/”२.७४५ ४९ /” सहाय्य करणाऱ्या संस्थानी झटळें पाहिजे. शिक्षण, दळण- चळण, शास्त्रीय शोध, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य इत्यादि- कांची वाढ म्हणजे, सुधारणेचा अर्धा भाग होय. त्यांचे परिणाम ऱवांगळे व्हावयाला धर्म व श्रद्धा ह्यांची जोड त्यांना मिळाली पाहिजे.!” मार्गे ज्या फ्रेंच ग्रेंथकाराच्या पुस्तकाचा उलेख केला आहे, तो म्हणतो सुव्यवस्थित संस्थांमुळे लोकांचे सामथ्ये च जोम ही वाढतात. ह्याच्या उलट स्थिति म्हणजे विनाश व मरण होय. जर्मनींत धरम, मौतिक शास्त्र, सैन्य, धन, मान ह्यांची अशी कांहीं स्चना केलेली आहे कीं, त्यामुळें राष्ट्राच्या वैभवाची वाढ ही झालीच पाहिजे. ह्यावरून राशंना जी स्थिति प्राप्त होते, ती शासनपद्धाते, समाज व धर्म ह्यांमुळे होय; म्हणून ह्याविषयी राष्ांनीं काळजी घेणें रास्त आहि. आम्हीं हिंदीजनांनीं व विशेषतः माझ्या तरुण मित्रांनी हें तरिशेष रीतीने लक्षांत ठेवावे. येथे आम्ही आमच्या राजकीय संस्थांच्या द्रारं लोकांना आधिक सुस्थिति प्रात्त करून घेण्याला शिकवीत आहों. सरकाराशीं निष्ठेने राहून,त्यांचे दोप दाखवून आपली स्थिति सुधारण्याठा आम्ही शिकवीत आहो. परंतु आमचा घम व जातिभेद हीं जोपर्यंत आम्हांला निष्कारण बंघनांनीं बद्ध करावयास तत्पर आहेत तोंपर्यंत आ- मच्या शिकवण्याचा काय उपयोग आहे! इंग्ढंड देशांत थोडासा अन्याय झाला कीं ढोक त्याविषयी ओरड करतात. आम्ही अश्या वेळीं कपा- ळाढा हात लावून नशीब आमचे, असं म्हणत स्वस्थ बसता ! आम्ही कित्येक शतकें दैववादाचे दास होऊन बसला आहो; आणि हा आमचा राष्ट्रीय अवगुण होऊन राहिला आहे. ह्याचें उचाटण होईपर्यंत इतर -घडपड व्यथे आहे, राष्ट्रीय सभेच्या द्वारें आम्ही लोकांपुढें उन्नतीच्या तत्वांची मांडणी करतो तर दुसरीकडे दैववादाचें अवलंबन करून त्यावर पाणी सोडित असतों. असलें परस्परविरोधी वर्तन आम्ही १४२ सर नारायण गणजञ चंदावरकर यांसी व्याख्याने ष्च्लॉ २. ५०८ ४०८९५/४.०६००%./ ०४%. “५४. ४.. -८« “४८.५८ “४ “--“%/४० €४५५-५/४११.”/ ८०८. सोडळे पाहिजे. राजकीय माठेपणा हा धार्थक व सास्याजिक वैभवा-- वर अवलंबून आहे, हें लोकांच्या आम्हीं नजरेस आपणिळें पाहिजे, करतेव्यास्वे उच्च ध्येय म्हणजे काय हें मी तुम्हांळा आत्तां एका शब्दांत सांगलौं. येथपर्यंत केलेल्या विवेन्वनावरून तुमच्या ध्यानांत आलच असेल कीं ह्या व्येयांत तीन कल्पनांचा समावेश होतो. पाहिली कल्पना ही कीं आपम आपल्या सुखासाठीं जन्मास आलेले नसून देशासाठी आलो आहो. दसरी, देशाची निरपेक्षकुद्वीने सेवा केळी पाहिज; व तिसरी, ती सेवा एकांगी नसून ज्यावर राष्ट्राची उन्नाते अवटंवून आहे अशा सर्वे बाजूंनीं म्हणजे राजकीय सामाजिक व धार्मिक बाजूनी ती केली पाहिज. थोडक्यांत खरांगा- वयाचे म्हणजे राष्टाची सवे बाजूंनीं उन्नाते होईल अशा प्रकारे त्याची धार्मेक, सामाजिक व राजकीय सेवा करणें ह्यासाठी आपला जन्म आहे, अशी भावना राखणे ह्यालाच कतेव्याचे उच्च ध्येय असें म्हणलात तम्हांलहा कदाचित्‌ असा प्रश्न करावासा वाटेड कीं कततेब्याच टच ध्येय ठरवून त्याप्रमाणें वागण्याची आम्हांठा काय भवऱ्यकता आहे £ कायय आहे, ती मी सांगतो. तुम्ही जे शिक्षण ्मळर्बांत आहां त्यामुळें तुम्हाला आपल्या देशाचं नेतृत्व प्राप्त होणार आहे. समाजांतली सुसंस्कृत व्यक्ति ह्या नात्याचे तुम्ही समाजाच्या “मनाच्या”? ठिकाणीं आहां. जगावर विचारी पुरुषांचे राज्य चालते, तें खोटें नाही. ।'। जो वांचतो तो अधिकार चालवतो, '” अशी एक इटोठियन लोकांमध्ये म्हण आह. तिचा अर्थ असा आहे कीं, सर्वे गोष्टींचा विचार केला असतां सुशिक्षित व विचारशील पुरुषांचैच जगावर वजन पडतें. लार्ड बिकन्सफील्ड ह्यानेंहि म्हटले आहेः--'। मजबूत बाहूूंच॑ राज्य चालविण्याचे दिवस नाहहॅसि होऊन आतां मजबूत मनाचे दिवस. आठे आहेत. दांडगाई उच्च वित्याथ्यीची जबाबदारी. १४३ चक 0१-४४ *-५% “४९५ ४” ४४ ८४५ ७४१ /% ८४% /४५/९ ४४/९५/४0१९ “९ ४५ “५.५१.५/९ ५८% “५ “२ “२९/२१/२९०५ “९ - ७१०४०० क्क." “0%0-/€*%.. स्थानापासून अष्ट होऊन तिच्या ठिकाणी अकले'ची प्रस्थापना- झली आहे, श्रैमंल्ः ब दांडमट मनुष्याचे राज्य संएन ज्ञानवानांच्मा राज्याला सुस्कल झाले आहे. म्हणूनच देशाचे खरे नेते त्यांतील सुक्षिक्षित माणसे होत. ह्यासाठी तुमचे ध्येय उच्च असलें पाहिजे. ज्या मानानें ते उच्च असेल त्या मानानें साधारण जनलेचे ध्येय उच्च होईल. स्नावें, प्याबें व मजा मारावी, देश बुडाळा तरी हस्कत नाहीं अत्मीच. जर तुमच्या ध्येयाची कल्पना असेळ तर खालील वर्गौचें 'क्रेय अत्यंत अबनत दक्ेप्रत पोहोत्वलळे असले तर त्यांत नबळ नाहीं. श्लिक्षित पुरुष देशाचे खरे प्रतिनिधी असल्याकारणानें आपले कतेन्यध्येग्र उचतम बनचिण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ह्या. जबबदारीची नुसती जाणीब असून उपयोगी नाहीं. ह्या उच्चतम ध्येयामुळें देशाचे हित व्हावयाचे असल्यामुळें त्याप्रमाणें वतन कस्ण्याची आपली तयारी असली पाहिज. दुसऱ्या शब्दांनी सांगाव- याचें म्हणजे ध्येय व काति ही एकदमच अमळांत आणिळी पाहि- जेत. ह्यासाठी नीतिधैर्यांची आवश्‍यकता आहे. बोलण्याप्रमाणें चालणे, ज्ञानरवीच्या उजेडांत मागे आक्रमणे, आपलीं मर्ते व [वचार ह्यांना आच्मसच्त जोड देणे, आपलं क्तेब्य बजावर्णे ह्यालाच नीतिघेय म्हणतात. खिस्तानें आपल्या शिष्यांना माझ्या नांवामुळे ठोक तुमचा ह्वेष करतील, पण त्यांच्या हातून तुमच्या डोकीच्या एकाही केसाचा नाश होणार नाहीं, तुम्ही धिम्मेपणारने बतेन ठेवा असा जे उपदेश केल त्याचाही अर्थ नीतिघेर्याचे अवलंबन करा असाच आहि. तुकारामबुनंनीं आपल्या एका अभंगांत म्हटळें आहे कीं ह्य बहु- जमसमाज फार चमत्कारिक आहे. कोणती गोष्ट केव्हां ह्याच्या दृष्टीनें चांगली ठरे आणि कोणती वाईट याचा कांहीं नियम नाहीं. आपणं जर धार्मिक झोलो, तर हा एक मूर्ख आहे असे म्हणावयास तयार असतो; बरें, धर्माविषयी औदासिन्य दाखावेळें तर नास्तिकपणाचा १४४ सर नारायण गणेद्य चंदावरकर यांचीं व्याख्याने. ४०७०१७४७४१. “४ /09 /”४७ “५.४ -/"५-/४-/२ »“ “ « “९ /९%-५*६-/% /%%< १४.४१ “४७१ /४ ४४४४१ ४४ ४१ ४४ ८४ श*२.””१-४४* /४..५ “४ “0५./*%,/७./७ ४१% ५९४ ४९.७९. 0९७५४४ ४४.५२ .“0 ४७७४७७0 ४.४ ४.” ४४५ ४४५४. 0५५५ ८7.००.» छाप मारावयाची सिद्धता आहेच. बरं, कोणी आपला सदाचरणारने वागूं लागला, देवाला धर्माला भिऊन सवे व्यवहार करूं ठागला तर हा जगांत राहण्यास योग्य नाही. असा निकाळ लागतो. आणि स्वरोखरच व्यसनी असळा तर तो बदमाष समजला जातोच; तसेंच ल्न करून संसार थाटला तरी तुम्ही ऐहिकाचे दास ठरतां, ठम़न न कारितां राहिलां तर तुम्ही आपलपोटे ठरता; फार बोलल्यास वाचाळ, कमी बोलल्यास गर्विष्ठ असा निकाल लागतो. सारांश काय कीं, लोक काय म्हणतात त्याला भलतेच महत्व देणें हा अविचार आहे. व्यक्तिमात्राचा श्रेष्ठतम धम जो आहे तो हाच की, पूर्णपणें विचार करून जें कांहीं आपल्याठा योग्य, सत्य, न्याय्य वाटेळ, ते करतेब्यबुद्धीने आचरणांत आणावयाचे, मग त्याच्या योगें कोण राजी होतो व कोणाची इतराजी होते हा (वेचारच मनांत आणावयाचा नाहीं. ह्याठाच म्हणतात नीतिघेर्ये. कर्तव्य नीतिघेयीवर अवडंबून असतें, व त्याच्याचमुळे मनुष्याला मानवजातीची सेवा करण्याचे व सत्यशोधन करण्याचें वैय प्राप्त होते. सुशिक्षित पुरुष ह्या नायलान तुम्हांठा नेत्यांचा मान प्राप्त होणार आहे, ह्यासाठी तरी निदान हा अमोलिक गुण मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हली आपल्या असं ऐकिवांत येते कीं, सुशि- क्षितांचे कतब्य, लोकमत सरकारापुठें मांडणं हें होय. हलींची प्रवाति अशी आहे कीं, पुढाऱ्यांनी ठोकमताप्रमार्णे वागार्वे. धुरीणत्वब प्राप्त करून घेण्यासाठीं सुशिक्षित पुरुष साधारण जनतेच्या विरुद्ध वागण्यास भितात; व तिला वळण लावण्याच्या ऐवजीं आपणच घळले जातात. माझ्या मर्ते लोकमत प्रदर्शित करणें, हें शिक्षि- तांच कर्तव्य नसून त॑बनविणें व त्याला वळण लावणं हें त्यांचे कर्तव्य आहे. लोक कोठे 'चुकत असतीळ तर त्यांची चूक त्यांना दाखविणे, त्यांच्या चुकीच्या चालीरीती सुधारण्याचा विद्याथ्यांची जबाबदारी. १४५ प्रयत्म करणें, हें त्यांचे कर्तन्य आहे. ज्यांना शिक्षणाचा प्रकाश मिळाला आहि, त्यांनीं जर ती इंतरांना य्यावयांचा नाहीं तर जनतेला मार्ग दाखविण्याचे काम कोण करीळ ? जगाची प्रगति लोकाराधनेचा प्रयत्न करणाऱ्यांकडून झाठेली नसून प्रसंगीं लोकांच्या विरुद्ध जे गेले जे विवेकाला व परमेश्वराला साक्षी ठेवून कर्तव्य करिते झाले, त्यांच्याम- ळेच झालेली आहे. लोकप्रियतेच्या नादीं लागून दुराग्रह व ट्रमिंमानारचे स्तीम माजविणाऱयांना तुम्ही चहातां,कीं जे केवळ कर्तव्यावर दृष्टि ठेवूनं वांगतात त्यांस चहातां £? लूथर किंवा तुकाराम द्यांच्यासारखे पुरुषं आपणांला वंद्य काँ वाटतात ? इतिहासांत आपणांठा सत्यासाठी लढणाऱ्यांचीं जीं चरित्रे पहावयास सांपडतात, त्यांचे स्मरण झाळे असतां त्यांच्यांविषयीं आमच्या ठिकाणीं आदरबुद्धि कां उत्पन होते £ एवढ्याचसाठीं कीं त्यांनीं न डगमगंतां, लोकमताठा बळी न पडता सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, आम्हांमध्यें अशी बरीच ठेखक मंडळी आहे कीं, ती समाज व धर्मसुधारकांना लोकंमतं तुमच्या बाजळा नाहीं, लोकांना तमची जरूरी नाहीं, अर्से सांग- ण्याचा आव घालते. त्यांना वाटतं की. आपण लोकांत मिसळून असलो, त्यांच्या मर्जीप्रमाणे भाषणे केलीं, त्यांच्या चालीरीता'ची अंघभक्तीर्ने स्तृति केळी म्हणजे आपण मोठे सत्कृत्य केळ. अशा प्रकारें वागून प्राप्त करून घेतलेल्या लोकप्रियतेचे ही मंडळी इंतरां- पुढें प्रदशन करीत असते. ह्या रीतीनं मिळविळेलळी लोकप्रियता व छोकनायकत्व हीं तात्पुरती असतात. खरें पाहिळें असतां अर्शी मसुष्यें लोकांचे पुढारी नसून, अनुगामी होत. अशांकडूंन जगाची सुधारणा किंवा प्रगति होत नाहीं; ती ह्याच्या उलट वागणाऱ्यां- कडून होते. जगांतीळ सव मोठ्या सुधारणा, बहुजनसंमूहाच्या उठ्ट जाणाऱ्या अल्पसंख्यांकांकडून झालेल्या आहेत. धर्मव समाजसुधारकांची, लोकमत हल्लीं त्यांच्या बाजूचे नाहीं म्हणून, १४६ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्यानें. “२.” ४.९” /”% ०”, “*-/%./. ४.» // ./०”१५ /% ९ _/५./ २ केल रबाळकी करणारे हातिहासापासून प्राप्त होणारा हा धडा विसरतात. बहुजनसमाज तरी कसा बनलेला असतो ? ह्याची व्याख्या गिटे. नांवाच्या जर्मन तत्त्ववेत्त्यानें केलेली भाहे. तो म्हणतो कीं, बुद्धि- बान्‌ मनुष्याला बहुजनसमाजाचा सल्ला घेणें, म्हणजे मोर्ठे कष्टमय वाटतें. कारण बहुजनसमाज, साधारणपणें थोडेसे सुढारी, कांहीं हांजी हांजी करणारे लबाड, बरेच परावलंबी दुबळे मनुष्य, व आपणाला काय पाहिजे, ह्याची जाणीव नसणाऱ्यांचा घोळका. ह्यांचा बनलेला असतो. पुढाऱ्यांचे काम लोकमताला बळी पडण्याचें नसून ते चुकत असेल तेथे सुधारून, त्याला योग्य दिशा ळावून तें तयार करण्याचें आहे. माझ्या तरुण मित्रांनो, हें तुझी एव्हांपासन जाणण्यास शिकले पाहिजे, तुझी सत्याची व॒नीति- 'ैयोची कांस धरण्यास शिकळे पाहिजे. लोकांचं नेतृत्व करण्यास श्रिका; अंधांचे अंधमार्गदशक बनू नका. कारण तर्स केल्यास दोघेही खड्यांत पडण्याचा संभव आहे. ह्यामुळें तुमची कदाचित्‌ बाहवा होणार नाहीं; परंतु सवे सुधारकांची हीच गत झाठेली आहे हें विसरू नका. प्रथमतः ज्यांना तुच्छ मानेळें जाते तेच पुढे कोनशाले प्रमाणे महत्वाचे होऊन बसतात. अशाबद्दळ इतिहासांत पाहिजे तितका पुरावा सांपडण्यासारखा आहे. नीतिघेय प्राप्त करून घेतल्यानंतर तुमचें दुसरें कर्तव्य म्हटले म्हणजे स्वावलंबनाचा गुण प्राप्त करून घेणें होय. हा गुण आप- लासा केल्याशिवाय तुमच्या हातून कोणतेहो मोठे कार्य होणार नाहीं. जे कोणी आपल्या पायावर उभें रहवयार्चे टाकून लोकांच्या तोंडाकडे पहातात, लांची स्थिति फार शोचनीय होते. देशसेवा हे झापळें कतेव्य आहे, ह्याची स्माति ठेवून, जे कोणी स्वावलंबनार्चे छझावलंबन कारेतात, व दुसरा कोणी तरी ही सेवा बजावील अशी झअपेक्षा न धारतां, आपणच ती बजावतात तेच मोठेपणा पावतात, विद्याथ्यीची जबाबदारी. १४७ .»€९९./९६ ./१७./ हिंदुस्थानांत लोकांची प्रद्वत्ति इतरांनी देशसेवा करावी अशी असते. क्ल देशसेवा करीत नाहीं किंवा ज्ञ आपल्या शिक्षणाचा लोकहितार्थ उपयोग करीत नाहीं, अशी टीका करण्यांत आम्ही नेहमीं मम भसतों. हा आमचा राष्ट्रीय दुर्गुण आहे. आम्ही नेहमीं दुसऱ्यावर अवलंबून रहातो व जरा अपयश येतांच भेदरून जातों! इंग्रज व जर्मन लोकांविषयी असे म्हणतात.कीं, ते अडथळ्यांना कंटाळा झाणतात व अनेक वेळां अपयश आलें, तरी आपले उद्दिष्ट साध्य केल्याशीवाय रहात नाहींत. तुम्हीं हा आपला राष्ट्रीय दुर्गुण नाहींसा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मळा कोणल्या प्रकारचा मुलगा आवडतो, भसे जर तुम्ही विचाराळ तर मी सांगतो की, ता. २४ जानेवारी १८८५ च्या स्पेक्टेटरमर्ध्ये ज्या मुलाचे वर्णन केळे आहे, तो मुलगा मळा फार आवडतो. जुन्या व नव्या पिढींतल्या मुलांमधीळ भेदाचे वणे करतांना स्पेक्टेटरकार म्हणतात:--- ८६ जग जिंकण्याची शक्ति आपणांमध्ये आहे ही धमक नष्ट झाली आहे. आशेचे खूळ लागलेला, लंडन शहरांत निर्दयतेचा बास नाहीं असे मानणारा, यशप्राप्तीसाठीं स्वातंत्र्याची हांव धरणारा, अपयश्शाची कल्पना ही ज्याला खपत नसे व जो आपणाला परि स्थितीचा धनी समजे असा, सतरा वषांचा असतांना सार्वजनिक शाळेंत शिक्षकाची नोकरी मागणारा, अठराव्या वर्षी पुस्तकें छाप- णाऱ्याकडे आपण लिहिलेळें पुस्तक तो घेईलच अश्या खात्रीने घेऊन जाणारा, शिफारसपत्राशिवाय, खिश्यांत दहा रुपये घाळून लिव्हरपुलास जाऊन चाळीस वर्षे परिस्थितीशी झगडून यश मिळ- विणारा मुलगा, अशा मुलांची पिढी नाहींशी झाली आहे. नव्या पिढींत आशेला पुष्कळ जागा भाहे, पण परिस्थितीवर राज्य चाळ- विण्याची धमक तिच्यांतून निघून गेली आहे.” *“€*०><९-/%.”*-/”* .”“* ,/१ .””%* १७.७१ ४०९» /” ९.” ७, १४८ सर नारायण गणिक्य चंदावरकर यांची व्याख्याने. "४७ शा-८७-ट ४. ४५ 0-९ ४४५ ली तुम्ही आपणांला परिस्थितीचे धनी समजा. पुष्कळ वेळीं परिस्थितीचा आपल्यावर पारणाम घडतो हें खरं, तरी पण आपण अक्षपली परिस्थिति बबवीत असतों हेंही खोटें नाही, अंशी स्थिति असल्यामुळे आपण अशा प्रकारे वागावें कौ, अपयशाने व अड- चणींनी डगमगून न जातां आपल्याला पाहिजे तशी परिस्थिसि अअफ्णांला तयार करितां यावी. तुम्ही धैयीची कांस केव्हांही सोळू नक्त. नेहमीं अश्शावादी असा, व॒स्वाबलंबसाची धमक कायम ठेक. मोठमोठ्या सुधारणा घडवून आणिणाऱ्यांसा जे अश प्रश इले आहे, त्याचें कारण त्यांनीं आपल्या स्वत:च्या धमकीवर पराव- ळ॑क्य न करतां, कामे केलीं हें होय; म्हणूनच आम्हाला पुन्ह्य पुन्हा जे सांगण्यांत येते कीं, विश्क्षसार्ने पर्वतही उलटून मकता येलो तें अगदीं खरें आहे, माझ्या तरुण मित्रांनो, हें ध्यानांत ठेवा व आतांपासून-तुम्ही अद्यापि तरुण आहां ब तरुणप्णांत चांगल्या संवयी म्हातारपणांतल्यापेक्षां ळबकर जडतात-स्वावलंबनाची संवय लावून घेण्याचा प्रयत्न करा. आमच्या विद्यार्थ्याच्या सर्वश्रष्ठ जबाबदारी कोणत्या, ह्याकडे इतका वेळ मीं तुमचें लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली जबाबदारी म्हटली म्हणजे कर्तव्याची श्रेष्ठतम कल्पना करणें; दुसरी व्यवहारांत ही कल्पना आचरतां यावी म्हणून अवश्य असणारे नीतिवेर्य प्राप्त करून घेणें; तिसरी, नौतिधे्याप्रमाणेंच जरूरीचे जे स्वावलंबन ते आपलेसे करणें. ह्या जबाबदारी व्यक्तीच्या जीविताचा व वैभवाचा पाया असल्यामुळें मी त्यांना सवात श्रेष्ट मानतो. राष्ट्राचे १भव हें व्यक्तीच्या मोठेपणावर अवलंबून असतें. राष्ट्रांतीळ प्रत्येक व्यक्ति ह्या जबाबदारी ओळखून त्यांप्रमार्णे वर्तन करण्यास लागल्याशिवाय राष्ट्राची कधींही भरभराट होणार नहीं. आपल्याला असें सांगण्यांत येते कीं, ज्या लोकांत कला- विस्ाथ्यांची जबाबदारी. १४९ कौशल्य, झन व राजनीति ह्यांची प्रणे वाढ झाठेली आहे ते लोक मोठे. परंतु असें म्हणणे हें प्रर्णपणें खरें नव्हे; असं म्हणणाऱ्यांना कार्यकारणभाव समजत नाहीं. बष्यांची विचारशक्ति वृद्धिंगत झालेली आहे व म्हणून राष्ट्राचे नेतृत्व आपोआपच ज्यांच्याकडे येते, असे लोक जर राष्ट मोठें व्हावयाला लागणारे गुण व संवयी झापल्या आचरणामध्यें आणतीळ, तर राष्ट्ांतीळ कठाकोशल्याची भमिवृद्धि होऊन, रा बुद्धिविभवाच्या शिखरावर पोहोचेल. देशामध्ये भसे थोडे तरी पुरुष पाहिजेत कीं ज्यांच्या ठिकाणीं आपण देशसेवा करण्यासाठीं जन्मलो आहो, अशी जागृति कायम राहील; व जे देशाची सर्वे बाजूंनीं सुधारणा करावयास झटतीळ. दुसऱ्यावर भवलबून न राहतां आपल्या विचारांना आचारांचे स्वरूप देणारी माणसं देशांत असणे म्हणजे देशामध्ये प्राण असण्यासारखे आहे. सत्कृत्यांनीं देश मोठेपणा पावतो व सत्कृत्यें करण्याला देशाभिमानी पुरुष पाहिजेत. जे पुरुष आपलें खरें कतव्य ओळखून स्वावलंबनाचा अंगीकार करून तें कर्तव्य बजावतात, तेच सजन व देशाभिम!नी पुरुष नव्हत काय £ कोणी एकानें म्हटलें आहे-'' एखाद्या देशांतील लोकांचीं गाणी कोणतीं आहेत ते मला सांगा म्हणजे मी त्यांचे शील कसें आहे तें सांगेन. ” त्याचप्रमाणें देशाच्या कायदेकानूं- वरून लोकांचें शीळ सांगतां येते, असंही म्हटटेळे मीं ऐकिले आहे. मला वाटतें, कोणल्याही देशांतील लोकांचें शील कर्से आहे हें ताडावयार्चे असल्यास त्यांतील सुशिक्षितांच्या कतेव्याचें ध्येय काय आहे व तें ध्येय साध्य होण्यासाठीं ते काय प्रयत्न करितात, हें सांगितलें असतां कार्य होण्यासारखे आहे. आतां शेबटीं माझ्या तरुण देशबांधवांनो, आपल्या देशाच्या भावितव्यतेच्या धन्यांनो, मला तुम्हाला इतर्केच सांगावयाचें आहे कौं, आज ह्या ठिकाणीं येऊन तुम्हांळा तुमच्या श्रेष्ठतम जबाबदारीं- 4७५४९ ./”% ४ 0-१.” % “२ ८९,४0२ .»४५ ४९७ 00.” ७ ४४ ७”. .” ४.” ४.५...” १५० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. विषयीं दोन शब्द सांगण्याची मळा संघि मिळाली, ह्याबद्दल मला फार आनंद होत आहे. मीं तुम्हांला ज॑कांहीं सांगितल आहे, त्याची गुरुिकिळी एकच आहे; ती ही कीं, देशाची भवबितब्यता तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचें देशावर जर खरें प्रेम असेल-व ते आहे ह्याबद्दद मला संशय नाहीं,-व देशाची तुह्माला काळजी असेल-व त्याबद्दलही मला संशय नाहीं, तर देशाला मोठेपणा प्राप्त करून देण्यासाठीं, तुम्ही प्रथम आपली नैतिक व बौद्दिक उन्नति करा. मुत्सदी होण्याची हांव धरण्यापूर्वी गुणसंपन्न पुरुष होण्याची हांव धरा. कर्तव्याचे उचतम ध्येय पुढें ठेवून ते स्वावलंबनानें व नीतिघेर्याच्या सहाय्याने प्रसक्ष कृतीमध्ये आणा. ज्या हिंदुस्थान देशांत तुमचा जन्म झाला आहे व अञ्या इंग्लंड देशाकडून तुम्हाला शिक्षण मिळत आहे, त्या दोनही देशांसंबंधीं आपले कर्तव्य तुमच्या- पैकीं प्रत्येकाने बजाविळें पाहिजे, अशी अपेक्षा आहे; हें केव्हांही विसरू नका. कवीनें म्हटल्या प्रमांणे;--- विनभ्रभावें ज्ञान मिळवुनि स्वाथेत्यागी म्यां व्हावें ॥ बुद्धीचे सामथ्ये लाभुनि सत्यमा्गी व्तारवे ॥ हीच आपण देवाजवळ मागणी मागू या व त्याप्रमाणें वतेन करू या. महादेव गोविद रानडे. चाच्यच्ययाचयाश केकचा (१) धन्य तेचि प्राणी क्षमा ज्यांचे अंगीं । न भंगे प्रसंगी धेय बळ ॥ १ ॥ महादेव गोविंद रानडे. १५१ न म्हणे कोणासी उत्तम वाइंट । महत्त्व वरिष्ठ नसे जेथें ॥२॥ अंतरीं सबाह्य सारिखे निमेळ । हृदय कोमळ गंगारूप ॥ ३ ॥ तुका म्हणे काया कुरंवडीन तया । ठेवीन मी पायां मस्तक हं॥ ४ ॥ 2४| 1 तां आपण जो अभंग गाईला , व ज्याच्या आधारेच मी आर्ता दोन शब्द बोलणार आहें; तो अभंग ज्या प्रियबंधूच्या मृत्यूबददळ भापणांस अत्यंत खद होत आहे व ज्याच्याबद्दल सर्वे देश हळहळत आहे, ला बंधूची ह्या क्षणीं, ह्या स्थळीं सहजच आपणांस आठवण करून देईल. ज्या आम्ही प्राथनासमाजाचे सभासदांनी त्यांच्या चरणापा्शी बसून त्यांच्या बोधामृताचा लाभ घेतला व ज्यांना आम्हीं मागदशक व गुरु असे मानिलें त्या आमचें, त्यांच्या निधनामुळें फारच मोठें नुकसान झाळं आहे, ह्याविषयी कांही शंका नाहीं. पुष्कळ प्रसंगीं त्यांनीं ह्या ठिकाणावरून उपदेश केळे आहेत, त्या वेळार्चे यांचे वक्तृत्व, त्यांचा उत्साह त्यांची प्रेमळ वाणी हीं आतां जरी आम्हांस अनुभवास येणार नाहींत व ऐकावयास मिळणार नाहींत, तरी त्यांचा आम्हांस केव्हांही विसर पडणार नाहीं. काळाने लांना आम्हां- मधून नेळें आहे त्यामुळे आज आम्हांला आमचा मागदशक, ष्यानें आमच्या अंतःकरणास चटका लाविला आणि ज्यानें आमच्या समाजास वळण लाविळे, तो गेला असे आम्हांस वाटत आहे, आणि त्यामुळें आम्ही अगदीं दीन झालो आहोंत असा अनुभव येत आहे. परंतु जे ठिकाण ईश्वरासच वाहिले आहे, जेथें मन व अंतःकरण ह्यांनी ऐहिकांतच न गुरफटतां पारमार्थिकच विषयाचा विचार करावयाचा असतो आणि जेथें जे आमचे बंधु गत १५२ सर नारायण ग्रणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, “-२.५२./% “२.४४ “४.0४ ४0 “७ 0४ 0७ / 0 /%- ४-१ १-४ >४२९ ४५ 79 ण /* “२ अ “*% “८४% ८: “* २.” “४ 70% “0७ “ “टीच ४५ “% “टा झाळे आहेत, त्यांनीं वारंवार आणि विशेष आस्थेने आम्हांस सांगि- तळं आहे कौ, जे गत झाळे आहेत, त्यांच्याबद्दल दुःख न करतां त्यांच्यासाठी देवाची प्रार्थना करणें व ते आपल्या दृष्टीसमोरून गेले, म्हणून ते नष्ट झाले असें न समजतां ते नेहमीं आपल्याजवळच झाहेत असें मानणें, हें आपलं कतेव्य आहे, ला ह्या ठिकाणीं लांचे उपदेश, त्यांचें काये ब त्यांचें चारॅत्र ह्यांपासून बोध घेण्याचा प्रयत्न होणें हें अगदीं सहाजिक आहे. या ठिकाणाहून त्यांचीं जीं धर्मपर व्याख्याने होत, व जीं ऐकून पुष्कळांना आपणांस कांहीं तरी अधि- कार प्राप्त झाळा आहे असें वाटत असे, त्यांस कांहीं वर्षांपूर्वी त्यांनीं स्ृत्यु म्हणजे काय ह्या विषयावर जें व्याख्यान दिलें, त्याची आजच्या दिवशीं आठवण झाल्यावांचून राहाणार नाहीं. त्या वेळीं ज्या अभं- गांत तुकारामांनी “मरण माझे मरूने गेळं । मज कलें अमर'' असे म्हटलं आहे तो अभंग आधारभूत घेऊन त्यांनीं सांगेतळ कीं, एक मत्युः असा आहे कीं, ष्याच्या योगें आपण खरोखरच मरतो; पण दुसरा मृत्यु असा आहे कों, जेथ ला मृत्यूलाच मरण येते, व भापण मात्र जिवंत राहतो. जो भक्त परमेश्वराची प्राथना करीत अस- तांना किंवा उपदेश करीत असतांना आपणा स्वतःला जणू काय विसरून जातो, व ज्याचा आत्मा इंश्रराकडून प्रेरणा झालेलाच असा भासतो; जो विद्वान्‌ गृहस्थ आपल्या अभ्या- सामध्ये इतका गर्क होतो कीं, तो आपल्या स्वतःलाच विसरतो, आणि आपल्या अभ्यासाच्या विपयावांचून त्यांला दुसरे कां्हाही दिसत नाहीं, जो मनुष्य आपल्या स्वतःला अत्यंत शारीरिक वेदना होत असतांना ल्या वेदना विसरून आपल्या कतेव्यामध्ये कोण- साही प्रकारचें न्यून पडूं देत नाहीं, त्या माणसाचे मरण मरून गेलें व तो जिवंत राहिला असें म्हणतां येते. हे आपलें शरीर निचेष्ट पडलें म्हणजे आपणांस म्रृत्यु प्राप्त होतो, ही जी साधारण महादब ग्पॉबेंद रानडे. १५३ *-५/%../€१५-”€ १०४0 ७-४.” ककवा कलप कनल तरतरी कल्पना ती सृत्यूसंबधाची खरी कल्पना नव्हे. ज्या वेळी आपण आपलें शरीर व लाचे सुख, व आनंद यांचेंच स्तोम माजवितो, ब स्वार्थपर जीवनामध्येंच दिवस कंठितों ल्या वेळीं आपणांस खरा भ्रुत्यु प्राप्त होतो. मग लांच्याच शब्दांनी आज आपणांस असे म्हणतां येणार नाहीं काय को, रानडे मरण पावले नाहींत, तर त्यांचा मृत्यु मरण पावला आणि ते अमर होऊन आपणांमध्यें राहिळे आहेत रानडे आज आपणांमध्ये आहेत. आणि ते लौकिकदृष्ट्या जिवंत असतांना आम्हांमध्ये जितक्या प्रमाणाने होते, त्यापेक्षां अधिक प्रमाणाने ते इतःपर आमच्यांत राहतील; ज्या त्यांच्या तेजाचा सव हिंदुस्थानभर प्रकाश पडत असे, तें त्यांचें तेज आतां अधिकच तेजःपुंज भासेल; मात्र आम्हीं त्यांच्या चारित्राचे रहस्य लक्षांत घेतलं पाहिजे. शेल्या बुधवारीं जो प्रसंग घडला, त्याची नजीकता, त्याची भयंकर आकस्मिकता, ह्यांमुळे आम्हांस जें दुःख झालें आहे, त्यानें आम्ही इतके स्तंभित झालां को, आमचे विचार एकत्र करण्याचे सामध्ये आम्हांस राहिळे नाहीं. ज॑ त्यांचें चरित्र आम्हां सर्वांना बुद्धिविषयक ब नीतिविषयक बाबतींत आदर्शवत्‌ झालें होतें, त्या चारित्रापासून घेण्यासारख्या बोधाविषयीं दोन शब्द बोलण्यास आवऱयक असं जे स्वास्थ्य त॑ आम्हांस अद्याप प्राप्त झालें नाहीं. त्यांच्या चरित्रांतील अनेक प्रसंगांचा इतिहास म्हणजे एका अर्थी-आणि हाच खरा अर्थ होय--म्हणजे आमचा गेल्या चाळीस वर्षांतीळ महत्त्वाच्या प्र्स- गाचा इतिहास होय. त्यांची बुद्धिमत्ता असामान्य होती, ते फार गूढ विचार करणारे होते, ते फार जाडे बिद्वान्‌ होते, ते मोठे न्नांबाजलेळे न्यायाधीश होते, आस्थेवाईक सुधारक होते, व अनेक दिशांनी ते काम करणारे होते, ह्या गोष्टी सर्वास मान्य आहेत. रानडे एक असाधारण चारित्र्यवान होते व त्यांच्या चरि- १५४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. ७४०५५६०४४६.” (१७.४० ७४१७, ७४७४४०... ४४.५४”. ४१७ ..४७ 4४” /७” पत्राचा सवे देशावर परिणाम झाठेला असल्यामुळें प्रत्येकाला आपला मित्र, आपळा मार्गदर्शक गेला असे वाटत आहे. असं ज्या पुरुषार्चे चारित्र्य होते, आणि ज्यांची असाधारण कारकीर्द होती, लांच्या चरित्राचे आपण फार आस्थेने मनन केळे पाहिजे. आणि गेलीं १० वर्षे अनेक प्रकारच्या चळवळीमुळें त्यांच्याशीं प्रत्यक्ष संबेघ आल्यामुळें, त्यांच्या सहवासाचा लाभ मिळाला असल्यामुळे, मला तर असं वाटतें कीं, त्यांच्या एकंदर चरित्राची व त्यांनी जे महाकाय केळे आहे, त्याची किली कशांत आहे, हें आपण ढक्षांत घेतल्यावांचून ल्ांच्या चारत्राचे अध्ययन करून व्हावा तसा कांहीं फायदा व्हावयाचा नाहीं. आणि ही लांची किल्ली आपणास ज्ञात व्हावी असं ज्यांस वाटत असेल, त्यांनीं त्यांचें आध्या- त्मिक जीवन प्रथम लक्षांत घेतळें पाहिजे. ज्या कृतींच्या योगे त्यांची असाधारण बुद्धिमत्ता अनुभवास आली, त्यांचे नैतिक गुण स्पष्ट झाले, त्यांच्या भिन्न मित्न प्रकारच्या चळवळी सवे कांहीं त्यांच्या धमशीलतेचे परिणाम होत. त्यांनीं जीं जीं कार्मे केलीं, तीं सवे करीत असतां त्या धमेशीलतेचे वर्चेस्तस अनुभवास येई व म्हणून त्यांच्या चारित्राचा त्यांची धमशीळता हाच पाया होय, असे मला वाटतें. आणि त्यांच्याशीं ज्यांचा ज्यांचा संबंध आला, ते सर्व अगदीं जणूं काय भारळे जात असत, त्याचेंहि कारण त्यांचे आध्यात्मिक बळ व तेज होय. रानड्यांचें वणेन जर अगदीं थोड्या शब्दांनी मळा करण्याचा प्रसंग आला, किंवा थोड्या शब्दांनी त्यांच्या चरित्राचे रहस्य सांगावयाचे असलं, तर मी अस म्हणेन कीं रानडे यांचा धर्मोवरीळ विश्वास असाधारण होता. त्यांची असामान्य बुद्धिमत्ता, त्यांची नेतिक श्रेष्ठता, त्यांची अप्रतिहत उद्यमशीठता, स्वार्थीचा बिलकुल विचार न कारितां जे जे कांहीं न्ांगळें आहे, त्याच्यासाठी उद्योग करणें, सर्वे आयुष्यभर त्यांनी महादेव गोवेंद रानडे. १५५ '२७/%७०”%.../ २.५७ .//४_/ ४_/ ७ ४-५” २४४४१७४१७५ ७५४४४ ७४ ७. ८७५ ४.५ ४.४ ३.४ १.५ १.५” ५.४१. ४ ७.५ ७_/ ४.४ ४-५ ४५ ७४११ ऐषआरामाचा निश्चयात्मक रीतीनं केलेला तिरस्कार, आपले जे ध्येय त्याचा बिलकुल लाग न करितां अनेक प्रकारच्या अडचणी च यातना आनंदार्न सहन करण्याची सिद्धता, इ० त्यांचे गुणच त्यांच्या ठिकाणीं असलेल्या दैवि तेजाची साक्ष पटवीत असत आणि ज्यांच्या ठिकाणीं हें देवि तेज असतें, तेच कोणत्याही प्रका- रच्या स्थितींत असतांना आपलें पौरुष कायम राखूं शकतात. जेव्हां रानड्यांचा भाव असाधारण होता, असे मी म्हणतो; त्या वेळीं ज्या ह्या भावाच्या योगें ते इतक्या उन्नत स्थितीप्रत गेळे तो भाव तरी कोणत्या प्रकारचा होता, त्याचे थोडंसं स्पष्टीकरण करणें जरूर आहे. कांहीं व्याक्ते अशा असतात कीं, त्यांचा देवावर विश्वास असतो, परंतु एकंदर मनुष्यजातासंबंधानें त्यांची अविश्वासाची स्थाते असते. आपणांमध्ये पुष्कळ धार्मिक माणसें होऊन गेलीं आहेत, आजही तशीं माणसं पुष्कळ आहेत कीं, ज्यांची धमेशी- छता अगदीं निर्दोष आहे, परंतु हा संसार असार, सवे व्यवहार मायामय, सवे कांहीं व्य्थ आहे, ह्या विचाराचा त्यांच्या मनावर इतका पारोणाम झालेला असतो कीं, ते सर्वांपासून दूर राहून फक्त आपल्याच उनतीसाठीं झटणे हे आपलें ध्येय कल्पून ते साघ- ण्यासाठीं लांचे सवे उद्योग चाळू असतात; त्यांचा स्वर्ग इतरत्र असून तेथें त्यांचा देव राहत असतो. जगांतीळ सर्वे कांहीं व्यर्थ, नाशवंत म्हणून त्यांचा त्याग केळा पाहिजे; सव मनुष्यजातीपासून दूर जाण्याचे व त्यांच्या हिताहिताचा व हिताहिताच्या चळवळींचा कांहीही विचार करावयाचा नाहीं, हें त्यांचे ध्येय, यांतच त्यांना इतिकतेन्यता वाटत असते. या ठिकाणीं मला बर्मिंगह्माम येथीळ डॉा० डेल यांची आठवण होते, त्यांच्या दृष्टीनें देवाच्या १० आज्ञांचा व्यक्तीच्या खाजगी चरित्रांशींच संबंध नसून, त्यांचा संबध सार्वजनिक हिताशींही फार निकटचा आहे. असाच विश्वास १५६ सर नारायण गणेक्ष चंदावरकर यांचीं व्याख्याने. आपल्या गत मित्रांचा होता म्हणून तर सामाजिक, राजकीय, थ्मेविषयक, शिक्षणविषयक अगर लोकहिताची दुसरी कोणतीही ववळवळ असली तरी तींत पडून पुढाकार घेणे हें आपले पवित्र कर्तव्य आहे, हें एक धरमकार्यच आहे, असें ते समजत असत; भाणि मग कोणत्याही प्रकारची चळवळ असली तरी तींत ते मोठ्या आस्थेने पडत असत; आणि अस करीत असतां त्यांची कोणी कितीही निंदा केली, त्यांची मानहाने केळी त्यांस कोणी छळिलें त्यांच्या मार्गात कोणी नसत्या अडचणी उपस्थित केल्या, त्यांना कितीही निराशेचे प्रसंग अनुभवावे लागळे, तरी ते आपल्या स्वाकत का्यापासन रतिभरही च्युत होत नसत. त्यांचा उद्योग 'चाळूच असे. कार्य जर पवित्र आहे, चांगळ आहे, तर यांत यश येत आहे, कौ अपयश येत आहे याचा विचार करण्याच्या भानगडींत ते पडत नसत. सावेजनिक हिताच्या बाबतींत ऐहिक ब पारमार्थिक असला भेद त्यांनीं केळा नाहीं. एकदां येथे एक घर्मपर व्याख्यान देत असतांना ते म्हणाठे, ' कांहीं लोकांना असे वाटत असतें का, मनुष्याला पूवेजन्मही नाहीं ब पुनजंन्मही नाहीं ह्या जीवनाच्या मार्ग कांहीं होते, किंबा पुढें कांही आहे व याच्या त्या जीवनाशी संबंध आहे असं नाहीं. कांहीं लोकांना असे वाटते कौ, आपली जी नित्यावस्था आहे ती आपल्या मुला- बाळांच्या रूपाने राहते, त्या पलीकडे आपल्याला कांहीं अवस्था आहे असें मानण्याची कांहीं आवश्‍यकता नाहीं. परंतु विचाराच्या या दोन्ही दिशा आपल्या दृष्टीने समाधानकारक नाहींत. आपण भाकर मांगत असतांना हातीं वरवंटा देण्यासारखेंच हं आहे. पण त्या दोन विर्‍चारांपेक्षां तिसरा एक विचार आहे. आणि त्यांत आपळें समाधान करण्याचें सामथ्ये आहे, ह्यांत आपली खरी तृप्ति आहे. तो विचार झसा कौ, आपली नेहमीं उन्नातिच न्हावयाची आहे, मगती ह्या. महादेव गोबिंद रानंडे. १५७ जगीं होवो किंवा अन्यत्र होवो, मात्र आपणं मित्य आहो, नादवेत नाहीं, ह्या दृष्टीनें सव उद्योग केळे. पाहिजेंत. ! हा जो त्यांचा स्वतःचा विश्वास त्याच्या स्पष्टींकरणार्थ ले म्हणाठे -“' थोड्यां ढिवसांपूर्वी मी उत्तर हिंदुस्थनांत गेलो होतो, त्या वेळीं गंगेच्या कांठी उभा असतांना नर्दीरचें ते. बिशाळ पात्र, तो प्रचंड प्रवाह पाहून मंन अगदीं प्रस्न झालें, त्या एकंदर वैभर्वाचा ममावर अत्यंत इष्ट असा परिणाम झाला व एकदम माझ्या तोंडून भसे उदार निधाळे ' हिंदुस्थाना ! तूं धन्य आहेस ? ' पंण लागलाच माझ्या मर्यांत विचार आला कीं, “ काय ही गंगा तरी शाश्वत आहें काय £ एके दिवशीं हीही अंतर्धान पावणार मोही कशावरून £ मग मी मोझ्या ममाशींच विचार करितां माझ्या हें लक्षांत आलें कीं, प्रवाहाच्या रीतीने शाश्वत स्थाति आहे, परंतु व्यक्तींच्या रीतीनें मरण, नाश ही घडामोड चालली आहे.'” यावरून आम्हांला किंती तरी बोध होतं अहि बरें! पहा आपण ज्या व्यक्ति आहोत, त्या, समाजाचे परिमाणं होस. आणि हे जे आपण परमाण ले सृष्ट होणार आहो. फरंतु आपण गेलो, म्हणजे एकंदर जनसमांज गेला, असे नाहीं. ज्या- प्रमाणे गंगेचा प्रवाह सतत चाळू राहणार, व्याप्रमाणे हा लोकगंगेचा प्रवाह नित्य आहे. आणि हा जो प्रवाह तो भव्य करणे, हे आम्ही जे परमाणू, घटक, त्यांच्या हातांत आहें, ह! ज्यांचा विश्वास, व ह्या विश्वासानं प्रेरत होऊन ज्यांची सव कार्ये होत होतीं त्यांस निरा- शेचचा कधीं स्पर्श व्हावा तरी कसा ? एकदां ते येथेच उपासना र्‍चाळवीत असतां *हणाळे “: आम्ही पतन पावलो, किंवा आम्हांला यश. आले नाहीं, तर त्यांत काय झाळे 2 आम्हांठा अपयश व त्रास हें सर्व सहन करायचेच आहे. पण जं कांही. आपल्याला सहन करावयाचें आहे, तें सहन करून धीराने व शोर्यानें पुढील मार्ग चाळू या.” हा जो त्यांचा मनुष्यजातीवरीलळ विश्वास त्याच्यायोगें त्यांच्या १५८ सर नारायण गणदा चंदावरकर यांची व्याख्याने. [ठिकाणीं उदारभाव नांदू लागला. हा उदारभाव त्यांच्यांत इतक्या प्रमाणाने होता, तसा तो आपणास क्कचितूच आढळेल. अशाच उदार भावयुक्त जातीसंबंधार्ने एका खिस्ती साधूने म्हटलं आहे. ४ तें पुष्कळ दुःखें बहुतकालपर्यत सहन कारितात, पण स्वतः फार मायाळु असतात, त्यांच्या हातून कोणाचा हेवा होत नाहीं, त्यांच्या ठिकाणीं दंभाचा अंशही वास करीत नाहींत; ते फुगून जात नाहींत व कधीं पुढे पुढें करीत नाहींत; ते कधीं सहसा चिडत नाहींत वब कोणाच्या वाइटाचा विःचार त्यांस शिवत नाहीं; अनाचर, भनीति पाहून नव्हे; तर सदाचार, सत्यनीति, सत्यनिष्टा पाहून त्यांस आनंद होतो. सवे प्रकारच्या प्राप्त स्थितीचा ते श्ांतपण अनुभव घेतात, जें विश्वास ठेवण्यासारखे असेल त्यावर विश्वास ठेवितात व र्जे सहन करणें जरूर तें सहन करितात. ! हें सर्वे वणेन आमच्या बंधुंस पूर्णपणें लावतां येतें. कोणाही व्यक्तीविषयी त्यांच्या तोंडून कधीं कठोर शब्द निघाठेळे कोणास माहीत नाहींत. आपापसांतील कलह, मतभेद मत्सर, ह्यांच्या पलीकडे ते असल्यामुळें यांच्या उदार झअत:करणांत सर्वांचा वास असे? एकदां ते म्हणाळे * लोकांना तुम्ही अगदीं निरुपयोगी आहां, तुमचा कोणालाच कांहीं उपयोग नाहीं, तुम्ही भूमिभार आहां असें सांगून काय फायदा होणें शक्‍य आहे ? त्यांना ह्या जगाचा हेतु काय, त्यांचं येथे काय कर्तन्य आहे हें. सांस कळावें व त्यांच्या हातून कांहीं चांगलीं कार्ये व्हावींत अशी जर तुमची इच्छा आहे, तर त्यांच्या ठिकाणीं चांगुलपणाचा जो अंश आहे व ज्याच्याद्वारें महा कार्यं होणें शक्‍य आहे, तो जागृत करण्याचा प्रयत्न करा, त्यांची निभत्सना करूं नका व लांस हिडीस फि्डांस करूं नका. '' आणि हेंच धोरण नित्य आपल्या दृष्टीपुढे ठेवून त्यांच वर्तन होत असे. हाच अत्यंत उदार भाव त्यांच्या ठिकाणीं होता. म्हणूनच ज्या ज्या चांगल्या संस्था प्रागतिक धोरण महादेव गोविंद रानडे. १५९ ./€१६.५४७/७ ४,७९७ ४७,१४७.” ४ ४.” .»१७ /0_/”0४ ७४.” ७ /८ “९./”९.”/५.”/१ /०//% “५ /”१ ,/४ “९ /४५_/५ ७ /% “४./"*.-४१,”"* /“५.५/५_/% /% /% / ९,४'५_/”/५./””५/”%-/”चक आपल्या दृष्टीपुढे ठेवून निघत असत त्यांच्यावर त्यांचे प्रेम बसे व त्यांच्या कमोविषयीं त्यांच्या ठिकाणीं सहानुभूति वसत असे. जेव्हां आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानेद हे मुंबई इला- स्त्यांत प्रचारासाठी आले, त्या वेळीं स्वतः प्राथेनासमाजाचे सभा- सद असल्यामुळें आ्यसमाजाचे सव सिद्धान्त जरी त्यांस मान्य नव्हते, तरी दयानदस्वामींना न्या० रानडे ह्यांनी जवळ करून सर्व प्रकारचे साहाय्य केलें. रानडे यांच्या पुष्कळ मित्रांनी त्यांस म्हणावे की, आपण प्राथैनासमाजाचे सभासद, राजा राममोहन यांनीं उपदेशिठेली तत्त्वे आपल्याला प्रणपणें मान्य, असें असून आपण आर्यसमाजांत व्याख्यार्ने देतां व देवळांत जाऊन पुराण सांगतां, अगर व्याख्यान देतां याचा झर्थ काय व हें आपणास जमतें कसें १ जेथें जेथे धर्मविषयक जागृति आहे, तेथें तेथें अल्पस्वल्प प्रमाणाने रानडे साहाय्य करावयास सिद्ध असत, हा त्यांचा दोष नसून त्यांच्यांतील हा फार मोठा गुण होता. याचेवरून त्यांच्या ठिकाणीं परमतसहिष्णुता जी होती ती कोणत्या प्रकारची होती त्याची साक्ष पटते. त्यांचें एक मोठें तत्त्व अर्से असे कीं, ब्यास प्रागतिक धोरण म्हणावयाचे ते आकुंचित नसावें. त्याचा विचार व्हावयास पुष्कळ अवकाश असावा. जर आज अनेक धर्मसंस्था उदार ध्येय आपल्यापुढे ठेवून उदार धर्माचा प्रसार करूपहात आहेत अशा वेळीं ह्या निराने- राळ्या संकटांत कोण कोणत्या गोष्टींसंबंधाने ऐक्य आहे, तें पाहिळें पाहिज. व मतभेदाचे जे भाग असतील त्यांचे स्तोम न माजवि- ण्याचा आपला निश्चय असला पाहिजे. वेदच तेवढे ईश्वरदत्त, व म्हणून सर्वांशीं प्रमाण असे दयानंदस्वामींनीं म्हटले, तर त्यांत आपे काय कमी झाले £ त्यांचा तो विश्वास त्यांस लखलाभ होवो. परंतु वरवरच न पहातां जरा खोल प्रवेश करून, हें एक तत्त्व बाजूस ठेवल्यावर आपल्या तत्त्वांशी जुळण्यासारखें त्यांच्यांत कांहीं आहे १६० सर नारायण गणेश चेदॉर्वरकर यॉ्वी व्याख्याने. की नाहीं, हें पहावयास काय हरकत आहि ? असे त्यांनी म्हणावें आणि इतर धर्मांचा विचार करीत असतां हें उदार धोरणच ते दृष्टी पुढें ठेवीत असंत. २८९९ सालीं लखनौ येथे त्यांनीं जे उद्गार काढळें त्यांक्रून व्याख्याने देतोना आपले मनौदार्य ते कसें सर्वांच्या निदरी' नास आणून देत असत ते दिसते. त्या वेळीं गुरुनानकांच्या शब्दांचं उपयोग करून ते म्हणाळे, मी हिंदुही आहे व मुसल्मामही आर्हे म्हणजे अर्थांत ज्याप्रमाणे हिंदूकडून होणारी जीं सत्कृत्ये त्यांच्याविषयी मोडी जशी सहानुभूति आहे, त्याप्रमाणें मुसलमांसोकडूनही होणाऱ्या चांगल्या कृत्यासंबंधानें आहे. मोणसामाणसांतीळ, जातीजातींतील राष्ट्राराष्ट्रांतील भेद हे त्यांना अगदीं भ्रममूलळक, कायम न राहणारे असे वाटंत,म्हणून वरच्या खळबळीच्या आंत. जावयाचा त्या उदारधीचा नित्ष प्रयत्न असे. कारण असें केल्यार्सेच सर्वीतरात्मा जो परमेश्वर त्याचें दर्शन आत्म्यास होतें व तोच आपल्या ठिकाणीं जो दैवि अंश आहे त्यास उद्दीपित करितो. असे जे हे थोर पुरुष, ज्यांनीं केवळ परहितासाठीं आपलें जीवित कंठिटे, सर्व कांहीं उयोग लोककल्याणा- साठीं आत्महिताचा बिलकुळ विचार न कारितां, एवढंच नव्हे, तर स्वाहिताचा त्याग करून केठे, लोकांचें कल्याण हाच ज्यांचा जीवन- हेतु व जेथें जेथें म्हणून त्यांना चांगुलपणा दिसला तो ज्यांच्या प्रेमाचा विषय झाला, ज्यांनीं आपल्या मार्गात येणाऱ्या व आलेल्या अड- चणींचची केव्हांही भीति बाळगिली नाहीं, व ज्यांचा लामुळें उययोगही मंदावला नाहीं, ज्यांच्या चित्ताची शांति कधीं ढळली नाहीं, कारण ती यांच्या ठिकाणीं बहुतप्रमाणानं वास करीत होती. ज्यांनीं आपल्या न्वारत्रांत जो साधेपणा व साधुत्व संपादण्यास साहाय्य करणे हें सव धर्मांचे साध्य त्या साघेपणाचा व साधुत्वाचा आपल्या सर्वे जीवनाच्या द्वारें प्रत्यक्ष अनुभव आणून दिला, त्यांचा ते जरी आज आम्हांस मागें. टाकून गेळ आहेत तरी आम्हांस केव्हांही विसर पडणार नार्ही. महादेव गोवेंद रानडे. १६१९ भामच्यासाठीं जे कांहीं केळे त्याचा केव्हांही विसर पडणार नाही. आतां भामच्या आयुष्यार्चे हेच महत्कार्य व्हावें की, त्यांनी जे महान्‌ कार्य केळें ते आम्हीं आपल्या अल्पसामध्यीनुसारे पुढें चालवार्वे, आम्हीं आतां भसे सर्वांच्या अनुभवास आणून दिळें पाहिजे की, रानडे आमच्यासाठी इतकीं वर्षे जे राबले, खपले ते व्यथ नव्हेत; सांचे श्रम व्यर्थ गेळे नाहींत व त्यांचा जो असाधारण आशावाद, त्यांची सत्कार्यनिष्ठा, त्यांचा देवावर्राळ अढळ विश्वास, त्यांचे अखिळ मनुष्यजातीविषर्यार्चे प्रेम हीं दृष्टीपुढे ठेवून त्यांच्या भआशीवीदार्ने त्यांचे कार्य पुढें चालवू व त्यांच्या चरित्रापासून आम्ही साहाय्य घेऊं, त्यांनीं ज्याप्रमाणें परमेश्वरार्चे पितृत्व व मलुष्यारचे भ्रातृत्व हें नातें स्थापण्याचा प्रयत्न केला व देवाच्या नांवाचा गजर केली साप्रमाणेंच आपण करण्याचा प्रयत्न करू या. कारण, आपला असा विश्वास आहे की, त्यांचा परमविशद्ध आत्मा आपण काय करीत आहों ते पहात आहे, त्यांची दृष्टि आपल्याकडे आाहे, ते आपणांस विसरले नाहींत. २* *५( हिंदु युनियन कुबच्या वार्षिकात्सवाचे वेळीं दिळेळें व्याख्यान. ) जच्या प्रसंगीं व्याख्यान देण्यासाठीं माझी निवडणूक करून आपण जो मला मान दिला त्यास मी पात्र नसल्यामुळें तो मी नाकारण्याच्या विचारांत होतो; परंतु आपल्या चिट/णेसांनीं मला असें सांगितलें को, आतांपर्यंत व्याख्यान देण्यास दुसरा कोणी योग्य मनुष्य सांपडला नाहीं व आतां असा योग्य मनुष्य शोधून काढण्यास भवकाशही थोडा राहिला; यासाठीं मींच तें काम पत्करले पाहिजे. आपल्या सेक्रेटरीसाहेबांनीं याप्रमाणे ६५ १६२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. य्य की सांगितल्यामुळे नाइलाजाने मला त्यांचे म्हणण्यास रुकार द्यावाच लागला. डॉ० भांडारकरांनीं आज व्याख्यान द्यावे म्हणून चिटणी- सांनीं खटपट केली होती; परंतु तूते डॉक्‍टरसाहेबांची प्रक्षाते ठीक नसल्याकारणाने मुंबईस येऊन व्याख्यान देणें त्यांजकडून होण्या- सारखें नाही असे कळते. न्या० रानडे यांचे संबंधाने चार शब्द अधिकारयुक्त वाणीने बोलण्यास डोक्‍्टरसाहेबां इतका योग्य दुसरा कोणी नाहीं, म्हणून तेच मुंबईस आळे असते, तर लांच्या तोंडचे चार शब्द ऐकण्याचा लाभ आपणां सर्वांस झाळा असता. असो. प० वा० रानडढे यांजबददळ आततां- पर्यंत व्याख्यानद्वारां व लेखद्वारां इतकी माहिती आपणा सर्वांस मिळाली आहे कीं, मीं आतां त्यांजबद्दळ विशेष तेकाय सांगावें तेच मळा समजत नाहीं. आजच्या उत्सवप्रसंगीं, ठरल्याप्रमाणे कार्यक्रम पार पडलाच पाहिजे, यासाठींच आपण मला जो कार्यभाग नेमून दिळठेळा आहे, तो मार्झे कर्तव्य म्हणून मीं ज्या अर्थी स्वीकारला आहे, त्या अर्थी तो मला यथाशक्ति बजावलाच पाहिजे. न्यायमूर्तीशीं माझा प्रथम पारिचय सुमारें चोविस वर्षांपूर्वी झाला, त्याच वेळेच्या सुमारास एका आंग्ल मराठी साप्ताहिक पत्राच्या इंग्लिश बाजूचें संपादकत्व माझ्याकडेस होतें. न्या. तेलंग यांची त्या वेळीं माझ्या कामावर देखरेख असे. रानडे यांची व माझी त्यावेळीं ओळख नव्हती. त्या वेळीं ते नाशकास सबॉर्डिनेट जज होते. ल्या पत्रार्चे संपादकत्व त्या वेळीं मजकडे होतें, त्याचे रानडे हे पहिले संपादक असल्यामुळें त्यांची सलछामसळत मिळाल्यास मला विशेष मदत दोईळ, या हेतूर्न मीं त्यांस पत्र ठिहिळे. या पत्राचा जबाब त्यांनी अगदीं मोकळ्या मनानें दिळा व त्याबरोबरच आपला अभिप्रायही त्यांनीं मठा कळविला. माझे अप्र व स्फुट ठेख आपण वाचीत असतों; परंतु ते स्फुट ठेख इतके लांबलचक असर्णे मला महादेव गोविंद रानडे. १६४३ बरें व्राटत नाहीं, अर्स त्यांनीं मला स्पष्ट कळविलें. “' तुमच्या अग्र छठेखांत जो अधळपघळपणा असतो तो जितका टाळतां येईल, तेवढा टाळा. आणि स्फुटांवर जरा विशेष भर ठेवा. आज काल लोकांना छांब लांब ळेख वाचण्याइतकी फुरसत नसते. यासाठीं तुमचे, स्फुट छठेख लहानच परंतु व्यापक अथाने भरठेळे आणि चटकदार येतील याकडे लक्ष असूं द्या. पार्थेयन लोकांच्या शरसंधानाप्रमार्ण तुमच्या ळेखांचा नेम धिनचूक असूं द्या. ” याप्रमाणें रानड्यांनी मला उपदेश केला. असो. खुद्द रानड्यांची लेखनशैली कांहीं “: पार्थियन शरसंधानतुल्य '' नव्हती. परंतु त्यांच्या सामर्थ्येवान्‌ विचारपरंपरेस साजेशीच त्यांची ठेखनशैली होती. त्यांच्या विचार- मालिकेपासूनच तिची उत्पत्ति होती, असे म्हटळें तरी चालेल. त्यांची ठेखनशैली भारदस्त होती. ज्याला “' अंग्लोसाक्सन इंग्लिश !” म्हणतात, तशा प्रकारची सरणी त्यांच्या लखांत नसे. परंतु त्यांच्या सतेज ठेखांच्या उठाव विवेचनपद्गतीमुळ॑ आणि इतिहासविषयक गोष्टीसंबंधानें त्यांच्या ठिकाणीं जी प्रदित्त कल्पनाशक्ति होती तिच्या- मुळें वाचकांचे मन ताबडतोब वेविळें जाई. “' आधुनिक यूरोप- खंडाचा इतिहास ( 1५०" ० १310 !ठाबा ॥४प'०)९)”" या अलिसनसाहेबांनीं लिहिलेल्या ग्रंथाशीं रानडे यांचा जो विद्यार्थी- दशेत ते असतांनाच परिचय झाला, त्यामुळें त्यांच्या भाषापद्धतीवर या ग्रंथाचा बराच सुपरिणाम झाला, असं म्हणतात. न्या» रानठे यांच्या बरोबर एलफिन्स्टन काळेजांत असलेल्या कांहीं समकालीन व्रिद्याथ्याकडून मीं अर्से ऐेकिठें आहे कॉ, एम्‌. ए. चा अभ्यास करीत असतां रानडे हे काळेजच्या वाचनालय़ांत दररोज समोरच्या टेबअठावर पाय टाकून बांकाअर उघडे बोडके बसून तासांचे तास अलिपतनचे ग्रंथ एकटेच मोठमोठ्याने वाचीत बसत. ला वेळचे त्या कोळेजचे प्रिन्पिपाल सर आले अ्झांडर ग्रांट १६४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. यांनीं एक दिवस ही गडबड ऐकून इतक्या मोठ्याने कोण वाचीत आहे म्हणून ते आंत डोकावून पाहूं ठागळे. असा वेडगळपणारने अस्ताव्यस्त उघडा बोकडा बसून कोण वाचीत आहे, म्हणून त्यांनीं कांहीं विद्यार्थ्यांस विचारलें, तेव्हां त्यांनां कळलें कीं आपला महादेव ( प्रांटसाहेब रानडे यांस महादेव म्हणून हांक मारीत ) वाचीत आहे. लांपैकीं एक विद्यार्थी रानडे यांस ही गोष्ट कळविण्यासाठी जाऊं लागला तेव्हां प्रिन्सिपाळ ग्रांट यांनीं त्यास थांबवून म्हटलें कौं, “ त्याला व्यत्यय आणूं नकोस, त्याला आपला अभ्यास करूं दे, '' ही मोठ्याने वाचण्याची संवय रानडे यांस आमरण होती. स्वतःशीच मोठ्याने वाचळें म्हणजे भापण काय वाचठें, हें ताबड- तोब लांच्या मनांत उतरे, असें मळा वाटतें. न्यायाधिशाचे काम करीत असतां वकीळ लोक आपल्या मुद्यांच्या प्रातिपादनार्थ जे आधार दाखवीत ते त्यांस जडलेल्या या संवयीमुळें त्यांना बरोबर समजण्यास अवघड होई कॉोँं. काय, अशी मला वारंवार शंका वाटत भसे. कारण त्यांचे जोडीस दुसरे न्यायाधीश बसत असल्या- मुळें हे दाखविलेले आघार मोठ्याने स्वतः वाचून पाहणें साध्य नव्हतें, त्यामुळें ते मनांतळे मनांतच वाचून पहावे लागत. लांच्या समोर काम करणाऱ्या वकिलांच्या हें लवकरच ध्यांनीं येऊन वुकठें कौ, आपण जे आधार यांच्या समोर मांडतो तें अशा वेळीं यांच्या बरोबर ध्यानांत उतरत नाहींत. ते जेव्हां न्यायमंदिरांतलें काम आटपून आपल्या चेंबर ( खोली ) मध्यें किंवा घरीं जात त्या वेळीं हे आधार पुनः मोठ्याने स्वतः वाचीत किंवा दुसऱ्या कडून वाचवून घेत. अशा रीतीर्ने एकदां ते वाचल्यावर मात्र त्यांतील एकंदर मुदे त्यांच्या तंतोतंत ध्यानांत येत. अशा प्रकारें मोठ्याने वाःचण्याच्या संवईमुळे एक फायदा आहे. अशा वाचण्या- मुळें आपलें मनच केवळ आपण काय वाचतों हँ ग्रहण करते असे महादेव गोविंद रानडे. १६५ नाहीं, तर कानांना सुद्धां तें ग्रहण करावें लागत असल्यामुळें वाचनाचा परिणाम अधिक दढ होतो. रानडे यांच्या वाचनामध्यें दुसरा एक विशेष असे. कोणतेही पुस्तक एक वेळ वाचल्यावर त॑ जर त्यांना वाचनीय असें वाटलें तर ते त्याचा मथितार्थ पद्धतर्शारपणानें सवे ठिहून काढीत. अशा प्रकार त्यांनीं अनेक ग्रंथांचा सारांश मुद्देसूदपणे ठिहून काढला होता. या त्यांच्या संवइमुळें पढें जेव्हां ते वरिष्ठ न्याय- मंदिरा ( हायकोटो ) च्या न्यायासनावर बसले त्या वेळीं त्यांच्या समोर जे दहा बारा मुकदमे हमेश चाळत असत, त्यांतल्या प्रत्येक सुकदम्यामधीळ मुद्याच्या सवे गोष्टी ध्यानांत ठेवणे त्यांना सुलभ जाई. विशेषतः: महत्त्वाच्या खनी खटल्यांमध्ये गुंतागुंतीच्या बारीक- सारीक गोष्टीही त्यांच्या ताबडतोब लक्षांत येत. यावरून त्यांची धारणाशक्ति किती विलक्षण होती, हें दिसून येईल. हायकोटांत न्या रानडः'यांच्या बरोबरच कांहीं वर्षपयंत बसत असणाऱ्या एका विद्वान्‌ न्यायमूर्तींनी नुकतेंच कांहीं वर्षांपूर्वी पेनशन घेतले. न्या» रानडे वारल्यावर ला गृहस्थांनी मठा एकदां लिहिलें की, मीं रानठ्यांच्या जोडीस बसून महत्वाचे कैक फौजदारी खटळे निकालांत आणिले. त्या वेळीं अनेक गुंतागुं्तांचे अवघड खुनी खटल्याचे निकाल देण्याच्या कामीं मठा न्या ० रानडे यांचें अतो- नात साहाय्य झाळें. दुसऱ्या एका इंग्रज मित्रानेही न्या० रानठे यांच्या ह्या विलक्षण घारणाशक्तीबद्दद मला असा प्रश्न केला कीं, : यांचे समोर दररोज दहा बारा तरी कज्जे चालतात, त्या सर्वा- तल्या मुख्य मुद्याच्या गोष्टी सवे त्यांच्या डोक्यांत तरी कशा राह- तात. £' या प्रश्नाला अर्थातच जबाब हा कौ, सतत वाचन व व्यवस्थितपणे वाचठेल्या मजकुराचे मुद्देशी( टांचण करण्याची पद्धत, या अव्याहत व्यासंगाच्या योगानें आपल्या नैसर्गिक तीव्र बुद्धीस १६६ सर नारायण गणेदय चंदावरकर यांचीं व्याख्यानें. *९.»/%.*-*-”%* “४.” ५ “४४.४६. “४ ४४-0१ “४४.” “0. “ ४४”. “४५.१४ 00५ “७५४७७.” च “- ./१७- रानठे यांनीं योग्य शिस्त लावून दिली असल्यामुळें कोणत्याहि गोष्टी त्यांच्या ताबडतोब लक्षांत येत; व ला गोष्टींच्या कमी अधिक महत्त्वाप्रमाणें आपल्या मनांत ते त्यांची व्यवस्थित मांडणी करीत. मनाला योग्य शिस्त लावल्याशिवाय केवळ बुद्धीच्या जोरावर एवढें काम करीन म्हटठें तर तें कोणासही शक्‍य नाहीं. उपजतच बाद्धे- वान्‌ अशीं कांहीं माणसें आहेत कौ तीं केवळ इंश्वरदत्त मानासिक शक्तीवरच अवलंबून राहून अव्यवस्थित वाचनाची संवय लावून घेतात. टेखन, वाचन हें उपजत वुद्धिवभवाच्याच योगाने प्राप्त होते, अर्से फॉलस्टाफ्‌ ज्याप्रमाणे समजत असे त्याप्रमाणें विचारशाक्तेही मनुष्याला उपजतच प्रास होते, असा या वगार्तील लोकांचा समज झाहे. जे स्वतःची उन्नाते करण्याच प्रयत्न कारेतात, त्यांनाच इश्वर झाला तरी सहाय्य करितो. या सृशिरूपी विद्यालयांत आपण झापल्या मनास योग्य शिक्षण दिल्याखेरीज आपली उनाते होणें शक्‍य नाहीं. रानडे यांना ईश्वराने उत्तम वुद्धि दिळेडी होती. परंतु ह्या इंश्वरदत्त वुद्धिवेभवापेक्षांही त्यांनीं स्वतःचे महनतीनं आपल्या मनाचा विकास करून घतला, त्यांचा न्यासग फार दांडगा असे. एका क्षणाचाही ते अपव्यय होऊ देत नसत. अव्याहत व्यासंगाची लांना इतकी संवय झाली होती कों, मनांत आणलें तरी सुद्धां, निर्थक वेळ दवडणें त्यांना शक्‍य झालें नसतं. रानडे यांच्या व्यासंगाबद्दद कोणी एका मित्राने त्यांची प्रशंसा केली असतां ते त्यास म्हणाळे की उद्यागीपणाची मठा संवय लागळी आहे असं म्हणण्यापेक्षा त॑ मला एक व्यसन जडले आहे, असें म्हटलें असतां विशेष शाभेल. कारण त्याला प्रति- कार करणेच मठा अशक्य होतें. वाचन आणि वित्चार यांची त्यांनीं आपल्याला इतकी संवय लावून घेतली होती कीं, या दोन गोष्टीशिवाय त्यांच्या मनास बिटकुळ चेन पडत नसे. मनाच्या महादेव गोविंद रानडे. १६७ अश्या अप्रतिबद्ध व्याप्ृततेमुळें आपल्या शरीरप्रकृतीवर परिणाम होत आहे, ह| गोष्ट शेवटीं शेवटीं त्यांनाही कळूं लागली होती. उद्योगाची ही आवड यांच्या शरीरप्रकतास बाधक झाली आणि त्यांची प्रकति मूळची निकोप व मजबूत असतांही ती हळुहळु कमकुवत होत जाऊन त्याच्या योगें त्यांची आयुर्मयीदा खुंटली, ही गोष्ट रानडे यांची ज्यांना ज्यांना म्हणून माहिती आहे ते कबूल करितात. लांना करमणुकीचे खेळ कोणचेही येत नसत. वाचन, लेखन किंवा विचार यांना जर करमणूक म्हणतां येईल तर ह्याच तीन गोष्टींनी त्यांच्या मनास करमणूक किंबा आल्हाद प्राप्त होई. त्यांची प्रकृति चांगली असली म्हणजे ते बरेच लांब फिरा- वयास जात ते फिरावयास गेले असतां माझी त्यांची पुष्कळ वेळां गांठ पडे. परंतु फिरतांनाही त्यांचे विचार कांहींना कांही चाळूच असत. सुष्टिवेभवाकडे, निसगांतील चमत्कृतिजनक बहुविध देखा- न्यांकडे त्यांचं लक्ष बिलकुळ अशा वेळीं जात नसे. त्यांचं ते धिप्पाड उंच शरीर चालत असे, परंतु त्यांचे मन दुसरीचकडे कोठें तरी गुंतलेलं असे--अंतराल्म्याशी त्यांच्या मनाचा संवाद चाल- लठेळा असे. शरीराची चलनक्रिया चाळली असतां खरें पाहतां मनास, विचारशक्तीस थोडी विश्रांती हवी असते. पण, त्यांचं तरस बिलकुल नसे. ते अति बिकट व गुंतागुंतीच्या विषयांवरही अश्या वेळीं विचार करीत असत, आणि शरीर आपळे चालत असे. अशा वेळच्या त्यांच्या अंतस्थ विचाराचीं दोन उदाहरणे मला आठवतात, सन १८९४ च्या मे महिन्यांत लोणावळें येथ त्यांच्या बरोबर मी फिरावयास गेलां असतां, बोलतां बोलतां कित्येक गांवचे गांब नदीच्या महापुर.मुळें बुडून गेल्याची जी बातमी त्याच सुमारास वतैमानपर्त्रातून प्रसिद्ध झाडी होती तिच्याबद्दल विधय निघाला. ते म्हणाळे, “' ईश्वराचे दूरदर्शित्व या गोष्टीने कर्से सिद्ध करावयाचें ! १६८ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने. ७५%, “५०९. “५... ७४ (४. क या गोष्टींनी हितकारक असे कोणते पारोणाम होण्यासारखे आहेत £”? इतर्के बोळून ते स्वस्थ राहिले. त्यानंतर फिरून घरी येईपर्यंत ते कांही एक बोलले नाहींत. वरील प्रश्नाने त्यांचे मन इतर्के व्यापून गेळे होते कीं, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिळे म्हणजेच त्यांच्याशीं बोळून त्यांच्या विचारांस अडथळा करूं नये असे कोणासही वाटलें असतें. सुमारें दोनच वषौपापूर्वी दुसऱ्या एका मित्रास अशाच प्रकारचा दाखला झाला, रानडे व हे गृहस्थ एके दिवशीं फिरत चालले होते, ल्या वेळीं रानडे यांस म्हणाठे!---“ रामदासांनी एके ठिकाणीं “महाराष्ट्रधर्माचे रक्षण करा? असें म्हटलें आहे, 'महाराष्ट॒धमी'विषयी रामदासांची काय कल्पना असावी £ इतर हिंदु लोकांच्या धर्मा हन महाराष्ट्॒धमे म्हणन कांही भिन्न धर्म आहे कां £ रामदासांचा उद्देश तुम्हाला कळला आहे काय ? ”' यावर अर्थातच त्यांच्या मित्राने उत्तर दिलें “ नाहीं बोवा. रामदास काय म्हणतात हें आपल्याला कांहीं बरोबर समजत नाहीं. आपण याचा काय बरें अर्थ करतां ? ” त्या गृहस्थाला उत्तर मिळालें नाहीं, म्हणन तोच प्रश्न त्याने रानडयांस पुनः केला. परंतु रानडे विचारांत गंग झाले. होते. त्यांनी आपण होऊनच जो प्रश्न उपस्थित केला त्याचा जबाब त्यांच्या मित्रास न मिळाल्यामळे त्या गृहस्थांना अथातच पुढीळ सवाळ बंद करावे लागले. : गडबड असो सर्भावार गांगाट चालला असो, किंवा मंडळी भेटाबयास आलेली असो, कशामुळेंच रानडे यांच्या उद्योगास व्यत्यय येत नस. रानडे यांजकडे जाण्यास कोणासही मज्जाव नसे. कोणीही केव्हांहि त्यांजपा्शीं जावे, त्याला हरकत नसे. कोणीही गेला तरी हातीं घेतलेल्या कामांत लाच्या जाण्याने प्रतिभध होत नसे. मग हा जाणारा गृहस्थ त्यांच्याशीं संभाषण करण्यास पात्र असो, किंवा उगाच कांहीं तरी कामाच्या निमित्ताने व्यर्थ काळ दवडण्यासाठीं आठेला असो. महादेव गोविंद रानडे. १६९ त्यांना भेटण्यास आलेले गृहस्थ जर तसेच पात्र असले, तर हातचे काम बाजूस ठेवून ते त्यांच्यांशीं बोलत. पण तोच जर उगाच कोणीतरी कांहींतरी काम घेऊन आलेला असला, तर ते आपलें काम तसेच करीत बसत; पण तुझ्याशी बोठायला तूत फुरसत नाहीं असे एकासही ते सांगत नसत. या दुसऱ्या वगौतील लोकांच्या सपाद्यांतून सुटण्याचा त्यांनीं एक मार्ग शोधून काढला होता. अमक्याकडून कांहीं तरी काम होण्यासारर्ख आहे, असे त्यांना दिसून आलें कीं, त्याला ते असंच कांहीं तरी काम करावयाला देत. अर्से झालें म्हणजे अर्थातच अशी रिकामटेकडी मंडळी पुनः त्यांना भेटण्यास म्हणून येत नसे ! १ अशा प्रकारें वारंवार अडथळे येत आहेत, पर्भौवार गोंगाट "चालला आहे, अशा स्थितींत काम करण्याची संवय आदरणीय आहे किंवा काय, हें मला खात्रीपूर्वक सांगतां येत नाहीं. श्रेष्ठ प्रकारचे मानसिक श्रम करावयाचे आहेत, तर शरीररूपी यंत्र सुरळितपर्णे चचाळावयाला हवे. विशेषत; ज्यांना ज्ञानतंतु ( | ०५०प३ 5१५०७ ) म्हणतात ते अविकृत असायला पाहिजेत. परंतु तुमच्या कामांत जर वारंवार तुम्हांला व्यत्यय येऊं लागला, तर ज्ञानतंतु सुव्यवास्थितपर्णे राहणें शक्‍यच नाही. कोणतेही काम कर्रात असतां मनाची एकाग्रता राखण्याची रानडे यांची शाक्ते फारच विलक्षण हाती. एकांत असो किंवा भोंवतालीं मंडळी जमळेली असो. आपळें काम एकाग्रचित्ताने करण्यास त्यांस मुळींच अडथळा येत नव्हता. त्यांची शरीर प्रकु- तिही तशीच निकोप होतो. तिच्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळीं लांब लांब फिरावयास जाणें एवढाच कायतो व्यायाम करून एकसारंखें काम करण्याची शाक्ते त्यांचे अंगीं होती. परंतु निसर्गास धाब्यावर बसवून असें किंती दिवस चालणार १ अशा प्रकारे दगदगीमध्यें भव्याहत व्यासंग केल्याचे प्रायाश्वेतत रानडे यांस अखेर भोगार्बे १७० सर नारायण गेणदवा चंदाघरकर यांची व्याख्यानें, लागलें. अज्शा अव्याहत व्यासंगाच्या योगें करून त्यांनीं आपल्या आयुष्याची मर्यादा आपण होऊन संकुचित केटी ! कोणाही मोठ्या मनुष्याकडे जाण्यास मजञाव नसणें याचा अर्थ आमच्या देशांत असा करितात कीं, ज्याढा जशी फुरसत मिळेळ, तसततसें त्यार्ने तुम्हाला भेटायला यावें, मग त्याचें खरोखरच काम असो किंवा नसो; त्यानें आल्याबरोबर तुम्ही त्याजबरोबर ते| उठून जाईपर्यंत अघळपघळ बोलळं पाहिजे.सतत मानासेक श्रम करणारांना अशा प्रकारची सवलत लोकांना देणे इष्ट नव्हे. मनाची एकाग्रता होण्यास एकांतवास आवश्‍यक भाहे. यासाठीं मानसिक श्रम करणारांनी अगदीं एकांतवासांत बसून काम करण्याचें त्रत अगदीं तंतोतंत पाळळें पाहिजे. विशेषत: या देशांतील आम्हां लोकांमध्यें या तत्त्वाची जाणीव अद्याप व्हावयाची आहे, असे म्हटलें तरी चाळेळ. आम्हांठा हें तत्व समजळे तरी त्याची अंमलबजावणी आमच्याकडून होत नाहीं. सतत परिश्रम करण्याची संवय रानडे यांनीं स्वतःला लावून घेतली होती खरी, तथापि त्यांच्या या एका संवयीमध्ये सुद्धां वर सांगितठेळें एक व्यंग होतें. केवळ अव्याहत परिश्रम केल्यामुळें त्यांना अकाठी ग्ृत्यु आला असं नाहीं. केवळ सतत उद्योग केल्याने मनुष्य कधींही कमकुवत होत नाहीं, असें जे मोठमाठे प्रख्यात डॉक्टर व वैद्य म्हणतात त्यांत बरंच सत्य आहे, अशी माझी समजूत आहे. अव्याहत उद्योगापक्षां अशा प्रकारचा उद्योग दगदगीमर्ध्ये जर केला असला, तर या दगदर्गीनें मनुष्याची भायुमयादा खुंटते. जो येईल त्याला कधींही प्रतिबंध न केल्यामुळें त्यांच्या कामामध्ये जे दररोज वारंवार व्यत्यय ग्रेते असत त्यामुळे, व आपल्या मानासक शाक्ते दिवसांतून कांहीं पारोमेत काळपर्यंतच विकसित असतात, हे तत्त्व विसरण्याची सवंय त्यांना स्वतःला लावून घेतां आढी नाहीं, यामुळें सर्व दिवसभर श्रम केल्यानंतर महादेव गोवंद रानडे. १७१ हि अ डे बंब अँड ेबंबा॒ुाााााबाआज्ग्म्ग्गमा्ास्न्नविक्ज क अमळ ळा ळ्ळकाकडाकककााळकाडयाडन्या ककव याता रानडे जर थकळे भागठेळे दिसत असत, तर त्यांत काय भाश्चर्य £ सतत विचार आणि वारंवार अडथळे येत चालले आहेत, अशा पारोस्थतींत एकसारखा उद्योग करण्याची संवय याचा परिणाम शेवटीं लांच्या शरीरप्रकुतीवर झालाच ! लांची शरीरसंपत्ति मूळची जरी निकोप होती तरी अश्या प्रकारच्या श्रमांचा परिणाम तिचेवर झाल्यावांचून राहिला नाहीं, ज्ञानतंतूंची शाक्ते क्षीण क्षीण होत गेली व त्यांना अकालीं म्रृत्युमुखीं पडावे लागलें ! ! ह्या गोष्टीवर मी विशेष जोर देऊन बोलत आहें, याचें कारण या एका बाबतींत आपल्यापैकी उत्तमोत्तम माणसांमध्येंही अद्याप बाळवतू अज्ञान आहे, त्यांना ह्या बाबतींत अद्याप पुष्कळ शिकावयाचें आहे, असें मला आढळून आढ आहे. थोड्याच वपापू्वी एका बड्या हिंदु गहस्थाचे घरीं त्याला भेटण्यासाठीं मी गेलो होतां. सदरहु गहस्थ आज हयात आहेत, ईश्वरकृपेनें त्यांना उदंड आयुष्य प्राप्त होवो ! माझें हे भाषण जर या गृहर्थांचे वाचण्यांत आळे तर मी कोणाबद्दळ बोलत आहें, हे त्यांच्या तेव्हांच ध्यानांत येईल. असो. एके दिवशी सकाळीं पूर्वी वेळ ठरवूनच मी या गृहस्थांचे घरीं गेलो. त्या वेळीं ते आवलं सरकारी काम करण्यांत मम्न झाळे होते. म्हणून संध्या- काळीं सात वाजतां मीं येतो, असं ठरवून पन: एकवार त्या वेळीं मी लांजकडे गेलो. त्यावेळीं लेस्ली स्टीफन या ग्रंथकाराने लिहिलेले एक पृस्तक घेऊन ते नुकतेच वाचायला बसण्याचे तयारींत होते इकडे सर्भावार त्यांचीं मुलें गडबड करीतच होतीं, गडीमाणरसे इक- इन [तिकडे फिरत काम करीत मोठमोठ्याने बोलत होतींच. मीं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिळें तर त्यांचे चर्येवर थकल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत होतें. मी आंत गेल्याबरोबर ते मला म्हणाठे,' काय बुवा सारा दिवस आज काम करकरून थकलो. नुकताच हा कचेरींतून आलों. ! यावर मी बोललो, ' आणि एवढें करून आपण आतां १७२ सर नारायण गणेद्व चंदावरकर यांची व्याख्याने, “४* “* ४.५४./०५-”९५./५..५0४.,//४.५”.»”४ ५८४५१०४ १५-%-४/४.././/%.//१ ४४८०४९७ ८४ ७४७0४ ४४१९, .७ /” आ ०४९५ ..७९0 ६.००... ७.” ४0७ ४” च ल हस्ली स्टीफनचे ग्रंथ वाचायला बसत आहां? त्यावर त्यांनी उत्तर दिळे. “ होय मनाला कांहीं करमणूक तर हवी £ ' “* आणि ह्या ग्रेयाच्या वाचनाने आपण मनरंजन करून घेणार म्हणतां £ यामध्यें तर मोठमोठ्या तत्त्वज्ञानाने भरलेले भारदस्त निबंध आहेत, आणि इकडे पहार्वे तर आपल्या भोवताली मुलांचा कलबलाठ भाणि गडीमाणसांची दवड चाळलेली आहे £' त्याला काय इलाज १ हें तर चालायचेच ! असें म्हणन जणं काय ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्पालठा अनिवार्येच आहेत अशा तऱ्हेने हे बडे गृहस्थ खुर्चीवर पडून राहिळे. वास्तविक पाहतां संस्थानचा कारभार चाल- विण्यासारखीं मोठमोठी कामे जे करीत होते, त्यांना असल्या क्षुलक गोष्टी अनिवार्य वाटाव्या काय १ कांहीं वर्षानेतर त्यांची माझी पुनश्च गांठ पडली, त्या वेळीं ते मठा म्हणाठे की, अहो आतां मीं ती माझी जुनी संवय अगदीं सोडली आहे ! असो. आपण पुनः आतां रानड्यांकडे वळूं. उल्हासवृत्तीनें सतत उद्योग करण्याची त्यांची संवय आपण आपल्याला लावून घेतली पाहिजे. पण या बाबतींतील त्यांचा जो दोष मीं नुकताच दाख- विला, तो मात्र आपण टाळला पाहिजे. त्यांच्या सतत परिश्रमाला सोम्यस्वभाव ही एक जोड होती. कांहीं ढोकांचा असा समज आहे की, रानठे यांचा स्वमाव फार साधा असल्यामुळें त्यांना मनुष्य- स्वभावाची खरी परीक्षा होत नसे. त्यामुळें बरावाइट कसाही मनुष्य असला तरी ते त्यांना कळत नसे. परंतु हा त्यांचा समज चुकीचा आहे. बर्‍्यावाडेटाची त्यांना पारख होत नसे, असें नाहीं; तर त्यांची क्षमादृत्ति नेहमी जागृत असल्यामुळें कोणी कितीही त्रास दिला, किंवा कोणी किर्ताही आःमळछाबा केळी तरी ते त्यावर रागावत नसत. त्यांचा उजवा डोळा साफ निरुपयोगी झाला होता वब डाव्याची दृष्टीही मंद झाली होती; तथायि या थोड्याशा शिलुक राहिलेल्या ति महादेव गोविंद रानडे. १७३ डाव्या डोळ्यानें त्यांना जें पाहतां येई, ते आम्हां इतर माणसांना दोन्ही डोळ्यांनींही दिसत नाहीं ! कोण मनुष्य कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हें लांना ठागळेंच कळून येई. परतु लांचे मन मोठे होतें, त्यामुळें द्षृर्बठ माणसें स्वतः जाणून बुजून किंवा दुसऱ्याच्या नादीं लागून सत्पथापासून बहकलेलीं त्यांच्या पाहण्यांत आलीं तर, त्यांचा राग येण्याऐवजीं रानडे यांस त्यांबद्दद कळवळाच उत्पन्न होई याचें कारण असें कीं, ते व्यक्तांच्या विशिष्ट दोषांकडे पाहतच नसत. त्यांची विहगदष्टि असे. लांचे मानव जातीवर्रील प्रेम समुचयवाचक असे. जणूं काय अखिल मनुष्यजातींतच तें गुरफटून राहिलेले होते. न्याफ़ हें सवेस्व असें वाटून ला व्यक्तींकडे यांचें मन इतके फारसे वेधत नसे. लांच्या मनास अशा प्रकारचें वळण असल्यामुळें ते लोकांना फार प्रिय असत व यांवर यांची छाप बसण्यास सुलभ जाई. परंतु उलट पक्षी अशा स्वभावामुळें त्यांच्या मनास थोडा कम- जोरपणाही आलेला होता, हें आपण विसरतां नये. त्यांची दृत्ति क्षमाशील असल्यामुळे कधीं कधीं ते अशी डळमळीत तडजोड करीत असत कीं, तीमुळे स्वाकृत तत्त्वास धोका उत्पन्न होण्याची धास्ती असे. उदाहरणाथे, संमतिवयाच्या कायद्याच्या चळवळीच्या- वेळीं जेव्हां विरुद्ध पक्षाचे मंडळीने मोठी ओरड चालविली, तेव्हां रानडे यांनीं न्या० तेलंग व रावबहादूर नूलकर यांस लिहिले कीं कायद्याची मर्यादा कततुप्राप्तीपरयंत ठेवण्याविषयीं आपण हिंदुस्थान- सरकाराकडे रदबदली करावी, म्हणजे सवे वाद मिटेळ. अश्या प्रकारची रदबदली केली तर अर्थातच या बिलाचे मूलतत्त्वाची आहुतीच पडेल हें घ्यानांत आणून तेळंग आणि नूलकर या दोघां- नींही तर्से करण्यार्चे साफ नाकारिले. वास्ताधिक गोष्ट अशी आहे कीं, उपयुक्ततेचे तत्त्व रानडे कधीं कधीं मर्यादेबाहेर उपयोगांत आणण्यास पहात. कोणार्चेही मन दुखवावयाचें त्यांच्या अगदी १७१ सर नारायण गणेशा चंदावरकर यांची व्याख्याने. जिवावर येई. सर्वानीं मिळून एकदिलानें कार्य करावें असें त्यांना चाटे. ठोकनायकाचे ठिकाणीं हा गूण असणे छाष्य़ आहे. परंतु ह्याच तत्त्वास चिकटून राहिल्याने कधीं कधीं कमकुवतपणा पदरी येण्याचा संभव असतो. तात्पुरते कोणालाही.जरी वाईट वाटलें तरी सत्य तें स्पष्ट बोळळेंच पाहिजे, तत्त्वाच्या अढळ भूमिकेवर आपण निघोरानें उभें राहिलें पाहिजे. जेथें तत्वाला बाध येत नाहीं, तल्या ठिकाणीं थोडी माघार घेतली तरी हरकत नाहीं. परतु स्वीकृत तत्त्वापासून रतीभरही ढळू नये. या देशांतील आपणां इतर लोकां- मध्ये जो दुबळेपणा आहे तो या एक बाबतींत रानडे यांच्याही अंगीं होता. परंतु जरी त्यांच्या हातून कधीं अशी चूक होई तरी तिचें कारण असें कीं, त्यांचा रभाव सोम्य होता, आणि त्यांचं मन उदात्त होते. त्यांचे असतेच जे लहान सहान दोष आतां मीं दाखातेले त्यामुळेंच ते आम्हांस प्रियतर झाळे होते, असे म्हणण्यास हरकत नाहीं. तम्हां आम्हां सर्वांमध्ये हे दोष नाहींत असें नाहीं परंतु आपल्या कामांत किंवा इतर सद्गुणाच्या बाबतींत पाहिलें तर ते आपणां सवाहून किती तरी पट श्रेष्ट होत ! त्यांचें वतन अगदीं निष्कलंक, अआुद्ध व साधें असे, त्यामुळेंच त्यांच्या बुद्धिवेभ- वालाही शोभा आलेली होती, असे नाहीं, तर त्यामुळें त्यांचे चेहऱ्या- लाही सोंदर्य प्राप्त झाळे होतें. त्यांची मुद्रा इतकी चित्तवेधक नव्हती असें कोणी म्हणतात. परंतु असे म्हणणारांना खऱ्या सोंदयीची पारखच नाही असं.मी समजतो. मीं असे म्हणणे धाष्ट्यांचे तर खरंच; पण तरस म्हटल्यावांचून माझ्यानें राहवत नाहीं, अंतर्यामी वसत असलेल्या गुणांचे तेज बाह्यमुद्वेर झळकते. रानडे स्वस्थ बसळे असतांना त्यांच्या चर्येवर ध्यानाचे तेज स्पष्ट दिसत असे. झापल्या आवडत्या कोणच्याही विषयावर बोलण्यास ते उभे राहिळे म्हणजे त्यांचे सवे अंतयीम जणूं त्यांच्या चर्येवर मुद्रित झाळें आहे, महादेव गोविंद रानडे. १७५ आ“... असें वाटे. अशा वेळीं त्यांचं सोंदर्य काय वणोवें £ त्यांच्या प्रेताच्या चेहऱ्यावर तरी काय तेज विकसत होतें ! चेहऱ्यावरून पाहिले तर हे अद्यापि जिवंतच आहेत असा भास होई ! ! त्यांचा चेहरा म्हणजे सौम्यतेचें जणूं निवासस्थानच आहे असें वाटे ! ! मृत्यूने जरी आपली कामगिरी पुरी केली होती, तरी चितेवर त्यांचे प्रेत दहनासाठीं ठेविळें, त्यावेळींसुद्धां ईंथ्रभक्ति, उदात्तपणा, आणि प्रेम यांचें ज॑ तेज त्यांच्या चर्येवर झळकत होते ते तिळमात्रही कमी झाळें नाहीं. शद्भतेच्या योगाने त्यांचे मुखकमल तेज:पुंज दिसत होतें. तिच्या योगाने त्यांच्या मखास एक प्रकारचें सोंद्य प्राप्त झालेळे होते. आणि त्यांचा सवे आयुष्यक्रमच पावित्र असल्यामुळें मृत्यूनंतर हें तेज, हें सोंदर्य त्यांच्या चेहऱ्यावरून ढळळलें नाहीं. बाह्य तेज हें त्यांच्या अंतस्थ शीलाचे द्योतक असे. त्यांच्या विशाळ बुद्धीला उदात्त शीलाची जोड मिळाल्यामुळे त्यांचे आम्हां सर्वांवर वर्चस्व राहिलें. त्यांच्याकडून आमरण सत्कृत्येंच होत गेलीं. हे थोडें विषयां- तर झाळें, पण त्याला इलाज नाहीं. असो. रानडे यांचे भक्त आपल्या देशांत लक्षावधि आहेत. पण त्यांचे निश्चयाने, प्रेमार्ने आणि अभिमानाने अनुकरण करणारे त्यांत कितीसे आहेत, हा प्रश्नच झाहे. याचे उत्तर देण्याचें धाष्ट्य मी करीत नाही. १७६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. प्रेणा व जागाते. मागे काषि संतीं मात सांगितली । माझी मज केली वाचा तैसी ॥ -तुकाराम. स्स ये अस्तास चालला आहे, सायंकाळची छाया पडत आहे, आाकाशांतीळ तारे उगवण्याचा समय झाला आहे, हवेमध्ये स्त- ब्धता नांदत आहे, पक्षी आपल्या घरट्यांकडे जात आहेत, अशा ह्या गंभीर वेळीं आपल्या अंत:करणामर्ध्ये एक विलक्षण प्रकारची तळमळ सुरू होते, निल्याच्या न्यवहारांतून एकदां मोकळे झाल्यावर, भापण झआापल्या स्वतःशीच विचार करूं लागतांच, ही जी अस्वस्थता जाणवते, जी तळमळ सुरू होते, तिचा अर्थ आपण कसा काय करतां तो मठा सांगतां येत नाहीं. पण मला वाटतें की, ज्याच्या- पासून आपण निर्मीण झालों, ज्याच्यामध्ये आपण रहातो, व व्याच्यापासूनच आपल्या मनाला शांति मिळणार आहे अशा महान्‌ , शाश्वत व पवित्र परमात्म्याकडे आपली दष्टि वळवा असा या वृत्तीच्या योग आपणांस बोध होत असतो. मिलेट नांवाच्या एका प्रसिद्ध फ्रच चित्रकाराने काढलेल्या ६: अँगेलस ' या चित्राची आठवण मला अशा या वेळीं होते. सायंकाळसमयाच्या देखाव्यांचे व शेतकऱ्याच्या आयुष्यक्रमाचे हे जे हुबेहुब चित्र त्या कारागिरानें वठाविळें आहे त्यामुळें पुष्कळ लोकांचे लक्ष उपासनेकडे लागले आहे. त्या चित्रामध्ये अर्स दाखविळें आहे कीं, एक गरीब शेतकरी व त्याची बायको यांनीं शेतामध्ये दिवसभर आपलें काम केल्यानंतर सूयोस्ताचे वेळीं हात जोडून विनम्रभावानें उघड्या जार्गत तीं उभी राहून ईश्वराच्या चिंतनामर्ध्ये ग्रेरणा व जागृति ७७ २ ९/१%”* “- २... ६-८ ४. १५./४./”%../”./९ /”११०/ १..”%./”२./”९//९..//ऐ_/”१ »“९ “५ ./”४_.”% “४ /% २ "था *£४//९ /४ २.५0 ४.४१ “७ १ ७४ नु /% /%॥% /४ 7९ ८0५ ८7% “५./९./१ / ७-० मम्न आहेत. तीं साधीं भोळीं, गरीब, व नम्र अशीं माणसं खरां पृण त्यांचे परस्परांवरीलळ निष्कपट प्रेम, परमेश्वरावरीळ विश्वास, त्यांची नित्सीम भक्ति ह्यांयोगे त्यांच्या मुखावरीळ तेजार्न जणूं काय त्यांच्या भोंबताळचा प्रदेश प्रकाशमान होत असे. इंश्वरी इच्छा प्रमाण मानावयाची अशी त्यांची वृत्ति आहे, पण त्या चित्रामध्ये असेंही दशाविळे आहे कीं, आयुष्यामध्ये त्यांना कितीही कष्ट करावे लछागोत किंवा त्यांच्यावर कितीही संकटें येवोत ती सहन करण्यास ईश्वराच्या कृपेमुळे व वात्सल्यामुळें लांच्यांमध्यें एक प्रकारचे सामर्थ्य प्रात्त झाठें अहे, याची जाणीव लांना आहे. या चित्राची आठवण होऊन पुष्कळ वेळां माझ्या मनाला आनंद झाला आहे. समाधान वाटठें आहे व हे सवे जग सारखे आहे, मनुष्याची उन्नाते होते ती त्याच्या विवक्षित कामधंद्यामुळे नव्हे तर त्याचा तो कामधंदा किती कां कार्निष्ठ प्रतीचा असेना, तो आनंदाच्या व उत्साहाच्या वृत्तीन केला असतां निरंतर सुंदर व चरिष्ट दजाचा समजला जातो, यांची माझ्यामध्ये जागृति उत्पन्न झालो आहे. इंश्वराची प्रार्थना केल्यानं, लाची प्रजा केल्याने व ताचें मनन केल्याने मनुष्यामधीळ इंश्वरी भंश उदित होतो व ज्या ज्या ठिकाणीं म्हणून इंश्ररी अंश आपणांस आढळतो लात्या ठिकाणी त्यापुढे आपली वृत्ति नम्न करून त्याची जा आपल्या हातून सहज घडते. एखाद्या सुंदर चित्रामध्ये किंवा कवितेमध्ये आपल्यामधीळ कांही मनोबात्ते जागृत करण्याचें सामर्थ्य असते हें आपल्यांपैकी सवांच्या क्धींना कधीं तरी लक्षांत आलेळें असेलच. तें चित्र आपल्या समोर आहे तोंपर्यंत किंवा ती कविता आपण वाचीत आहों तोपर्यंतच भापल्या मनोवात्ते जागृत होत असतात असें नव्हे, तर त्या चित्राची किंबा स्या कवितेची नुसती आठवण झाल्यानेंही प्रवीं आपणांस भापल्यां ५२ १७८ सर नारायण गणठदा चंदावरकर याचीं व्याख्याने ६ »९%..५४% “७, “१_//% “७, 0७. 7 / “% %४_”% %_/ ७. २. "द, * “१ “7२ ५२ “00% “७ /“% 0 07% ४२ .€१२..» ४ “७५८४... ५४%.” ४ ” १९.५ ७ //9४४/./ १.०३ २.४५ वळ मनोवृत्तींचा जितका वेग भासतो तितकाच आठवण झाल्यावरही भासतो, एकाद्या सुंदर पदाथाच्या योगें नेहमी आनंद उत्पन होत असतो, आणि या आनेदामुळे आपल्या आम्याचे पोपण होते. एकाद्या कवींची किंवा एकाद्या चित्रकाराची आपणांवर एवढी छाप वसते, याचें रहत्य काय बरं ? कित्येक जण असं म्हणतील कीं, त्यांच्यामध्ये कल्पकवुद्धि असतत म्हणून त्यांना त्या बुद्धीच्या योगें आपणांवर अम्मल चालवितां येता; परंतु हे त्याचे पुरेसे स्पष्टीकरण झाळें असे मठा वाटत नाही. मिळेटनं आपल्या चित्रामध्ये काढलेला देखावा कोणत्याना कोणत्या तरी रूपाने आपल्याइकडील शेतामध्ये कोणालाही दिसून येईल. परंतु आपल्या पहाण्यामध्ये आणि मिलेटच्या पहाण्यामध्ये फरक जो आहे तो हा. त्या देखाब्याकडे पाहून आपल्या अंत:करणांत तात्पुरती प्रेरणा उत्पन होते आणि नंतर लाविषयीं आपणास कांहींसुद्दां आठवण राहत नाहीं. परंतु तो देखावा पाहून मिलेटच्या अंत:करणामध्ये कोटुंबिक प्रेम, पावित्र्य, शेतामध्ये काम करणाऱ्या, पतिपत्नि या नात्यानें बद्ध झालेल्या दोन व्यक्ति यांचे परस्पराशीं वतन व आपल्या उत्पनकत्याविषयीं आदर या गोष्टीं खऱ्या रीतीनं जागृत झाल्या; व आपणांस जो आनंद वाटला लाचा वांटा दसऱ्यांसही मिळावा अशी त्याला उत्कट इच्छा उत्पन झाळी. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे इतक्या दूरवर व इतक्या पुष्कळ दिवसांनीं त्या चित्राचा आपणांवर येथे परिणाम होतच आहे त्याचे कारण म्हणजे त्या चित्रकाराच्या अंत:करणांत खरें प्रेम, सत्य ब खरी आस्था होती हे होय, तुकोबांच्या अभंगांविपयींही अर्सच म्हणतां येईल. तुकोबांचा ईश्वर - रावर पूर्ण विश्वास होता. मनुष्यमात्राविषयीं ईश्वराच्या ठिकाणी असलेल्या प्रेमाची त्यांना एणं जाणीव होती. . मनुष्य सतत ईश्व- प्रेरणा व जागृति. १७९ शभ र. राच्या समागमांत राहिल्याने साठा किती आनंद प्राप्त होतो हँ त्यांना स्वानुभवावरून माहीत होते, जो आनंद प्रात्त करून घेणें खरोखर प्रत्येकाचा उपजत हक्क आहे त्या आनंदाचा वांटा दुसर्‍्या- सही मिळावा अशी त्यांची इच्छा असे म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांनी आपले अभंग आपणांकरितां मार्गे ठेविळे आहेत. ते अभेंग आपण जेव्हां घोळून घोळून म्हणतो, त्यांचा अथ लक्षांत घेतां ढ॒त्यांवर विचार करितों त्या वेळीं मनुष्ममात्रावर तुकोबांचे प्रेम कसं होते; त्यांची सत्यनिप्ठा कशी प्रखर होती, याचा आपणास प्रत्यक्ष अनु- भव येतो. तुकोबांची तरफुदारी करण्यासाठीं मी हें सांगत आहें भस नव्हे तर तेच म्हणतात; --- मार्गे कष संतीं मात सांगितली । माझी पज केली वाचा तेसी ॥ याचा अर्थ इतकाच वी पूर्वींच्या कुषींनी जे कांहीं सांगितठ ते मला इतके पठठें कीं तेंच मी आपणांस निवेदन करितों. मी जे कांही सांगतों, माझेजवळ जे कांहीं आहे ते, व खत: मीही त्यांचा आहे. त्यांनींच सत्याचा उगम, आनंदाचा सागर जो परमात्मा त्याच्या सान्निय मळा नेळें व मग त्याच्याच प्रेरणेनें माझ्या ठिकाणीं स्फार्त॑ उदित झाळी. तुकोबा क्र्रींची वचने ऐकून मान डोलवीत नसत. ते तीं आपलीशीं करीत व मग आपल्या शब्दांनी तींच वर्चर्ने, तांच तत्वे ते जनास सादर करीत, मीं पूर्वी एके प्रसंगी सांगितळें आहे कीं कोणी एका म्रंथकारानें असे म्हटलें आहे कां प्रेरणा हा मेहनतीचा पारिणाम होय,. म्हणजे एकाद्या चांगल्या कल्पनेविषयीं सतत विचार केल्यानें व तदनुरूप आचरण ठेवल्याने प्रेरणा उत्पन होते, हेंच सत्य, । 170100 118८05 ])00७६ १ या म्हणीमध्येही आहे. परंतु आपणांस प्रेरणा १८० सर नारायर्ण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने, > १-९ ._“० ७. 4७५५.» २७-०० १७८७ 000 ५...” ४.०” क ४... ४०७” ४७७४७ कोकि न ५०.2४००४--०-- > उत्पन्न होत नाही, कारण घाम येण्याइतके आपण श्रम करीत नाही, आणि यदाकदाचित केळे तर क्षणभरच म्हणून आपल्या [माची वाफ होऊन निघुन जाते, म्हणजे जेव्हां चांगळी व पवित्र कल्पना आपल्या मनांत येते तेव्हां तिचा आपल्या अंतःकरणावर कांहीं परिणाम आपण होऊं देत नाही किंवा जर होऊं दिलाच तर तो फारच थोडा वेळ टिकणारा असतो. आपण तिठा चिकटून राहून ती आपटीशीं न केल्यामुळें ती आपल्यामधून नाहींशी होते व॒ आपण पुन्हां कोरडे ते कोरडेच ! आपण आपल्या स्वत:शी थोडा विच्यर केला, थोडें आत्म- परीक्षण केढें तर आपणांस हें कळून येईल कीं आपली बुद्धि कशी कां असेना, आपल्यांपैकी प्रत्येकाच्या अंतःकरणांत एकाद्या 'चांगल्या कल्पनेमळें किंवा चांगल्या विचारामळे थोडीबहुत जाग्राते उत्पन होऊन ते कमी अधिक प्रमाणाने उन्नत होतें, वेडा असल्यास गोष्ट निराळी, पण प्रत्येक मनुष्याचा स्वभाव असा आहे कीं, जगामध्ये ज चांगळे आह,पवित्र आहे, ते पाहिल्याने,ऐकल्याने किंवा त्याचे विपयीं वाचल्याग, त्याजविप्रयीं त्याला कोतुक वाटतें व तो त्याजवर प्रेम करूं टागतो; मग त्याची धारणाशाक्ते कोणत्याही दजाची असो हा मनुष्यस्वभावाचा एक प्रकार आहे. एकार्दे शोर्याचे कृत्य पाहून, एकादे मधुर गाणे ऐकून, एकादे अप्रतिम काव्य वाचून किंवा सृष्टिसोंदर्य पाहन, कित्येकांच्या अंत:करणामर्थ्ये वर सांगितलेली उपजत बुद्धि अधिक स्पष्ट रीतीर्ने दष्टोत्पत्तीस येते. परंतु या सव प्रसंगीं मनुष्याची देविक शाक्त त्याच्या अंतःकरणामर्ध्ये जागृत होते ती इतकी कीं त्याच्या अंत:करणांत जणूं काय कांहीं शाश्वत तत्त्वा- चाच उदय झालेला आहे असे वाटतें. आपल्यामध्ये ब सत्पुरुषामध्ये फरक जो आहे तो हा कीं सत्पुरुष भदा! वृत्तींशी' तन्मय होऊन जातो, त्यांच्याशीं सख्य करतो, लां- भ्रंरणा व जागृति. १८१ च्य ,»०५.५५५,//४.””९./”%.७* ४५/४५/४११०. ७९९_/७/%_ /0५ ४” “7७ / > **_४११..० १ ७५.” ४९ केक” /*९ “0 6.2”. व्याशीं तादात्म्य पावता आणि त्यामुळें त्याचें मन ब अंतःकरण उन्नत होते. म्हणून आनंद, शांति व प्रगल्भ बिचार त्यांचे ठिकाणीं वास करितात. आमच्या अंत:करणामर्ध्ये अश्ना प्रकारच्या दृत्ते जेव्हां उदित होतात तेव्हां आमची पर्वे तयारी नसल्यामुळें कांहीं उपयोग होत नाहीं; आह्ली त्यांचिविपयीं कांहीं विचार करीत नाहीं. प्रग परिणाम असा होतो कीं, आपले मन त्या वरत्तींस पारखे होतं; आळसाने आपण त्यांचो हयगय व बेपवी केल्पामुळें व बरिपय- सुखांतच ठोळत राहिल्यामुळे अशा प्रसंगाचा आपणांस कांही उपयोग होत नाहीं. पहा, प्रेमाचे भाषण, “उदात्त कल्पना किंवा सत्कृत्य यांयोगें ७्यांचे मनास चैतन्य उत्पन होऊन तें उनत झारठे नाहीं .असा या ठिकाणीं काणीतरी आहे काय ? प्रत्येकाच्या मनामध्ये अशा: योगे जागृतिही होणारच. जें चांगळे, जे पवित्र आहे, जें सत्य आहे व जें प्रेममय आहि त्याजाविप्रयी आपल्या मनांत परूज्यबुद्धि साहजिकच उत्पन्न होणार. अशा प्रकारची वृत्ति जेव्हां आपल्यामध्ये उदित होते तेव्हां त्या वृत्तीस अनुसरून आपलें आचरण ठेवावें अशी ईश्वराची आपणास आज्ञा होत आहे असें आपण समजावें. परँतु आम्ही इतके सुस्त बनलो आहो कीं, समुद्रांतीठ लाटांच्या तरंगा- प्रमाणें वरील प्रकारची द्रात्ते क्षणेक आमची होते न होते तोंच ती निघून जाते, कारण आम्ही तिळा चिकटून रहात नाहीं. परंतु साधु पुरुषांची गोष्ट तशी नसते. सातिक वृत्तीचा एकदां कां त्यांच्या अंतःकरणांत प्रकाश पडला म्हणजे पग संतत अभ्यासाने ते ती कायम ठेवतात आणि मगती म्हणजे त्यांचा स्वभावच बनून जातो, त्यांना जी गोष्ट शक्‍य ती दुसऱ्या प्रत्येकास शक्‍य भसलीच पाहिजे. तुकाबाप्रमाणें आपणांस अभंग रचता येणार नाहींत किंवा त्यांच्या प्रमाणें साधू बनतां येणार १८९ सर नारायण गणंश चंदावरकर याचीं व्याख्यान अ“. २. *“ -“ "*“€ *< 7५ - *“*"-*-४-<५४%-४%/%-/१%-४१-४१४-४४./ ४” ४७५ _/ 9५४ ९.५१७.५/ ७ ४ ७४१४४ ७.४ ४.४0. ४ ७ ४0७.४ ४.४ ४७..४%_/१./४७.० ०० ७” ५-४ / २ - २.८ १ ९८८ ६, ९, ९. नाहीं; परंतु, आपले परवेज जे क्रषी त्यांच्या उदात्त कल्पना, उदात्त हेतु व हृदयास हालवून सोडणारे विचार टक्षांत घेऊन त्याप्रमाणे आपलें आचरण ठेविले, सतत अशाच गोष्टींचे अध्ययन केळे मनन केलें तर आपण सत्यशील माणसे झाल्यावांचून राहणार नाहीं, अर्से झालें असतां देशाचा भाग्योदय होईळ. कारण, अ्यांनीं असत्याचा त्याग करून सत्याचा आश्रय केछा भाठडे अशाच व्यक्ती- कडून सवे सुधारणा झाली पाहिजे. त्ता --* भाव, वल का ता [रख्या साधूंच्या उपदेशांमध्यें हे एक विशेष आढळून यते २७कीं, त्यांच्या तोंडून निरनिराळ्या वेळीं निरानेराळे उद्टार बाहेर पडले भादेत. म्हणून त्यांच्या उपदेशांचा विषय एक नसून त्यांमध्ये पीर्विधेता आहे असं वाटण्याचा संभव आहे. परंतु निरानेराळ्या! वेळचे हे त्यांच उदार म्हणजे ण्कांत एक अडकविलल्या कड्या होत. त्या सवे कड्यांचे अनुसंधान ज्याधरमाणे एकच असतें, त्याप्रमाणे हा! वे विविधतेचे सार एकच असते, त्यांच्या सवे शिकवणीचा पाया एकाच तत्वावर रवळला असतो व तंच तल त्यांच्या उपदेशांचं सवेस्व असते. तुकोबांचे भावावरीळ जे मुख्य मख्य अभंग आहेत, त्यांयागे एकत विचार प्रदशित केला जात आहे. ता हा काँ. अगीं भाव असणे हं जाविताचं सार आहे, मनुःयजातिरूपी इमारतीचा पाया भावावरच उभारटला आहे. साधूंन्या उपदेशांचे हं जे सार त्याचा आपण विचार करीत असतांना आपल्या मनामध्ये अस। प्रश्न उद्ध- वण्याचा संभव आहे काँ, आमच्यासारख्या ज्या संसारी माणसांना दररोजचा प्रपंचासंबंधाचा व्यवहार पहावा लागतो त्या आम्हांला. लकोबा ' भाव धरा भाव धरा ' असें कंठरवाने जें सांगत भाव. | १८३ 7४. ४ ५ ४७-४५ /४- "५. ४५ % १४-७४. ४ ५.४१... २७ 7.४ ४७४७४९.५७ /७./ ७.५ ४.४१ ४9.४”. ७.५ ४. ७.४७४_४१४_ ७५.” ” ६_./”१./१%४ ०४%.” २...” २.५ २.४ चेक” आहेत, ते आमच्या सारख्यांना खरोखर शक्‍य तरी आहे काय १ असा प्रश्न करून झाल्यावर पुढें “ भाव म्हणजे काय?' असा प्रश्न उद्भवतो. ऑलिव्हर क्रामवेल असें म्हणतो कीं पल ७1०183 ७लड 188 90. याचा अथ असा कीं, जो कोणी मुळींसुद्धां न उगमगतां संसारामध्यें वावरतो, आयुष्यांताळ अनेक प्रकारचीं कतेब्ये करीत असतां मग तीं कठीण असोत किंबा सोपीं असोत, आनंददायक असोत किंवा कंटाळवाणी असोत, जो कोणी मनाचा समतोठपणा कायम राखतो त्याच्याच ठिकाणीं भाव आहे असें म्हणतां येईल. आपणच पहा कीं साधारण- पणें कोणत्या मनुष्याची आपण वाहवा करितो? जो मनुष्य कोण- त्याही प्रसंगास टकर देण्यास तयार असतो, जो यश प्राप्त झाळे असतां फुगून जात नाहीं किंवा भपयशॉ॒ आलळठं असतां दुमुखलला होऊन वसत नाहीं, अशाच मनुष्याची आपण साधारण माणसें दैखीठ तारीफ करीत नाहीं काय? आपण जन्मल्यापासून तों आपठा अन्त होइपर्यंत भावाच्या योगेंच आपल्या आयुष्य़ांतीळ निरनिराळ्या कलांची जणूं काय एक प्रण रांखळीच बनलेली असते. व्या सांखळीळाच आपण आापळे ऊोवित असे म्हणतां. ल्हान मले आजारी भसतांना तीं आपल्या आईने दिलेले कडू ओषधही विश्वासात घेतात ! याचें कारण असें कीं तें घेतळें असतां लांना आराम पडेल ब त्यांच्या वेदना नाहींशा होतील असें त्यांना जें सांग- ण्यांत येतं, त्यावर त्यांचा विश्वास बसतो; हें आपण नेहमीं पाहत नाहीं काय ? तर मग पुढे सुख होईळ या आशेने चाळू सुखावर पाणी सोडावयांचे व तात्काटिक दुःख सहन करावयास तयार व्हावयाचे, या गोष्टी भावाच्या योगे आपण शिकतो. म्हणून भाव हा जीवि ताचा पाया आहे असे जेव्हां मी म्हणतां, तेव्हां हेंच तत्त्व आपल्या आयुष्यांतोीळ साधारण गोष्टींस वब असाधारण समाजसेवा, १८४ सर नारायण गणेद चंदावरकर यांचीं व्याख्यानं, ५... कय तय > “२. ७.४ ७८-८१ “ककी “च “२... १५,”५७..&७”९ “0...” २७ ४ ७ ७ ४४ 400५ ७७.००” “0...” / २.४७...” ७.०९. ८०७ काणे, ७. “क सामाजिक सुधारणा, धार्मिक प्रगति यांविषयीं आपल्या ज्या कल्पना त्यांनाही लागू करावयाचे असा माझ्या बोलण्याचा आशय आहे. कोणत्याही उद्योगांत तुम्हा असा, परंतु एक गोष्ट तुम्हांस करावयास हवी, ती ही कौ, तुम्ही तात्कालिक सुखास बाजूस सारून कांहीं तरी स्वाथत्याग करावयास तयार असलें पाहिजे. हा जो श्रेष्ठ गुण - भावरूषी देणगी-तो अंगीं असला म्हणजे आपल्या- वर जरी अनेक संकटे आठी, आपणांस अनेक अडचणी सोसाव्या लागल्या, किंवा आपल्या मागात अनेक अडथळे आले, तथापि त्यांयोग॑ आपल्या मनाची चलबिचल न होतां आपलं मन स्थिर रहाते, व शेवटीं आपल्या हातून कांहीं तरी चांगळें व थोर असं सःकछृत्य घडून येते या भावरूपी देणगीमुळेच प्रसिद्ध दाति- हासकार जो गित्रन्‌ त्याला त्याच्या संकटसमयी सहाय्य मिळालें; सुखाची पवा न करतां व दुःख सहन करून इतिहास टिहिण्यास उत्तजन मिळाळें व ह्याच गोष्टीमुळे त्याचें व त्याच्या इतिहासाचे नांव चिरस्मरणीय होऊन राहिळे आहे. आपले डातिहासलेखना'चें काम करोत असतांना त्याच्या मनाडा जो आनेद व उत्साह वाटत अस, ल्या ,त्तोश्ीं त्या प्रचंड ग्रंथाची होवटची ओळ संपदिल्यावर त्याच्या मनाला जी उद्िझ्ता प्राप्त झाठी, तिची तुटना केली म्हणज एक गोष्ट तुम्हांला स्पष्टपणं समजून येईल काँ, एखादा मोठी गोष्ट साध्य करून घण्याकरितां, तुम्हीं जव्हा मनो- भावें तिच्या पाठीमागं लागतां, वपानुवपं श्रम करितां, कितीही अड- चरणी आल्या तरी त्यांस न ज़मानतां, तुमचा निश्चय ढळं देत न हीं, पुरतपणा ती साध्य कशी होईल, याविषयीं नहमीं आतुर असतां; ती साध्य होइल अर्श तुमची खात्रो असते, आणि शेवटी तुमचे ध्येय तुम्हांस प्राप्त झाळें असतां, पर्वाचा तो चिंतेचा काल तुम्हांस किती आल्हाददायक वाटतो ! अशा प्रकारचा आनंद पुनः भाव. १ट८'५ आ ५४6५.” . व ४.५२ ८५ “४.” १.०१ “%.” >“% १.” //% /00 /“0. शी ऱ् “* / / /€* “१. १८” २ ,/९% १ 7”. “४ /1 ५.४१ /%_ “७ ,/ ९.” “९४१७ ४७ _./७७ ७ ११४४४७४ “ण 001 अनुभवण्यास मिळावा, अर्स तुम्हांस वाटत नाहीं काय ? परमाथ साधा, असा जो उपदेश साधुरात करितांत, त्या उपदेशाचें सार हें की, तुमचें जें थोर प्राप्तव्य तें साध्य करीत असतांना, वाटेंत ब्या अडवणी येतील, लांस न उगमगतां तें साध्य करा व ते प्राप्त झाल्यावर मिळणारा जो परमानंद त्याचा लाभ ध्या. परमार्थ प्राप्त करून घेण्यास संसार किंवा जनसंमदे यांचा त्याग करण्याची जरुरी नाहीं. ठोकांमर्ध्येच राहून, हरएक प्रकारचा गळवठा ऐकूनही, त्याकडे दुर्लक्ष करा, आपलें ध्येय सतत डोळ्यांपुढे ठेवून त्याच्या प्राप्स्यथ प्रयत्त करा असेंच साधुसंत आपल्यास सांगतात, जगाच्या निरनिराळ्या प्रकारच्या अनुभवांचे हेच एक सार आहे. म्हणून आपण मनुष्प- जातीत दिसन येणाऱ्या दोपांपासून, तसेच काळाच्या जुलमांपासून भझटग असाव, समाजसंसगामुळे जे मोह आपलव्यास वारवार उत्पन होतात, त्यांपासून आपण दूर रहावें, या गोष्टी करावयास भाव आपणांस सांगतो, कालाच्या जलमांस न जमानणें म्हणजे आपलं कतेब्य झुगारून देणे किंवा ते दिरंगाईवर टाकणें नव्हे, तर कसाही प्रसंग येवो, आपल्या कतेव्यामध्यें खंड म्हणून पडूं दयाव- याचा नाहीं, व अंत:ःकरणांत असा दढभाव धरावयाचा कीं, योग्य वेळीं आपल्या श्रमांचे चीज ह॑ होणारच; आपल्यास सिद्धि प्राप्त होणारच म्हणन आज काळ व्यश्व दवडू नका, ज्या अडचणींशीं तुम्हांस टक्कर देणें अवरऱय आहे त्या अडचणी पुढें आपोआप नाहींशा होतीळ, या झुष्क आडोनं स्वस्थ न्सू॑ नका, थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे साधूची आपणांस अशी ताकीद भाहे का च (03 तुम्ही आपल्या मनो।वेकारांचे दास बनूं नका आप.या इंद्रेयांस जे मोह उत्पन होतात ते प्रथमदशनी सुर- कर वाटतात; त्यांच्याकडे आपळें मन वेधलं जाते. परंतु वास्तविक पहातां जसें एकादे जहाळ विष दिसण्यांत रमणीय अतएव मोह- १८६ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचीं व्याख्याने म. *. भ- ८ ४ “४० २०५०-००-४४ 07 00९ ७७०४१७७ >“. अशमक. ७९३, 0.” के, अक “२. ७. “00५0१० “0-0, ५ ७. ७४.७७ यक क चिक करव लव ५१%. “क ९ 00९0१७७ “७.०० मळ कारक असतें, पण तें घेण्याची ञ्यांना भुरळ पडते, त्यांना तें आप त्तींत ठोटल्याशिवाय रहात नाहीं, व अखेरीस ते प्राशन करणा- ऱ्याच्या मृत्यूस ते कारण होतें; त्याप्रमाणेंच इंद्रियांस मोहित करून ठडाकणारीं हीं जीं सुखे त्यांची अशीच गोष्ट आहे. व्यक्तीच्या बाबतींत इंद्रियांचा पगडा मनावर न बसेल अशी ख्वबरदारी ज्या- प्रमाणे व्यावी ठागते, त्याचप्रगाणे संस्थेन्या बाबतीतही खवरदारी व्यांवयास पाहिजे. कारण विपथवासनांची जाचणक व्यक्तीला तशीच समाजाडाही होत असते. आपणांस कल्पना व ध्येय यांन्या चालळलल्या परस्पर युद्गामव्ये आपटे आयुष्य कंठावे लागते, आपल्यास आपल्या ध्येयाला मतस्वरूप यावयाचें असते, आपल्या श्रेष्ठ विचारांना कृतीचे स्वरूप यावयाचे असतं. परंतु यापुढे अधिक काळ न गमावता पुढें सुख होईल या आहोनें सध्यां येणाऱ्या अडचणी सोसल्याविना वरीळ गोष्ट हाणार नाही लोकांच्या म्रदू भापणास बळी पडून आपल्या व्येयापासून आपण कर्भाही पराड्मुख होणार नादी अशी खवरदारी घेतल्याशिवाय वरील गो घडणे दक्‍य आहे काय़ ? व्यक्ति व समाज यांमध्ये बिन टिडिलेडा असा जो एक करार आहे, तयाची उभारणी देवघेर्बींच्या साव्या तत्त्वावर केळेटा आहे. म्हणून समाजान्या सदसदिवेकवुद्रीवर जुळूम करून उपयीग नाही, किंवा आपल ध्येय त्यांच्यावर बळंच लादून त्या ध्येयास प्रतिकार करण्याचा हट्ट समाज धरून बसेळ असं करतां कामा नये, समतोळ मनानें व दढ निश्चयाने आपण आपले व्येय साध्य करून घेण्याचा उद्योग करावा व मनामध्ये असा विश्वास बाळगावा की, आज जरी परिस्थिति आपल्या विरूद्ध अहि, तथापि कांहीं काळाने ती भापल्यास अनुकूळ होईल, मात्र ठोकांनीं केले- ल्या स्तुतीकडे किंवा निंदेकडे लक्ष न देता. आपण आपला विश्वास ढढ ठेविला पाहिजे. आपळा समाज व देश यांची. भाव. श्ट्ञ सेवा करण्याच्या आकांक्षेनं ज्याच्या मनावर पगडा बसविला आहे व आणखीही इतर थोर विचारांनीं ज्याचें मन प्रगल्भ झाठेठें आहे, व॒ पूर्ण आतमत्याग करण्याची ज्याचें अगीं पात्रता व शक्ति आहे असं! गुरुप योग्य वेळीं सत्य ते॑ बोलण्यास कधीही मार्ग पुढें पाहणार नाहीं, कारण त्याची पक्की खात्री असते की, असें केल्याने शेवटीं मनुष्य सुपथाकडेच जाता. परंतु. आपण हो गोष्ट लकश्तांत ठेविळी पाहजे कौ आपल्या दररोजच्या व्यव- हारांतही हीं तत्वे अमठांत आणिल्यानेंच आपल्या हातून मोठी कृत्ये घडणे शक्‍य असते. यासाठीं थोर कृर्तांचे पोवाडे गाण्यांत आपल्या काठाचा व शक्तीचा व्यव अपव्यय करण्याऐवजी हमभे- घच्या वार्रक सारीक गोष्टींत सुद्धां आपल्या '"्येयास धरून वाग ण्याचा जर आपण प्रयत्न केठा तर आपल्या आयुष्याचा आपण विशेष सदुपयोग केला असे होईल. मलुण्यजात ही वाईट आहे व मनुष्याचे अंत:करण दुविकारांनीं भरळेळ॑ आहे असे म्हणण्यांत हांशीळ नाहीं, आपण स्वतः वाईट असतो व आपल्या चांगुल- पणावर आपला विश्वास नसतो म्हणून आपणांस मनुष्यात वाईट आहे असं वाटतें. ओंदार्य, दमन व घम या तीन तः्वांच्या पायावर तुमच्या आयुष्याची उभारणी झाल्याशिवाय तुमच्या आंगी भाव आहे असें म्हणतां येणार नाही. आपल्या शक्ताप्रमाणें गरीबांस मदत करावयाची, अञ्यांच्यावर आपतीचा घाला पडला आहे त्यांना प्रेमाच्या शब्दाने धीर द्यावयाचा व आपलेंज्यांनी नुकसान केठें असेल त्यांना क्षमा करावयाची. मनाच्या या वृत्तीला 'औओढाये! म्हणतात. दमन म्हणज स्वतःचे मनोधरमे, व इंद्रियें ही आपल्या कद्यांत ठेवा- वयाचीं. कारण ज्या कोणाची स्वतःच्या इंद्रेयांवव सत्ता आहे द त्यांना ज्यानं जिंकळें आहे, ल्या मनुष्यालाच दुसर्‍यांना जिंकत! येईल, धर्म म्हणजे दुसऱ्यांच्या दोषांचे प्रदशेन न करतां अनुकंपा १८८ सर नारायण गणेदा चंदावरकर यांचा व्याख्यान. -बाळगावयाची, परंतु स्वत:च्या दोपाविषयीं मात्र यत्किंचित सुद्धां हयगय करावयाची नाहीं, व आपलळें वर्तन इतकें आुद्ध व पवित्र ठेवावयाचे कीं जे कोणी आपल्या सहवासांत असतील त्यांच्या मनावर त्यांना न कळत व त्यांच्या इच्छेविरुद्धही आपल्या भाचरणाचा परिणाम घडल्याशिवाय राहूं नये. औदार्य, दमन व धम या तीन गुणांची वाढ झाल्याने अंगीं भाव येतो ब तुकोबांनी वणेन केल्याप्रकारचें आयुष्य आपण जे साधारण लोक त्यांना घालवितां येणें शक्‍य आहे, असं जेव्हां आपण म्हणतो, तेव्हां त्याचा अर्थ 6सा कीं आपण नेहमीं आपल्या आयुष्यामध्ये या सद्ठुणांस प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावा घर भावामुळे. जीं थोर हत्ये करण्याची भापणामध्ये प्रण] उत्पन होत तीं क्रृत्यं करण्याचा मार्ग आपण सुलभ करावा, क्सा. थ्र्व्‌र हा सद्रुण अंगी आणण्याची आवड्यकता आाहे, हा उपदेश वे देशच्या व सव काळच्या साधसतांनीं कव्हांना केव्हां तरी केळेला झाहे. मनुष्याच्या हातून चुकी हाण, हें अगदीं साहजिक आह; पण क्षमा करणे हा ईश्वरी गुण आहे, ही सव साधारण गोष्ट प्रत्येक दिवशी अनुभवास येते. तुकाबांनींही झापल्या एका अभंगांत हा सद्रण आपल्या जौवित्याचा एक नियम करा, असं आपणांस सांभितळें आहे. पण, आम्हांपेकी पुष्कळजण असं म्हणतीळ कीं, क्षमा हा सद्रण आपल्या जीवित्वाचा नियम करा असं, या संतांनीं आम्हांस सांगणं फार चांगळे आहे; परत संसारांत आम्हांठा नित्य अनेक प्रकारचे व्यवहार करात्याचे असतात व पेथे शिक्षा न करतां पापी मनुष्यांना सोडून दिळे तर जगाची काय क्षमा. १८९ वाट लागेल हे कांहीं तांगतां येणार नाही. आपणासारख्या साधारण छोकांनाच नव्हे, तर अञ्यांचा बहुजनसमाजाशीं ब आयुष्यांतीळ व्यावहारिक सिद्भांतांशीं निकट संबंध येतो, अशा मुत्सद्दयांना देखील गुन्हेगार लोकांना शिक्षा करण्याची जरूरी भासत आहे; ते म्हण- तात की, गुन्हेगाराची गय करून उपयोगाचें नाहीं, तर त्याचा त्यागच केला पाहजे, हा जगाचा जो अनुभव, त्याचा साधूंच्या उपदेशाशीं मेळ बसतो किंबा नाहीं, ते आपण पाहूं या. जो समा- जाचा अपराध करतो, त्याला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे. इश्वर हा जसा कृपाळू पिता आहे, तसाच तो शास्ताही आहे जगार्चे राज्य चाळविण्याकरितां कायदयाची जरूरी आहे. जो त्या काय- याचें उुंघन करितो, त्याठा मग तं किती कां क्षुलळक असे ना, शिक्षा ही होतेच होते. तुल्ली, अज्ञानाने कां होईना, आपलें बोट अग्नी- मध्ये घातळें तर अम्नीचा धम जो जाळण्याचा, त्याप्रमाणे तुमचें बोट जळणारच. सृष्टिनियमाचें अज्ञानाने जरी उलछुंघन झाळें असलं तरी नियमाचे उल्लंघन केल्यामळें होणारा जो पारेणाम तो झाल्या- वांचून राहत नाहीं, किंवा तेथें मग कांहीं तडजोडही होत नाहीं. याप्रमाणें जड सृष्टीचा नियम आहे. परंतु, दुसर्‍याही प्रकारचा एक नियम आहे व तो वरिष्ट दजाचा होय. आपणांस दःख होतं ते आपल्या ठिकाणीं एक प्रकारची जागाते उत्पन करण्यासाठीच होते असे जरी न मानिळें, तरी दु:खाच्या द्वारें आपल्याला जागत होत! येते ब आपण आपले आयष्य पुनः सुरू करावें आणे या आय- प्यांतीळ मार्गक्रमण करीत असतांना आपल्या वाटेमध्ये जे मोह, दुर्बिकार उत्पन होतात, त्यांच्याशीं झुंजण्यास सज व्हावे, अशा सूचना आपल्याला होत असतात. हणून, पापी मनुष्यास शिक्षा क्रेळी पाहिजे, असें जर मनुष्यनि्मित नियम व कायदे सांगत आहेत, तर ह्याच मनुष्यास ताळ्यावरही आणलें पाहिजे ही आशा आध्या- १९७ सर नारायण गरगेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, "१.० शी “९.५ *.//४६./ १५/११/४५४४ ९ /% ८४ ४ ७०१७ ७९% ८ 7 जं म्मिक सष्टीचा नियम आपणांमध्ये उत्पन करीत आहे. पापी मनु ष्याला शाश्वतची शिक्षा कधींही होत नाही. मनुष्याचे अंत:करण स्वभावत; दृष्ट नसत. साधारणतः मनुष्ये जाणून बुजून किंवा स्वसंतोषानें चूक करीत नसतात, तर अज्ञानामुळे ती त्यांच्या हातून घडून येते. अंत:करणांतून इब्री अंश अजीबात नाहींसा झाला, असें सहसा होत नाहीं, हें तत्व आपण लक्षांत ठेविलें पाहिजे. परंतु, पापी मनुष्यास वाटेवर जर आणावयाचे आहे, तर आपण स्वत: प्रथम मनुष्यामधीळ इंश्ररी अंश पहावयास सिद्ध असलें पाहिजे. प्रत्येक मनुष्यामध्ये ग्रूढरूपार्ने वास करणारा जो सत्त्वांश तो प्रथम आपण शोधून काढण्याचा प्रयत्न केळा पाहिज. तो शोधून काढल्यानंतर आपली भूतदया आपण जर प्रकट केली, तर सापाचे दिंगांचे ढीग रचलेल्या माणसांना देखीळ पुनः सत्पथा- वर आणितां येईल. जाणन बुजून वाईट काम करणाऱ्या अशा दष्ट नुञष्याचे आपण उदाहरण घेऊन आपण अशी कल्पना करू या कीं कायद्यास अनुसरून त्याच्या गुन्ह्याबद्दळ त्याला शिक्षा झाली आहे. आतां अशा मनुष्यावर क्षमेचा काय पारोणाम होतो तो पाहु या. आपण प्रेमानें त्याचा हात धरून त्याला हझ्णं या कौ, ' हे वंघु, तृ पाप केळे आहेस वब त्याबद्दल तुला शिक्षाहे झाठी आहे. परंतु तुजमध्ये ईश्वराचा अंश बीजरूपानें वसत आहे व सत्वगुणाचे जं बीज तुझ्या अंतःकरणांत आहे त्याची थोर वाढ होण्यासारखी आहे. तं आपल्या दुबळ मनोविकारांशी झगडण्याचा निश्चय करशीळ तर अद्यापही तूं समाजास भूषण होशील, ' याप्रमाणे, खऱ्या भंतःकरणानें तुम्ही जर त्या मनुष्यास क्षमा करून त्यास उपदेश केला तर तो . मनुष्य बहुतेक अंशी आपला जुना मारग सोडून देऊन सत्याच्या मार्गाचे अवलंबन करील. परंतु तुमच्या त्या क्षमेचा योग्य क्षमा. १९१ अक्ट.” - विक] "४५ ४४ ४.०८.” फट अ “00५” नाचला जा ७0१७० ०० "*_ “ १५८/८ ८९ ७९.०” ४१% ४ "२७ 77८. ८7” _8”” मद टाच. नन परिणाम व्हावा भशी जर तमची इ*छा असेळ तर ती क्षमा विधायक असावी, निषेधात्मक असूं नये. ती अंत;करणपूर्वक असावी, केवळ वरवरची नसावी. क्षमेच्या द्वार व्यक्तिमात्रांतीळ जॉ गुणाचा भाग त्याच्याकडे प्रेमाने पहावयास शिकळें पाहिजे. पण तुमची कल्पनाशाक्ते वाढट्पाशिवाय ही गोष्ट शक्‍य नाही, ही कटल्पनाशक्ति म्हणजे भ्रांति उत्पन करणारी आहे, किंवा कांहीं तरी काल्पनिक विपयांस अगर विचारांस प्रांवान्य देऊन आपणास वेडी करणारी आहे, असं समजूं नये, जिच्यायोगें सवेत्र जे मंगळ आहे त्याकडेच आपली दृष्टी वळते, व आपण शोकाने अगदीं विव्हळ झालों असतांही आपणांमध्ये आशा उत्पन्न करणारी जी शाक्त ती ही कढ्पनाशक्ति होय, ती केवळ कावि किंबा साधु यांच्याच उपयोगाची आहे असं नव्हे, तर ज्यांचा आयुष्यांतील व्यवहाराशी प्रत्यक्ष संबध येतो असे मुत्सद्दी व शास्त्रवेत्ते यांचेही या कल्पनाशक्तीवांचून चालावयाचें नाहीं. मोठ्या स्वीकृत कृत्यामध्ये या कल्पनाशक्तीची अत्यंत जरूरी आहे. चिताऱ्याचे ठिकाणीं ही कल्पनाशक्ति नसळ तर त्याला आपढी कला एणे अवगत होणार नाहीं. वक्त्याचे ठिकाणीं खरेपणा नसेळ तर त्याच्या वक्‍्तृत्वाचा परिणाम श्रोतृत्रुंदावर फार दिवस टिकणार नाहीं. त्याचप्रमाणे, पापी मनुष्यावर क्षमेचा योग्य परिणाम घटून येण्यास व त्याला सी लाभ. दायक होण्यास क्षमेंत खरेपणा, आशा, घेये व मनुष्याच्या सत्व- गुणांवरील विश्व.स यांचा समावेश व्हावयास पाहिजे. अशा प्रकारची क्षमा आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा, असं तुकोबा आपल्याळा सांगत आहेत; व जगांतील आपला जो भनुभव त्यावरूनही आपणांस कळून येत आहे कीं या गुणाची जर वाढ केली तर दृष्कु यांत नित्य रत असणाऱ्यास जागृत करण्याच्या कामी क्षमारूपी मात्रेचा उपयोग खात्रीने होण्यासारखा आहे. हकलोस्कर याणा पणी शक्नापननट १९२ सर नारायण गणेशा चंदावरकर यांची व्याख्याने ५. .. २७ /% ९...“ क“ ७७ क. .“४*/४./१.”/१./*/ १.”/४ “४७ ५ “७ ४.” “१४%.” “५. % “५ “%.” “7७.” * शन “२.५ २.५ ४७,४१९,४ “0७ »”२/”/ “४९.५७ ४.४४ ७ &7९./”९ ४४ ९.५४” ७ 7 //0 /१% “0 तेलंग सांप्रदाय आणि सुधारणेचा सुलभ किवा राजमा 7 “११% लच वर युनियन छब्च्यातके न्या ० रानडे यांचें * प'लवा 2 81००१ या विषयावर एक व्याख्यान झालें. न्यायमूर्तींनी जीं आजपर्यंत अनेक व्याख्याने देऊन त्यांच्या योगें आपल्या देशबां- धवांनां महत्त्वाच्या कित्येक प्रचडित विपयांवर विचार करावयास शिकविळें आहे, तशा प्रकारच्या व्याख्यानांपैकींच प्रस्तुत व्याख्यान आहे, हे मीं जेव्हां सदरटु व्याख्यान एकळें, त्याच वेळीं मळा कळून आलें, हें व्याख्यान चर्चचा विषय होतां होईतो न होऊ देण्याबद्दल न्यायमूर्तीनी खवरदारी घेतळी असावी, हें उघड आहे, व त्यांचा हतु बहुतांशीं सकळही झाळेठा आहे. कारण जरी आपल्या नेह- मीच्या पद्धतीस अनुसरून न्यायमूर्तींनी आपलें म्हणणें जोरदार मुद्देसदपणें श्रोत्यांपुढे मांडळे होते, तरी त्यामुळें श्रोतूसमुदायां- पैकीं ज्या कित्यक गृहस्थांची सामाजिक व धाबिक सुधारणांबद्दळ फारशी सहानुभूति नव्हती, त्यांनींही प्रस्तुत व्याख्यानाची इतकी तारीफ केळी कौ, न्या रानडे यांचे *। न्या तेलंग ! वरीठ व्याख्यान हे अत्यंत शर्ट प्रतांचे व बिचारपरिप्ठुत असें झालें, असे त्यांचे मत पडट. इतके झाल, तरी वर्रील व्याख्यान टीका- कारांच्या तडाक्‍यांतून अजिबात सुटठं, अस मात्र म्हणतां येत नाहीं! आपल्या ब्याख्यानांत एका विवक्षित बिचारपरंपरेस न्यायमूर्तींनी : तेळंगसांप्रदाय ! ह नांब ढं ते कित्येक मंडळीस खपलं नाही. त्यामुळे लांनी अ्थातूच न्यायमूतींच्या कांही विधानांविरुद्ध टीका केढी, ही टीका फरशी कडक नव्हती. तथापि न्यायमूर्तींनी जिला * तेटंगसांप्रदाय ' अर्से नांव दिठे, लया. विचारपरंपरेचा समाजप्रगर्ताच्या बाभतींत जर कांही. उपयोग व्हावयाचा असल. तेलंग सांप्रदाय आणि सुधारणेचा सुलभ किंवा राजमागे. १९३ -८*०"-*-* “* * »* “४ /* “%/०/४./४-/ ९ /0 “7” “६ “४५” “हा “४ “४ “४ “२ ४ “१. “7४-४१ 7 “0 7१.. 7४२ “४ /४_ 7७ 07%. ४.” ४.९.” ४४-५४” ७५ क > वरीळ टीकेमर्यांठ ज्या कित्येक मद्यांकड साधारण व्यक्तीच फारसें लक्ष्य जावयाचे नाहीं, असे कित्येक मद्दे माझ्या अल्प समजुतीप्रमाणे विचारणीय असल्यामळे ते मी आपल्या- पुढें मांडतो. * तेळंगांवर्राल न्यायमूतार्चि भापण वाचले म्हणजे प्रथम दरशेनींच जो प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो तो हा:-आपल्या सामाजिक व धार्मिक प्रगतीसंबंधाने ह्या विवक्षित सांम्रदायानें विशेप तं काय केले व लान काय केळं पाहिजे होतं ? आपल्यापैकी कित्येक असे म्हणतात कीं, न्या० तेलंग हे समाजसुधारक होते असं हणणे अतिशयोक्तारचे आहे. तेलंग यांनी इतर दिशांनी जरी फार कामगिरी केळली आहे असें मानलें, तरी समाजसुधारणेच्या कामीं त्यांचा ह्णण्यासारखा किंबहूना मळींच उपयोग झाला नाहीं. “ सामाजिक सुधारणा आधीं कौ राजकीय सुधारणा आधीं ” या विषयावर तेलंग यांचे फ्रामजी कावसजी हॉलमध्ये १८८६ च्या फेब्रुवारी महिन्यांत जें व्याख्यान झालें त्या ब्याख्यानाकडे तेळंग यांचे टाकाकार नेहमीं बोट दाख- वितात, आणि आपल्या ह्णण्याची यथा्थता तेळंग यांच्या वबरगुती गोष्टींची साक्ष देऊन ते सिद्ध करूं पाहतात. त्यांच्या मते तेढठंग हे केवळ बोलके सुधारक होते. वर निर्दिष्ट केलेल्या व्याख्या- नांत तेळंग यांनीं असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे कॉ, प्रतिकाराचा जोर जितका कमी, तितके सुधारणेचे पाऊल पढें पडण्यास सुलभ असते, असा साधारण सृष्टि- क्रम आहे; परंतु ज्या गोष्टींसंबंधानें त्यांनी हे विधान केळें त्या गोष्टी व त्यांच म्हणण्याचा जो भाबार्थ होता, तो भावार्थ बहुजनसमाजाच्या ध्यानांत बरोबर न आल्यामुळे त्यांनीं अर्थातच तेळंग यांचे बरीळ विधान म्हणजे सामाजिक बाबतींत स्वत:च्या जबाबदारीतून निसटण्याचा एक मागग होय, असा त्याचा अर्थ केला १३ १९% सर नारायण गणेहा चंदावरकर यांचीं व्याख्याने, ४-२.” चि 7४ % “१४ “४...” २ “९ “"* /”"% “९ /”%९ "२ /'"७ “0४% अ “”% “”* £% ४7४६ /"५ ५४% “२ * ०५ ५ “/%_*"६ /% /”*, 9" /१५ % /"५ ४१९ 7५ /५_ आहे. ला वेळेपासून के० तेळंग यांच्या नांवाबरोबरच त्यांच्या वर्राल उद्गारांचा पुष्कळ सुशिक्षित मंडळीच्या मनावर असा विलक्षण ग्रह झाळेला आहे कीं, सामाजिक सुधारणेचा प्रश्न निघाला कीं, ते जितक्या उत्सुकतेने त्यावर वादविवाद करितात, तितक्‍याच उत्सुकतेनं ते कोणतेही समाजसुधारणेचे कृत्य करण्याची स्वतःवर पाळी आली तर ते बजावण्याची वेळ पुढेपुढे ढकफलण्यास तयार होऊन आपल्या ह्या टाळाटाळीस तेढंगाच्या “' राजमार्गा '! ची पुष्टि देतात. त्यांचें वर्रीळ विधान हें हीं सवेतोमुखीं झाळेळे आहे. मला अशीही कांहीं उदाहरणे माहीत आहेत कौ, तेळंगांच्या ह्या विधानाच्या पांवरुणाखालीं कित्येक लोकांनीं आपली कृष्णकृत्ये झांकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या समाजाचा बुक्रिरूपी जठरास्नि मंद झालेला आहे व त्याच्या आध्यात्मिक यक्कताठा विक्रते झाठेली आहे, अशा सध्यांच्या काळीं जर कांहीं ढोकानीं तेलगांच्यः वरीळ विधानांचा विपर्यास केळा तर त्यांत फारसें आश्चर्य माना- वयास नको, आपल्या समाजास वर सांगितलेले जे दोन विकार जडले आहेत, त्यांतून प्रथम त्याची मुक्तत्ता केल्याशिवाय सामाजिक किंवा धार्मिक सुविचारांचें बीज आपल्यामध्ये रुजणें शक्‍य नाहीं. कांहींजणांचा तर या विधानाबद्दह असा गैरसमज झालेला आहे कीं, त्यांचे मतें हें विधान न्या ० रानडे यांचेंच आहे. पण वस्तुस्थिति अगदीं उलट आहे. न्यायमूर्ति रानडे यांनीं हे विधान केल्याचे कधीं ऐकिवांत नाहीं, इतकंच नव्हे तर त्यांनी एकवार ह्या तत्त्वाचा निपेध केला होता. वर उल्लेखिळेळें तेळेंग यांचे व्याख्यान झाल्यावर कांही महिन्यांनी न्या० रानडे यांची व माझी पुण्यास गांठ पडली, त्या वेळीं न्यायमूर्तीनीं माझ्यापाशी असे उद्गार काढळे कीं, तेलंग. यांनीं जें तत्त्व प्राति- पादिऊळें आहे, त्याच्याबद्द लोकांमध्ये गैरसमज. होण्याचा बराच तेलंग सांप्रदाय आणि सुधारणेचा सुलभ किंवा राजमागे. १९५ संभव आहे. आपल्या लोकांस सुधारणेच्या विषयावर लांबलांब गप्पा मारण्याची संवय आहे, परंतु कार्य करण्याचा प्रसंग येऊन ठेपल्यावर त्यांपैकी बरेचजण कर्तेब्यविन्मुख होतात. आर्थांतच ज्यांना समाजांतील व्यंगे दूर करण्याचें घेये नाहीं, अश्या प्रकारच्या लोकांना न्या, तेळलंगसारख्यांनीं प्रतिपादिठेळ हे तत्त्व हणजे आपल्या जबाबदारीतून निसटण्यास आयतीच पळवाट मिळाल्यासारखे आहे. पुण्याहून मुंबईस परत आल्यावर मीं तेलंग यांना न्यायमूर्तींचे मत कळविळे. त्या वेळीं तेळंग यांनीं आपल्या म्हणण्याचा स्पष्ट खुठासा केळा. ते म्हणाळे कीं, आपल्या व्याख्यानांत आपणांस विशेष सांगावयाचे होते तें हेच कौ, व्यक्तीची किंवा समाजाची साधारणतः अशी प्रव्वात्ते असते कीं, शक्‍य तेवढें करून विरोध आणि गैरसाई चकवून सुधारणा घडवून आणतां येईल तर आणा- वयाची. परंतु आपलें म्हणणें असं मात्र मुळींच नाहीं कीं, कोण- तीही सुधारणा ह्या तत्त्वाबरडूकुमच झाली पाहिजे. मों यावर तेळंग यांस विचारलें कौ, जे सुधारक बिरोधास किंवा अडचणोंस न जुमानतां साधारण लोकांच्या पुढें जाऊन व प्रतिकारास माग लोटून आपल्या ठाम समजुतीप्रमाणे चाडण्यास डगमगत नाहींत, ते ठोक आपल्या वेळेचा व शक्तीचा व्यर्थ न्यय करीत आहेत, असे म्हणण्याचा आपला उद्देश आहे काय १ व्यक्तींनी आपटी उन्नाते घडवून आणल्याशिवाय समाजाची उनातिे सहसा होत नसत हा जो समाजोनतीचा साधारण नियम तो आपल्याला संमत नाही. काय ? कोणत्याही बाबतींत ज्यांनीं सुधारणा घडवूने आण- लेली आहे, अशा थोर पुरुषांचे व्यक्तिशः समाजावर वजन पडतें; आणि अशा व्यक्तींच्या उदाहरणांमुळे सामाजिक किंवा अन्य कोण- त्याही प्रगतीस फार उपयोग होतो, हें तत्व आपणांस प्रणेपणें मान्य आहे, असें तेलंग यांनीं ला वेळीं मला सांगितलें. न्या 9 १९६ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यान. 0 य ० प ० 1 क ० 2000 १...” ५.» ४५७४ १५. फल कळ ल्ल थर २. ४. न्ट २. ..€ २.» १.” १-८ २..”/ ४.” ३.» ८४५ ७० ०४ ७४७१७.” ७ ७७ जिक "*.“ केल ६.” १ ९. ४ 0 ४२/० ४५_/७ २-७ आळ रानडे यांचे व आपले एका गोष्टींत मात्र एकमत होत नाहीं, बाल- विवाह व विधवापुनविवाह या बाबतींत कायदाचे साहाय्य घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा मि० मलबारी यांच्या चळवळीस रानडे हे जी पुष्टि देत आहेत, ती आपल्यास पसंत नाहीं अर्से ते म्हणाले. पण, पुर्ढे लवकरच न्या० मू० तेळंग हे सुधारणेच्या कामी सरकारचें साहाय्य मिळविण्याच्या न्या रानडे यांच्या तत्त्वाचे कटरे अनु- यायी बनले इतकच नव्हे, तर आपल्या समाजाच्या ठिकाणीं सुधारणा आपोआप घडवून आणण्याइतके सामथ्य आहे किंवा नाहीं, या गोष्टीचा त्यांस भरंवसा बाटेनासा झाला. तो सन १८८७ सालच्या मे महिन्याचा सुमार होता. पुण्यांत वसंतव्याख्यानमाठा सुरू होती. या व्याख्यानांमधून मि० मलबारी व ज्यांना त्या वेळीं “ सुधारक !* अशा नांवाने संब्रोधिळे जात असे, अशा व्यक्तींवर थोडीबहुत तरी टीका होत होती. यापूर्वी सुमारे एक व प्रोफेसर वर्डस्वर्थ यांनीं एक नवोपडे प्रसिद्ध करून त्यांत मठबारी यांना व्यथं आक्रोश न करण्या- दळू सुचाविळें होतें. त्यामुळे सुधारणेच्या विरुद्धपक्षास ते केवळ देवच होऊन बसले होते; इतकेच नव्हे तर वडस्वर्थस.हंबांसारख्या विद्वान्‌ व वजनदार यूरोपियन गृहस्थाचा आपल्या पक्षास पाठिंबा आहे, या स'जुतीनंही विरुद्धपक्षाची मंडळी अगदीं नाचू ठागली होती. परंतु वर सांगितलेल्या सुमारास वर्डस्व्धथ रखमाबाई कमिटीचे अध्यक्ष झाळ आहेत व न्या० तेळग त्या कमिटीस येऊन मिळाले आहित, हें वतमान प्रसिद्ध झाळें ! त्याबरोबर पुण्यांतील ह्या त्रिरुद्ध पक्षांतील प्रत्येक तरुण बांडाच्या अंगचा नुसता तिळपापड झाला) कांहीं काळापूर्वी वडेस्वर्थ व तेळंग हे दोघेही जे ह्या सुधारणेच्या प्रति पक्षाचे केवळ आधारस्तंभच नव्हे तर अगदीं प्राति-ईश्वर होऊन बसले होते, त्यांनी अगदीं आयत्या वेळीं आपल्या भक्त व अनुयायी तेलंग सांप्रदाय आणि सुधारणेचा सुलभ किंवा राजमार्ग. १९७ मंडळीस अशा रीतीनं तोंडघशी पाडावे, हें अशा आवेशी व उत्साही तरुणांस कसें खपावे £ त्यामुळे जिकडे तिकडे ब्वळळजहाल व्याख्याने झडू लागलीं. एका कॉठिजमर्धाल प्रोफेसरसाहेबांनी तर सवीवर ताण केली! ते म्हणाळे कीं, इंग्रज लोकांच्या रीतीभातींचें अनुकरण करणाऱ्या या सुधारक लोकांच्या डावपंचांचा आपल्यास तर इतका तिटकारा आठेला आहे कीं, जर आपली उपजीविका अन्य मागाने चालवितां येणे शक्‍य असते, तर आपण आमरण कोणासहि इंग्रजी शिकविले नसतें, एवढेंच नव्हे तर, इंग्रजी एक शब्दही उच्चारला नसता ! बहुजनसमूहाचे मताचा प्रवाह कोणीकडे वहात आहे व आपण सुधारणा घडवून आणण्याचे काम ज्यांच्याकडे सोंपविळं होत ते तें कशा प्रकार करीत आहेत याची प्रो ० वर्डस्वर्थ साहेबांना आतां- पर्यंत कल्पनाही नव्हती. ल्या वेळचे “ ज्ञानप्रकाश ” चे संपादक व विरुद्ध पक्षाचे अध्वर्यू सीताराम हरी चिपळूणकर यांनीं ज्या अंकामध्ये “' सुधारकां '? वर यथेच्छ तोंडसुख घेतलें होते, ते सव अंक वर्डस्वर्थ साहेबांना पाठवून दिळे. ते वाचल्यावर त्यांना वारा कोणत्या दिशेनें वाहत आहे, हं ताबडतोव कळून आठ. तेलंग यांचेही तसेंच झाठें. प्रतिकारराहेत सुधारणेच्या आपल्या तत्त्वाचा लोकांमध्ये किती शोचनीय गैरसमज झालेला आहे, व कायद्याच्या साहाय्यावांचून सुधारणा घडवून आणण्याचे जें तत्त्व आपण प्रतिपादित होतो ते किती फोल आहे, याचा तेलंग यांना चांगलाच प्रत्यय आठा. तेळंग व वर्डेस्वथे दोघेही त्या कालची वस्तुस्थिति पाहून स्तंमित झाले; व दोघांचींही मर्ने साफ बदललीं. प्रोकेसर साहेबांनी एके दिवशी मळा बोलावून सांगितळे कीं, हं चोपडे प्रसिद्ध करून ह्या विरुद्धपक्षाच्या मंडळींच्या हातीं एक कोलीत दिळं याबद्दल आपल्यास आतां पश्चात्ताप होतो. आणि तेढंगांचें काय १ सन १८५९१ साठच्या संमतिवयाच्या बिलाचे चळवळीचे वेळीं त्यांनीं १९८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. २. प हबधधंशजजा् व्वा २“ जी कामगिरी केली व त्याच वर्षी डा० भांडारकर यांना ज्ञाति- बहिष्कृत करण्यासाठीं त्यांच्या ज्ञातीच्या लोकांनीं मुंबईत सभा भर- विली, त्या वेळीं तेलंग यांनीं जी मुत्सुद्देगेर ठढवून आपल्या ज्ञाति- समूहाळा चकित करून टाकलें, त्यांवरून हे स्पष्ट दिसले को, प्राति- काररहित मागच्या तत्त्वावर सुधारणेच्या राजमागांवर यांचा स्वत:चा कधींही भरंवसा नव्हता. "१1५1 ऊि्डा8 जा 1०00३5 07 ( नीतितत्वांच्या पायावर उन्नतीची उभारणी ) या विपयावर मोीं डेक्कन काळेजांत १८९९ साठी जे व्याख्यान दिळें त॑ तेलं- गांच्याच सांगण्यावरून व त्यांच्याच प्रेरणेमुळे दिलं होतें. तेळंग हे कर्ते सुधारक नव्हते ही गोष्ट नाकबूल करण्यांत कांहीं अथ नाहीं. म्हणून त्यांच वास्तविक स्वरूप लपवून त्यांचे ठिकाणीं नसठेळे गुण त्यांचे माथी लादल्यानें समाजसुधारणेच्या पक्षाचे कांहीं काये होत नाहो किंवा असं लोकांस भासविल्याने तेळंग यांची बाजू सांभाळली असही होत नाहीं. या बाबतीतील आपलं दोबेल्य ते प्रणेपणें जाणून होते, एवढेंच नव्हे, तर आपले कर्तेन्य करण्याचे ध्य आपल्यामध्ये नाहीं ही गोष्ट त प्रांजळपणे कबूळ करीत असत, ही गोष्ट या ठिकाणीं मुद्दाम स्पष्टपणें नमूद केली पाहिज. ज्यांच्या अंगीं समा जव्यंगे सुथारण्याइतके घेथे किंवा सामथ्य नाहीं अश्या कित्यक लोकांचा असा समज झालेला आहे कीं लोकाराधने- साठी स्वमतास गुंडाळून ठेवण्याचे कामी आपण तेटंगांच्या आवडत्या तत्वाचे अनुकरण करीत आहोत; परंतु वस्तुस्थिति अगदींच मित्न आहे. आपण जं केलें पाहिजे ते करण्याइतके घेये आपल्यांत नाहीं म्हणून आपल्या कततृत्वाभावावर पांघरूण घाल- ण्याचा प्रयत्न तेळंगांनीं कधींही केळा नाहीं. उलट पक्षी आपे व्यंग ते पूर्णपणें जाणून होते, व लांच्याशीं ज्यांचा निकट संबंध असे, त्यांचेपा्शी ते ह स्पष्ट कबूळ करीत असत कीं, कोणतेही तेळग सांप्रदाय आणि सुधारणंचा सुलभ [कवा राजमाग,. १९९ ४८.४ ४५४४४४० 00.४५ ७.०० ४०७५१५ » फली भल्ली र“ शी र“ २. २८.५ ४.” ५.” २.” ५... ५.” १.” १८ २.४ ५.५४ ४.” ४-५ ०४.४ ६.५ ४.” ४४ क २-५ १५-० ६-० पळ मोठं कार्य घडविण्याचा किंबा ज्या कायाविपयीं लोकांच्या मनांत निरुत्साह उत्पन झाळा आहे, तो घालविण्याच्या कामीं आपल्या- सारख्या निरुत्साही व हिशेबी माणसांचा ताढरय उपयोग नाहीं. ( वरीळ विशेषणे त्यांनीच आपल्यास ढावून घेतलीं आहेत. ) तथापि हें आपण लक्षांत ठेविळे पाहिजे कीं, आपल्यामध्ये जे अत्येत श्रेष्ट प्रकारचे वुद्दिवान्‌ पुरुष होऊन गेळे त्यांपैकी तेलंग हे एक होत, ज्यांच्या ज्यांच्याशी त्यांचा परिचय होई त्यांना त्यांना ते प्रिय होत, यार्चे कारण ते शांत, बहुश्रत व स्वतःचे दोष समजणारे होते; एवढेच नव्हे, तर आपण चुकलो हें समजल्यारर आपली चूक ते मोकळेपर्णे कबरूळ करीत. दांभिकपणा अथवा खोडसाळपणा यांचे त्यांना वारंही नव्हते, त्यांच्या मनामध्ये जी खळबळ होत असे, तिचे त्यांच्या जीवनक्रमावर पर्णपणें प्रतिबिंब उठत होते. तेळंग यांच्या सन्मानार्थ जी सभा झाली त्या वेळीं न्या० रानडे यांनीं तेळंगांबद्दळ जे उद्गार काढले होते त्यांत आपणां साधारण लोकांना दिसला त्यापेक्षां फार खोळ अथ होता. त्यांच्या भापणाचें सार हेंच कीं, पोवस्त आणि पाश्चिमात्य या दोन संस्कृतींच्या केचीमध्ये आपल्यास परस्पर विरुद्ध असा आयुष्यक्रम स्वीकारावा लागतो, या एका गोष्टींतच तेळंगांच्या बहुविध आयुःक्रमाचें रहस्य आहे. शेक्‍्सपीयर, वर्ड- स्व्थे, टेनिसन, इझाया आणि तुकाराम यांनीं आपल्या ग्रंथांतून जे मानवी जीवनाचे आदितत्व म्हणून वर्णिळें आहे त्या आतमयुद्धाच्या तस्ताव्यतिरिक्त ही गोष्ट आहे काय? आपल्या मूर्खपणाच्या कृत्यांच्या योगानें निराश होऊन पंचमहाभूतांशीं झगडणारा छीयर, आपल्या आत्म्याला मागदशक असा प्रकाश शोधणारा फॉस्ट, आपल्या मित्राच्या निघानानंतर स्वतःचे सांत्वन करून घेणारा टोेनेसन, ५: जीवन मःगामध्यें ठिकठिकाणीं ज्यांचा पगडा आपल्यावर सवाहून २८० सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने, लर “५. २.” 0८” ७. “१ “४ “2४ “7%०//% ६७//५ “१७...” “१ ४५ “७०४ “्केडहीळ्य अधिक बसतो, अशा आपल्या चमेचक्षूंनीं मठा आपला दासानुदास बनविले आहे, !? असे म्हणणारा निसगभक्त व्डेस्वथे संसारयात्रे तून पार पडण्याला सामर्थ्ये देण्यासाठीं आपल्या भगिनीची याचना! करीत आहे, या सवे गोष्टींवरून आपल्याळा काय बोध होतो बरें : आपणांस विरोधाशीं झुंजळ पाहिजे, अंतरात्म्याचें ज॑ आपल्या मनाशीं तुंबळ युद्ध लागतें त्यांत शांत चित्ताने, धिम्मेपणानें आणि प्र्येक पाऊल जपन टाकून टढून झाल्यावरच आपल्यास मनुष्यपणं प्राप्त होत असतें; या गोष्टी आपल्याला वरीळ कवीच्या कृतीवरून कळून येतात. आपल्या अंतरात्याकडून आपल्यास कधीं _कधीं अंत:स्फ्तीने ज्या सूचना होत असतात, त्यांची अवहेलना करून हे युद्ध बदुतेक ठोक टाळतात; कांही थोड्या व्यक्ति अश्या आहेत कीं त्या ह्या अंतस्फ्रतीशीं झगडून शेवटीं विजयी होतात; परंतु तिसऱ्या प्रकारचे कांहीं लोक आहेत त्यांनाही अंतस्फ्रा्त स्वस्थ बसू देत नाही, आणि तिच्याशी झगडण्याचे सामथ्ये तर त्यांचे अंगीं नसते. तेळेंग हे या तिसऱ्या वगार्तील हात. आत्मविरोधाचे तःव त्यांचे ठायी पॉरिप्रण होते, अगदीं श्रष्ट प्रकारच्या कत्या सुधारकां- प्रमाण त्यांना सव गोष्टी दिसत होत्या व त्या पाहून त्यांच्याप्रमाणंच यांचेही मन तळमळत असे. परंतु स्वत:वर प्रसंग आला तर त्यांस तोंड देण्यास जो कठोरपणा हवा असता, जें धँय लागतें तें त्यांचे ठिकाणी नव्हते व म्हणूनच त्यांना अखेर माघार घ्यावी लागठी* त्यांचे विचार अगदीं परिपक्र होत; त्यांचा वर्तेनक्रम अगदीं सोज्वळ अस; सुवारणा घडवून आणण्याची इच्छा त्यांचे ठिकाणीं प्रबळ हार्त व त्यांची वागणूक जशी सचोटीची तसंच त्यांचें मनही अगदीं मोकळं असे. आपलीं व्यंगे टपवून त्यांची मखलाशी त्यांनीं कधींही केटी नाहीं; उलट पक्षी आपल्या दौबेल्यावद्दळ ते स्वत:चा स्पष्टपणे घि:कार ' करून घेत. तेलंग यांनी प्रतिकारराहित तेळंग सांप्रदाय आणि सुधारणेचा सुलभ किंवा राजमार्ग. २८१ सुधारणेचें तत्व उपदेशिळें ब आचरणांत आणिळठें यासाठी आपणही त्यांचेच अनुकरण केळं पाहिजे असे जे कांहीं ठोक मानतात त्यांनीं अशा आपल्या कल्पनांनी आपण तेढंग यांचेबद्दळ स्वतःची व दुसऱ्यांचीही गेरसमजूत करीत आहो हें पक्के लक्षांत ठेवावें. त्यांचे ठाई खऱ्या कत्या सुधारकाचें धये नव्हतें तरी खऱ्या सुधार- कांची शोधक बुद्धि त्यांचे ठिकाणीं वास करीत होती. ते अत्यंत श्रेष्ट प्रतीचे विद्वान्‌ गृहस्थ होते. ज्यांच्या ठिकाणीं वर्तमान काळचे सवे गण, भूत काळचे सवे श्रेष्ट सहृण व भावी उन्नतीच्या सवे आशा एकवट झाल्या आहेत, असें इंमर्सन ज्यांचे अगदीं यथाथ वर्णन करतो अशा थोड्याशा श्रेष्ठ व वंद्य विभूतींपेकीं ते एक होते. यासाठींच समाजसुधारकांचे त्यांजवर प्रेम असे; व म्हणूनच ते तेटंग यांना घुर्राग समजत असत. आणि तेलंगांना सुधारणेच्या बाबतींत आचरणांतीळ लंगडेपणा प्रणे अवगत असल्यामुळें कत्या सघारकांच्या उदाहरणांनीं व त्यांच्या प्रेरणेने आपल्याला कांहीं सामथ्ये प्राप्त होडळ, आपली कतृत्वशक्ते वरद्धेंगत होइल, या शेन ते सुथ्रारकांच्या सानिध्यांत राहत. प्रतिकाररहित सुधारणेच्या कल्पनेस सामाजिक सुधारणेच्या कक्षंत जर कां वाव दिला तर त्याच्या योगाने सुधारणेच्या कार्यास जबर धोका बसेळ, व तिच्या योगाने कततंब्यपराडमुखतेस व संस्तीस आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होईल, हे इतर सुधारकांप्रमाणे खुद तेलंगांनाही मग कळून चुकळें होते. सुधारणेन्या गतीला निष्कंटक मार्ग- राजमार्ग- पाहिजे; हें म्हणणं प्रथम दर्शनी ठीक दिसतें. आणि केव्हां केव्हां असेही प्रसंग येत असतात कीं, आपल्यास त्यांपुढे वांका- बेंच लागते, व सबेध भाकर मिळण्याची आशा नाहींशी दिसली कीं, मिळेळ त्या चतकोरावर आपणांस संतुष्ट रहावें लागते. परंतु उन्नतीचा मार्ग संकटमय आहे, पदोपदी आपल्याठा विरोधाशी २2५२ सर नारायण गणेशा चंदावरकर याची व्याख्यांने. ७०७७५७ ५0 “ण //"* “7.७ »०५, ७४.७४. ४९ “७.0७ ४५ ४0७ ,%_ 0१-९0 “क ७ ७ क २ ८०. १.” ४५५४0, ४४५, ४१७ ७४७ ४४० ४४५७७7 १ 7000 “४6% हकक टा क्क, २.» *. * ८५५. ४२” .“« टकर दिल्यावांचून पुढे पाऊल टाकणे शक्‍य नाहीं, ही गोष्ट आपण पूर्णपणें लक्ष्यांत बाळगली पाहिजे. एकदां समाजास जर प्रतिकार- रहित सुधारणेच्या कल्पनेचा आधार दिला तर त्यांच्या श्रेष्ठ प्रकारच्या धनसंचयावरच आपण घाळा घातला, लांच्या भावी उनताीच्या सवे आकांक्षा नष्ट केल्या, सत्र राष्ट्राची बाद्विक शाक्ति ज्यांना मान- तात अशीं नेकीचीं, थोर व उदात्त बुद्धीची, धयाचीं आणि सोर्शीक माणसं उत्पन करण्याचं सामध्ये समाजांतून आपण नाहीस केळे अखे होईल. लोकांना एकवार आपण असं सांगितलें म्हणजे पुरें काँ, : ब्वाबांना तुम्ही आपली उक्भांत करून ध्या; पण तुमच्या करण्याने तुम्हांला विरोध उन्पन होत असल तर त्याशी टकर देण्याचे टाळतां यईल तितक करून तुम्हा खतांचे कार्य सावतां यईल तर पहा आपल्या उपदेशाचा परिणाम काय होतो हे आपल्यास ठागटंच कळून येईल, प्रश्यक आपापली सुखसाई प्रथम पाहील व थोडीशी गैरसाय होण्याचा किंवा जनसमृहाशीं विरोध करण्याचा प्रसंग आला कीं, सुधारणेच्या सव कल्पना तो. गुंडाळून ठेवील, आणि न्टाकांचे पुढारी म्हटळ म्हणन जे आपल्या अनुयायांच्या भ्रममूटक समजर्तास व त्यांच्या आज्ञानास पुष्टि देणार आणि क्षणभंगुर तोकिकासाठी किंवा टोकमान्यनेसाठीं हपापळेंळ असेच असावयाचे. समाजांतील कोणतेही मोठेसं व्यंग दूर करण्याची पाळी आली कीं, असले नामधारी पुढारी खांद्यावरचे आझ ख्वाळीं टाकून इरासमसर्ने म्हटल्याप्रमाणे म्हणावयाचे कां, “ मीं कांहीं कुशळ नट नव्हे, तेव्हां आपण आपळे बाजूला राडून नाटक पहाणं तच बरं. राषट्राव, काय किंथा समाजावर काय केव्हां कव्हा असे प्रसंग येतात कौ, त्या वेळीं जो पुढारी म्हणून म्हणवतो, त्याठा लोकांना तुम्ही भळत्या मागारनेंच चाढलां आहां, अर्से स्प सांगावे लागते. आणि ज्या देशांत अशा प्रकारचीं धीट ब सत्य तल॒ग साप्रदाय आणि सुधारणंचा सुलभ किवा राजमाग, २८३ ७१७ / ४.७” ७८४ "४.४ ५” “» कन कन ५ | * “२.” “(८ २.५१.” ४.” ५-/ ५-४ ४०४४७४ ४० १.० ९.४४ ४.४४...» १४ १८७४७ फेल बोलणारीं माणस आहेत, तोच देश खरोखर धन्य होय. समाजांत *केंवा राष्ट्रांत व्यंग मोठीं व तीं दूर करण्यास माणसं लेचींपिचीं असणें हे परस्पर विरुद्धच होय. जॉन ब्राईट मृत्यु पावल्यावर हाऊस आफ कामन्समध्ये त्याच्यावर स्तुतिस्तोत्रांची नुसती वृष्टि झाठी ग्लॉडस्टन साहेब त्या वेळीं म्हणाले:---'' मी अगदीं प्रांजलपणं हें कबूळ करितो की, मी राजकीय चळवळींत शिरल्या वेळेपासून आतांपर्यंत ब्राईट साहेबांचे खरें स्वरूप काय आहे व त्यांची किंमत आपल्या देशास किती आहे, याची मला वास्तविक कटपनाच नव्हती. हें येथ्र सांगण्याचा उद्देश एवढाच कीं, क्रोमियन युद्गा- सारख्या असामान्य प्रसंगीं त्राडट साहेबांचे व त्यांचे, प्रख्यात व अ्लोकिक दोस्त जे काबडनसाहेब यांचे आपल्या देशामध्ये किती वजन आहे, याची वरोवर जाणीव मढा ला वेळीं झाठी. या सत्पुरुष- दयाचें जीवन, जनसमूहाची त्यांचे ठिकाणीं असलेली श्रद्धा व त्यांच्या कामगिरीबद्दळची त्यांची पसंती व त्यांचा उत्साह या गोष्टींवर होते, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाहीं. ठोकमताळा चलन देऊन त्याची प्रगति करणें हेंच त्यांचे जीवितकतेन्य होय. क्रीमियन युद्रासंबंथानें जी त्यांचीं मते होती तीं इतर कांहीं जणां- प्रमाणें मठाही मान्य नव्हतीं, तथापि लोकमान्यता व लोकांचा उत्साह यांवरच जरी त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीची उभारणी होती, तरी प्रसंग आला तर त्यांचे प्रतिपक्षा ज्याला यांच्या चलतीचे आदिसवंस्व समजत असत ला ठोकमान्यतेवर एका क्षणांत अंजली देण्यास ते एका पायावर कसे तयार असत, हें पाहून या विभू[ते- दयाची नीतिमत्ता कोणत्या दजाची आहे हें मला बरोबर कळून आलें. त्या वेळेपर्यंत या लोकमान्य पुढाऱ्यांच्या नीतिमत्तेची खरी कसोटी डागढीच नव्हती. आपल्या मतं जं योग्य व सत्य त्यासाठीं ठोकांन्या सहानुभूतीवर व बहुजनसमाजाचा त्यांना जो आधार असे, त्यावर २०४ सर नारायण गणेदा चंदावरकर याचीं व्याख्याने 0 या 40./0% ११% ७ “1. ५९२ /% “७.४ “४ /१४.”४”९/ ७.८ ४.” /%०”%./४७.” ४.” ७ /9 ७ द. “क क, जा २ £% /€% “२ “७.” ७ “71 शा" “८ २. २०-२७ पाणी सोडण्यास जे तयार झाले, त्यांनीं आपल्या ह्या अठोकिक व स्पहणीय कृतीने आपल्या समकार्लांन व भावी पिढीस किती उच प्रकारचें उदाहरण घाळून [दिले आहे ? ”' ज्यान त्याने आपापल्या पुरतं पाहिले म्हणजे त्याच्या जीवित्वाची इतिकतव्यता. संपली, ही जी जुन्या लोकांची कल्पना, तिला सध्यांच्या काळीं फारसा थारा नाहीं, जनहितासाठी आपलें जिविःव आहे, हें बहुमोल तत्व आपण आतां शिकठ' आहा, अशी माझी समजत आहे. निदान आधुनिक संस्कृर्तांचे व प्रस्तुत काठच्या सवे चळवळींचे हे॑मूळतत््व आहे. चाटेस डेल्स यांनी “। 01111 1""0]1)0 ११ (भावी पिढी) म्हणून जो ग्रंथ नुकताच लिहिला आहे, त्यावर टीका करतांना ''स्पेक्टेटर!' पत्र म्हणते की, दुसऱ्यांसाठी झीज सोसण्याची पात्रता आपल्या अंगीं यईपर्यंत ठोकांनीं- स्वार्थत्याग करावा, असें म्हणण्याचा आप- ल्यास हक्क नाहीं. ह्या स्वार्थलागाचा उपयोग आस्ते आस्ते लोक मत बनविण्याचे कामीं होत जाता. प्रस्तुत काळच्या प्रागतिक लोकांच्या उत्कृष्ट समाजघटनेचें मूळ वीजही याच गुणामध्ये आहे. अशा प्रकारचे विचार तेटंगांच्या तोंडून वाखबार ऐकू यत. ज्यांचा ज्यांचा म्हणन त्यांच्याशी दढ परिचय असे व त्यांच्या क्नेहास व विश्वासास जे जे पात्र झालेळे होते, हल्यांना माझ्या म्हणण्याची सत्यता बरोबर कळन येटैठ. समाज विरोधाची तीत्रता कमी होडपयंत सुधारणा घडविणे दृष्ट नव्हे. अश] प्रकारची कांहीं तरी सबब काढून स्वत:च्या कमकुवत- पणावर पांघरूण आओढण्यापेक्षां स्वतःचे दोबल्य व भीरुत्व कबूल करणे हे शतपट बरं ! पुष्पशय्येव( ठोळत पडून स्वत:ची अथवा दुसऱ्यांची सुधारणा आपण घडवीन म्हणणें किंवा समाज पुढें गेला म्हणजे त्याबरोबर आपणही पुढे जाऊ असा वृथा संकल्प रणे वस्तुस्थितीस धरून नाहीं. *“' तेलंग सांप्रदाय '' ही संज्ञा रावसाहेब मंडळीक व समाजाची “ पायाशुद्ध ” सुधारणा. २०५ */ २. ४.” -/ ८“ २“ २५ २.५ २.४ २.५१. २.५ ./7९,”' २... ४९/0१/०१९१ “१_// ४.” ४.” * २.५/१-// १.५ ५४ ७. सकदरशीनीं चांगळी दिसते. परंतु सामाजिक सुधारणेच्या बाबतींत अप्रतिबद्ध मागाच्या कल्पनेचे तत्त्व तेलंग यांस प्रणे संमत हेत. ही मिथ्या कल्पना मात्र आपण मनांतून काढून टाकली पाहिजे त्यांनीं जी कांहीं कामगिरी केली त्या मानाने पाहतां त्यांनीं आप- स्याला नमुनेदार सुधारक म्हणवून कधींही घेतळे नाहीं. न्या रानडे यांनीं ज्या सांप्रदायाळा तेलंगाच नांव दिलें आहे, त्या सांप्रदायापासून समाजसुधारणेच्या कार्यास जर कांहीं ठाभ व्हाव- याचा असेळ, तर तेलंगांचे उदाहरण आपण मार्गद्शैक म्हणून ध्यावे. एवढेंच नव्हे तर दर्यात खडक दाखविणारा जसा दीपस्तंभ असतो तशा प्रकारचा त्यांचे नांवाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. नाहीं पेक्षां प्रख्यात इतिहासकार फ्रट' यांनी म्हट- त्याप्रमाणें “' शब्दसमच्चयांची अंधर्भाक्ते ' होऊन आपल्याकडे मूतिपूरजेचे जे भनेक पंथ आहित, त्यांतठाच आणखी हा एक पंथ होईल. रावसाहेञ मंडलीक व समाजाची “ पायाहुड ” खुधारणा, सा गोष्टींमध्ये ज्यांचा त्यांच्याशीं मतभेद असे त्यांना- सुद्धां हें कबूल करणे भाग आहे कीं, प. वा. रा. सा, विश्वनाथ नारायण मंडलीक यांच्या मृत्यूमुळे आपल्यामधीळ एक नररत्न नाहोसं झाळें. इतकेच नव्हे तर चारित्र्याचा एक ठलत्कृष्ट नमुना आपल्या पुढून गेळा. मंडलीक यांचे अनुयायी म्हणबिणा- रांनी आपल्या मतें राष्ट्रोयत्वाचा प्रसार करणाऱ्या ज्या कांहीं २८६ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने, पुराणप्रिय चळवळी हलीं चालावेल्या आहेत, त्यांमध्ये मंड- लीक आज हयात असते तर ते सामीळ झाले असते काँ काय असा प्रश्न मीं आपल्या मनास अनेक वेळ केला असेल. परंतु अमुक अमुक झाळें तर अमूक अमूक झालें असतें, अशा प्रकारच्या झुष्क काल्पनिक वादांमध्यें गुंतवून घेणे मला इष्ट दिसत नाही. कारण “' मेढेलीं माणसं बोठत नाहींत ? हें कोणालाही कळते, मग झुष्क वितंडवाद कां १ रावसाहेबांच्या खासगी व सावेजनिक वर्तनामध्यें ज्या कित्येक उत्कृष्ट गोष्टी मळा आढळून आल्या, त्यांवर तासांचे तास विचार करणें मळा फार आवडते. मीं स्वतःशी असें म्हणतो कीं “' रावसाहेब ! आपण आजच्या कालीं आम्हांमध्ये असावयाला पाहिजे होते ! '' त्यांचे हयातींत सामाजिक सुधारणेसंबंधीं कांहीं वादग्रस्त मुद्यांचे विवरण करीत असतां वर्तमान पत्रकार या नात्याने रावसाहेबांबद्दह मला कित्येक वेळां कठोर भाषा वापरावी लागली, ही गोष्ट खरी आहे. परंतु तो वेळ खडाजंगींचा होता, त्यामुळें त्या वेळच्या क्षुब्धतेचें प्रतिबिंब लेखांतही टग्गोचर व्हावे, हें साहजिकच आहे. कोणाही मोठ्या माणसाची खरी किंमत त्याच्या हयातींत आपल्याला कळून येत नसते, हें मनुष्यस्वमावाचे एक वेगुण्यच आहे. रावसाहेब मंडलीक हे एक जुने आग्रही कडे पुराणमतवादी होते, असा चाळू पिढीतील मंडळीचा साधारण समज आहे. परंतु एके वेळीं रावसाहेबांनीं सुधारणेची ध्वजा आपल्या खांद्यावर वाहिली होती, आणि पुराण- वादाच्या मंदिरावर त्यांनीं आपल्यापरीं प्रहारही केलेले होते. : रास्तगोफतार '? व “ सत्यप्रकाश ” या पत्रांतेन सन १८६५ सालीं वछुभाचार्य महाराजांवर नि्भिडपणें कडक टीका केल्याबद्दल प० वा० करसनदास मूळजी यांजवर जो खटला चालला होता, त्या वेळीं रावसाहेबांनी ह्या श्रेष्ठ समाजसुधारकाची बाजू घेतली होती. €२ रावसाहेब मंडलीक व समाजाची “'पायाझुद्ध'' सुधारणा. २०७ 70 ४ १४ क “४९७७” »” ७४४३५... ७७ ७४६ ८” .४/ ४ ४७ २६७४४ ४७.० ५/४0 ७ १७ ७४0 किच त्याचप्रमाणें ज्यांनीं आपल्या ह्या प्रांतांत स्त्रीशिक्षणाचें बीज पेरले अशा प्रमुख हिंदू सदगृहस्थांपैकीं ते एक होते. एवढें झालें तरी अंतयीमीं ते जुन्या मताचे होते. प्रतिमाप्रजनावर त्यांची पणे श्रद्धा होती; जातिभेदावर त्यांचा विश्वास होता; आणि जुन्याचा त्याग करून नवीन गोष्टींचा स्वीकार करणें, त्यांस आवडत नसे, हें कांहीं खोटें नाहीं. तथापि रावसाहेब आपल्या समजुतीप्रमाणे चाढणारे होते. जसे त्यांचे विचार, तदनुरूपच त्यांचें वतन असे. लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी मूर्तांच्या पुढें नाक मुठींत धरून ते बसत नसत. त्याचप्रमाणे इश्वर एक आहे, किंबा अनेक आहेत या विषयीं स्वतःची श्रद्धा वास्तविक कांहींच नसतां मर्तिपजेची प्रशंसा करणारे कित्येक लोक जसे तिचें अवडंबर माजवितात तसं करण्याचाही त्यांनीं कधीं प्रयःन केला नाहीं. जातिभेदाचें तत्त्व ते मनापासून पाळीत भसत. ''हाटेलांत'? वाटेल ल्यावर हात मारावयाचा आणि बाहेर पडतांच धर्माभिमानाचा टेंभा मिरवाबयाचा ही कळा त्यांना ठाऊक नव्हती. त्यांची पुराणप्रियता कित्येक मंडळीला जरी उपहासास्पद वाटली, तरी त्याबद्दहद ते स्वतः फारशी पवा करीत नसत. आपल्या भावनेप्रमाणेच ते जुन्या मतांना चिकटून असत. आपल्या रुग्ण पत्नीबद्दळ रावसाहेबांना जं प्रेम वाटत असे व तिचे ठिकाणीं लांची जी श्रद्धा असे, ती केवळ आद्वितीय होती. या बाबतींत लांचे वतन अनुकरणीय होतें. व धार्मिक व सामाजिक बाबतींत पुराण आचारविचारांबद्दळ लांनी जी विलक्षण चिकाटी दाखविली तिळा या त्यांच्या शुद्ध पलनिप्रेमा मुळें एक प्रकारची शोभा आली होती, असें म्हणण्यास हरकत त्राही, या एका बाबतींत ते आपल्या इतर देशबांधवांडून फार श्रेष्ट होते. ज्यांनीं आपलें नांव चिरस्मरणीय करून ठेविलें आहे, अशा आज- पर्यंतच्या थोर व सर्च्छील सत्पुरुषांच्या माठिकेत रावसाहेबांस कां. २०८ सर नारायग गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. 7 ./"*./१./* ८ १_/४* /”१ _” %,/0४ ४ “७ / 70% 70७ 7९ “%_ १ “१५ “१0% /% /४. ५४% “२ ७१ “७ “४४७ ४१७ ४४% _/” ४७ ७ .// ७ ./ ४५७४७ ७४७७ ७४” क.०५.%./४ ४४_”४. “१ /४५ “४-/"€ “/४७८%.”१ /४%,/"५./” “४, % ४ 7४ शा “हो स्थान द्यावयाचे, असे जर मला कोणी बिचारळें तर त्यांना मी असें सांगेन कीं, दृढनिश्चय, धीरोदात्त ग्रत्ते, शुद्ध हेतु व विचार, सत्य प्रति आणि अढळ पत्नीप्रेम या गुणसमुच्चयाच्या योगें करून त्यांची नीतिमत्ता एवढी भ्रष्ट झाळी आहे कीं, धार्मिक व सामाजिक गोष्टींमध्ये रावसाहेबांशीं ज्यांची मतं पटत नाहीत, अशा आमच्यासारख्या मंडळींनाही ते पूज्य वाटतात. माझ्या स्वत$विषयीं म्हणाळ तर, मठा ते फारच पूज्य वाटतात. रावसाहेब आज ह्यात असावयास हवे होते, असें मी नुकर्तेच म्हणाला. तरी ते आज असते तर पूर्वीप्रमाणेच त्यांनीं समाजसुधा- रकांशीं विरोधी चालावेलळा असता, हें मीं जाणून नाहीं असे नाहीं. परंतु त्यांच्या विरोधानं सुद्धां प्रतिपक्षास एक प्रकारची बळकटी मिळत असे. त्यांची स्वमताबद्दळह विलक्षण चिकाटी व सलाप्रिती यामध्यें एक प्रकारचा संसर्गोत्पादक गुण होता. कारण रावसाहेब जसे आपल्या मतांस चिकटून असतात; तसेंच आपणही अंगीकृत तत्त्व सोडावयाचें नाशी असे त्यांच्या प्रतिपक्षीयांस त्या वेळीं वाटत असे. दुसरी गोष्ट अशी कीं, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे धुरीणत्व पटकावणाऱ्या गांवगुंडाला जे गुण ठागतात तशां- पैकीं एकही गूण रावसाहेबांच्या अंगीं नव्हता. परंतु सुधारकांना रा० सा० मंडलीकांबद्दळ कृतज्ञता बाळगण्यास याखेरीजही पुष्कळ गोष्टी आहेत. सन १८८६ साठीं ज्या घडामोडी झाल्या त्या ज्यांनीं पाहिल्या असतीळ, त्यांना ही गोट॒ आठवत झसेळच कीं, बालविवाह व विधवापुनार्ववाह या विषयांवर मि. मलबारी यांनीं लेख प्रसिद्ध करून त्यांच्या द्वारे कित्येक सुधारणांच्या कामीं कायद्यार्च साहय्य देण्यासाठीं सरकारास विनंति केली होती. मि, मलबारी यांच्या या सूचनेस रा० सा० मंडलीक आदिकरून पुष्कळ मंडळी फारच विरुद्ध होती, या प्रतिपक्षीय रावसाद्देव मंडलीक व' समाजाची '“पायाझुद्ध'? सुधारणा. २०९ ०५१०१३७४७४ १७४५ ७” पेंडळीरने माधवबार्गेत सवे दर्जाच्या ब सर्व जातींच्या हजारों हिंडू ळोकांची एक सभ। रा० सा० च्या धुरीणत्वाखाली भरविली, व त्या सभेने मि» मलजारी यांच्या वरील सूचनांचा जोरानें निषेध केला. ह्या वेळीं वाद अगदीं खडाजंगीचा चाळढा होता आणि पक्षभेद अगदी कळसास पोचला होता अर्स म्हटळे॑ असतां झातिशयोक्ति होणार नाहीं. “' सुधारक म्हणविणारी ? मंडळी ळपंडावी परंतु नेभळट आहे असे जन्या पक्षाच्या लोकांस वाटत होते. व ही मंडळी मलबारी यांच्या चिश्रावणीने नाचत आहे अर्स त्यांचे मत होते. कारण सुधारणेची इमारत पायापासून आस्ते झास्ते बांधण्याऐवजीं ही सुधारक म्हणावेणारी मंडळी एकदम कळ- साचीच उमारणी प्रथम करीत आहे; समाजसुधारणेविष्यी लोकमत तथार नसतां आधीं लोकांचीं मर्व तयार करून नंतर सुधारणेस हात खालण्याखेवजी ही मंडळी सर्माजोवर सुधारणा बळेच ळादण्याचा प्रयत्न करीत आहे अर्से जुना पक्ष म्हणत होता. सुयारक पक्षाचे म्हणणे अर्स होतें की, रा> सा० मंडडीकप्रमते मंडळीची “'पायाशुद्व'' सुवारणे विषयींची ही बडबड म्हगजे कोमुदि प्रकाशाप्रमाणे केवळ दृष्टीस सुखप्रद आहे, यांत कांहीं तथ्य नाहीं. जर त्यांत कांहीं तथ्य असेल, ब ह्या जुन्या मंडळीच्या मनांतून खरोखरच जर कांदीं सुग्रारणा घडवून आणावयाच्या अततीळ, तर त्यांनी सुवारकपक्षाशीं केवळ विरोध कळून चालणार नाही. या मंडळीने “' पायाझुद्व !/ सुधारणा कशी करावयाची हें स्वतः करून दाखविळें पाहि जे. हे सुभारक लोक केवळ बडबडण्यापळीकडे कांदी करीत नाहींत, यांचे हे भपक्रेरार लेख, लांब लांब व्याल्यानें आणि वितंडवाद यांच्या योगानें सुवारणेविअरयीं बहुजन समाजाची मने उलट विट्ून मात्र जात आहेत अर्सत जुन्या पक्षाची मंडळी म्हणत होती, तद उलट पक्षी, ह्या विरुद्ध पक्षाच्या मनांतून सुयारणेचें पाऊळ कोणत्या ष्र्ड २१० सर नारायण गणेकझ चंदावरकर यांचीं व्याख्याने. २.” ,»/”२ ,””%७./७१./* ९ .“€ ४७२, “४५... ८“ ४” तऱ्हेने पुढे टाकावयार्चे आहे, भर्से सुधारक पक्ष विचारीत होता. जुन्या पक्षाचें यांना उत्तर असें होतें कौ, “बाबानो आपले स्वामी, घमगुरु आणि शास्त्री यांची अवहेलना करून त्यांचीं मते धाब्यावर बसवून किंवा अन्य कोणल्ाही रीतीने त्यांना चिडवून सुधारणा. घडवीन म्हटळें तर तें इष्ट नाही. व शक्यही नाहीं, त्यांच्याकडे जाऊन सौम्यपणें त्यांचीं मनें आपल्याकडे वळविलीं पाहिजेत. व अशा रीतीर्म यांनां अनुकूल करून घेतल्यावर, यांची सहानुभूति मिळविल्यावर मग त्यांच्याच सहाय्याने, आपल्यास इष्ट त्या सुधा- रणा घडवून आणल्या पाहिजेत. हा सीघा व सोपा मार्ग टाकून तुम्ही जर भलत्याच मार्गानें जाऊं ठागळा तर तुमची कार्यसिक्धि व्हावी कशी £ योग्य रीतीनें जर तुम्ही चाललां तर कोणा'चीं मर्ने दुखणार नाहींत आणि जिकडे तिकडे शांतता राहील. ” रावसाहे" बांच्या पक्षारचे म्हणणें याप्रमाणे होते. सुधारणार्मीदेराच्या दाराची किल्ली आपल्याकडे आहे असे दोन्हीही पक्षाचे मंडळीस वाटत होते. अतएव आपला प्रतिपक्ष अदूरदर्शी, दांभिक आणि लोफके- कास हपापठेला आहे असें दोन्हीही पक्षांस वाटत होतें. या वादावर त्या वेळीं जे कित्येक उत्कृष्ट लेख प्रसिद्ध झाले त्यांमध्ये एका स्थानिक इम्रजी पत्रकाराचे कांही ठेख होते. दोन्ही पक्षांकडून त्या वेळी ह्या जिशिष्ट पत्रांत झणझणीत पत्रव्यवहार सुरु होता. शेवटीं ला पत्राच्या, संपादकानें मोठ्या शेळीने उत्तर देऊन हा वाद बंद केला. अमुक एका पक्षाचे हातून सुधारणेचे कार्य होईल किंवा नाहीं हें त्या पक्षाच्या केवळ बोलकेपणानें ठरावयाचें नाहीं तर जो पक्ष. कांहीं तशी कृति करून दाखवाल तोच सुधारणेचा खरा पुरस्कर्ती म्हणवून घेण्यास पात्र होईल. यासाठीं या वादाचा खरा फेसल्ला मिळवावयाचा असेळ तर दोन्हीही पक्षांनी आपापल्या परीं कार्यास डागळें पाहिजे. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून व्यर्थ वेळ रावसाद्देब मंडलीक व समाजाची “'पायाशुद्ध”” सुधारणा. २११ दवडण्यांत काय हांशीळ £ याप्रमाणें सदरहु पत्रकाराने शहाण- पणाचे उत्तर देऊन आपल्या पत्रांतील वाद बंद केला. या लेखामुळे असो किंवा रावसाहेबांच्या भनुयायांपैकीं जी कित्येक खरोखरच सत्यनिष्ठ व सज्जन मंडळी होती, तिच्या आप्र- हासमुळें असा, रावसाहेबांनीं या सुधारणाशकटाचे धुरेस खांदा देण्याचा खरोखरीच निश्चय केला. त्यांचे पक्षाची मंडळी या वादांत इतकी गुंतून गेली होती कीं, आतां माघार घेणें त्यांना शक्‍य नव्हते. “' सुधारक म्हणविणारी ”? ही मंडळी भलत्याच मार्गाने कार्यास आरंभ करीत आहे असा रावसाहेबप्रर्भीत मंडळीचा सुधारकांवर आरोप होता. समाजास सुधारणेची आवश्‍यकता आहे ही गोष्ट या मंडळीस मान्य होती, व शास्त्री व धर्मगुरु यांना सोम्यपर्णे भापल्या बाजूस वळवून लांच्या सहाय्यार्ने सुधारणाशकट हांकावा असे या जुन्या मंडळीनें सावेजानिक रीतीर्ने जाहीरही केठें होत. तेव्हां अशा स्थितींत त्यांना माघार कशी घेतां येईल £ शेवटीं अर्से झाठें, त्याच वेळेच्या सुमारास एक विद्वान्‌, सुशिक्षित, तरुण ब्राह्मण गृहस्थ विलायतेहून नुकताच परत आला होता. म्हणून याज्ञिक कर्मात व हिंदु लोकांच्या आचारांच्या व रूढींच्या बाबतींत जुने लोकांचे ज केवळ भझाधारस्तंभ त्या शास्त्र्यांकडे जाऊन कोणता तरी प्रायाश्चित्तविधि करवून विलायतेहून परत आलेल्या ह्या ग्ृहस्थास पुनरपि ज्ञातींत घेऊन सुधारणेस तुम्हीं आपला पाठिंबा दिला पाहिजे, असें त्यांचे मन वळविण्याच्या कामास रावसाहेब मंडळीक हे लागले. त्या ग्रयत्नांचा शबट काय होतो इकडे सवे मंडळीचे डोळे लागून राहिले होते, कोणत्याही सुधारणेचें नांब निघाळें कीं नाक मुरडणारे व जुन्या पक्षाचे कट्टे पुरस्कर्ते असे जे रावसाहेब मंडलीक त्यांनीं सुधा- रणेचें कार्य आपल्या हातीं घेऊन ती कशी घडवून आणावयाची हे. ते दाखविणार आहेत हें ऐकून सुधारक पक्षास फारच आनंद झाला. २१९२ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यांने. रावसाहेबांनीं कित्येक शाख्यांस एकत्र करून त्यांची एक परिषद भराविली, पण शेवट व्हावयाचा तोच झाला ! रावसाहेब नवीन मतां प्रतिपादन करीत आहेत म्हटल्याबरोबर शास्त्री मंडळ बिचकलें. ते सुधारणांचे नांबही काढु देईनात. रावताहेबांरचे॑हे वर्तन म्हणजे पुराणमतवाद्यांवर वज़बातच आहे, अर्त एका शास्त्राने त्या वेळी आपले मत दिलेलें मळा ठाऊक आहे. त्या वेळों एलफिन्स्टन कोळे- जांत महामहोपाध्याय भीमाचार्य झळकीकर या नांवाचे एक विद्वान्‌ संस्कृत शात्री होते. इतर कांही शाळ्य़ांभमार्णे रा. सा. मंडली हे या झाळ्याकडेही गेळे. परंतु त्यांनां ही सर्व चळवळच विपरीत थाटडी. आपणां सवीना व आपल्या धर्माला त्रिकून टाकण्याचा ह्या यचळवळीच्या उत्पादकांचा विचार आहे कीं काय हेच त्यांनां प्रथभ समजता. रावसाहेब आपे मत विचारतात व ह्या सुधारणेत कांहीं तरी श्ात्ताचा आधार द्या म्हणतात, हें सवे खरें; परंतु आपल्याला ह्याबदठ शास्त्रांत कांहींच आधार सांपडत नादीं, असें मला खुद्द भीमाचाये शाक्ष्यांनींच सांगितळें होते. ह्याबदळ बोलतां बोलतां शास्त्रीओवा मळा एकदां म्हणाले; -'' सव्यांचा लोकमतप्रवाह आमच्या विरुद्ध आहे, यासाठीं आम्हीं कितीही धडपड केली तरी तिचा कांहीं उपयोग नाहीं; हे आम्ही शास्त्री मडळी जाणून आहो. यासाठीं तम्ही आम्हांला न विचारावे हे उत्तम. तम्हांडा जे रास्त वाटतें, त॑ तुम्ही करा. आम्ही कांहीं तुमच्या आड येत नाहीं पण तुम्ही जर आमच्याकडे येऊन आम्हांस विचाराळ व तुम्हाला पाहिजे तसा शास्त्राचा अर्थ करावयास आम्हांला सांगाळ, तर आम्हांला स्पष्टपणे सत्य तेच बोलणे भाग आहि आणि अर्सते झाळे, तर अर्थातच तुमच्या कार्यास आमच्याकडून विरोध होईळ. !/ याप्रमाणें या जन्या पक्षांतच भेदाभेद झारे इंग्लंडहून परत आलेल्या वर्राल गृहस्थास प्रायश्चित देऊन मेजबानी रावस!हेब मंडऴीक व समाजाची “पायाशुद्ध'? सुधारणा. २१३ देण्याची तयारी चालविली होती, पण ऐनवेळी शास्त्र्यांपैकी कोणीच आळे नाहींत. रावसाहेब फक्त पानसुपारी घेऊन न जेवतां चाटते झाले, आणि हा भोजनविधि म्हणजे खरी कसोटी होती. याप्रमाणे हा प्रयोग फसला. त्या वेळेपासून ह्या “ पाया- शुद्ध सुधारणे !! विषयीं कधीं कांहीं फारसें ऐकूं येईनास झालें ! रावसाहेब मंडलीक यांचे नांव निघाले कीं, मळा वरील शब्दांची भाठवण होते. या त्यांच्या म्हणण्यांत मुळीच अर्थ नाही, अर्से नाहीं. सामाजिक बाबतींत सरकारी कायद्यांची जरुरी नाहीं म्हणून तद्विषयक 'चळवळ ते तुन्छ मानीत भसत; हें योग्य किंवा अयोग्य हा प्रश्न वेगळा. परंतु रस्माजसुधारणेच्या कार्यास त्यांनीं अप्रत्यक्ष रीतीर्ने मदत केली आहे, याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर क्रणी भाहो. येन केन प्रकारेण आपर्के नांब पुढें यावें ब मोठमोठ्या माणसांमर्ध्ये मिसळण्यास आपणास बाव ।भळाबा, अशा प्रकारच्या आप्पलटपोठ्या करूपनांनीं सुधारकपक्षांत सामील झाटेला, त्या वेळीं एक वर्ग होता, भरले '' पसा पायली'' सुधारक या '“' सुधारक म्हणविणाऱ्या '! लोकांमध्ये भ!हेत, हे मंडटीक यांनीं लोकांच्या बजरेस आणलें. भशा लं.कांना रावसाहेब सहजासहजी झालेले (४७11१15 1.01161- 0! 1.80९01तश' ६10 104 ग्हणत भसत. भयकर भडचणस न जुमानतां भामच्या स्मजांतील कित्येक अनिष्ट 'चालटोरीताचे भाविधष्करण करण्याचा ज प्रयत्न करीत होते, लांजबर रावसाहबांचा कधीं कधीं फाजील कटाक्ष असे हें मठा मान्य आहे. प्रचाटित अनिष्ट रूढींचे आविष्करण करण्याची ।कॅवा ल्ांत सुधारणा करण्याची अ्यांनीं स्वत: कधीही स्डटपट केडी न हीं,- त्यानी जर दुसरा कोणी अशा चालटारीतांनीं समाजांत तसाच कायमचा धिंगाणा घाळून त्यांचे दुष्ट पारणाम समाजास कायमचे भोग देण्याएवजीं यथाशाक्ते ते निदान जन- २१४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, तेच्या निदशेनास तरी आणून दिले, तर त्या व्यक्तीकडे तुच्छता- धू्वेक पहावे, यांत अस्वाभाविक कांहीं नाही. सन १८८४ पासून १८८७ पयत हा जो वाद चालला, त्याचा एक मात्र इष्ट परिणाम झाला. “' सुधारक ” आणि “' दुधोरक ” या दोघांनींही एक- मेकांपासून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी शिकून घेतल्या. असल्या विरोधाच्या योगार्ने रावसाहेबांनीं सुधारकांस आत्मशोधन करावयास शिकाविळे. आपण बोलतां काय व वागता कसें हें प्रत्येकाने आपा- पल्या मनाशी शोधावे, हें सुधारकांस त्यांनीं दाखवून दिलें, त्याच- प्रमाणे अखेरीस जर कार्यसाफल्य साधावयाचें असेल, तर आपण प्रत्यक्ष काते करून दाखाविण्यास व प्रसंग पडल्यास स्वाथत्याग करावयास सिद्ध असलें पाहिजे, ही गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणें या वेळीं सुधारकांच्या प्रत्ययास आली. सुधारकांशीं त्यांचा विरोध व त्यांजवरील त्यांची टीका यांचा मूळ उद्देश जरी एक असला, तरी उर्गांच झुष्क बडबड नी फार चालली होती, ती त्यांच्या विरोधाच्या योगाने कमी झाली आणि रावसाहेब जिला “' पायाझयुद्ध '' सुधारणा किंवा “' भंतर्गत सुधारणा '' असें म्हणत असत, त्या त्यांच्या म्हणण्याला कांहीं तरी अर्थ आहे-मग तो अर्थ खुद्द रावसाहेब जो समजत असत, त्याहून कदाचित्‌ भिन्न असेलळ-पण ही संज्ञा केवळ निर्थक नव्हे, ही गोष्ट सुधारकांस कळून आली. शात्ली लोकांना व बहुजनसमाजाला सांगाती घेऊन सुधारणेस हात घालावा, या तत्त्वावर रावसाहेर्बांचा फाजील विश्वास होता. परंतु वर सांगितलेला प्रयोग जो त्यांनी केला त्यावरून हें सिद्ध झाळें की, ज्यांचं मन सुधारणांच्या कल्प- नांनी सुमकाशित झालेळें आहे, त्या कल्पनांचे ज्यांनीं नीट आकलन केलेलें आहे, आणि तदनुरूप ज्यांनीं आपला व्तन- क्रम ठेवळेला भाहे, भश्का जाणत्या व जबाबदार पुढाऱ्यांनी रावसाहेब मंडलीक ब समाजाची “पायाशद्ध” सुधारणा. २१५ »€%-€*-€* “".-/४४*.४४../ ४.४५. ४.” ४५४४-४१ ५५.५१.” ४४.” ४५०४१७ 4४५५४४ ./*४ “४४ _//७ _/€% ४९ _/”१७ _/४ ””% 702४6 खपल्या कृतींनीं उदाहरण घाळून दिल्यावांचून शास्त्री काय किंवा बहुजनसमाज काय, आपल्या स्थानापासून तिळमात्रही हालणार नाही; पुढाऱ्यांनी पुढाकार घेतल्यावर त्यांना अनुयायी मिळण्यास कदाचित्‌ कांहीं काळ ढागेळ, परंतु पुढारी व्यक्तिशः जर आपल्या अंगीकृत कार्यास बिलकुळ न सोडणारे असतीळ तर त्यांना अनुयायीवगे हा केव्हांना केव्हां तरी मिळालाच पाहिजे. कालावर च समाजसंस्थांवर त्यांचा भरंवसा होता. सवे कांहीं इष्ट गोष्टी कालां- 'तरानें आपोआप होणार आहेत, असें त्यांना वाटत असे. डा. मार्टिनो यांनीं म्हटल्याप्रमाणे व्यक्तीप्रमाणे समाजाचीही खरी सुधारणा ही £६ एकाएकीं दृष्टोत्पत्तीस न येणाऱ्या अशा कोणत्या तरी एका .निवांत स्थानापासून निघून प्रथमतः आसपासच्या व नंतर क्रमशः सर्वत्र पसरणारी, अतएव मंध्यबिंदूपासून वतुलरेषेप्यत सवे प्रदेश व्यापणारी असते. प्रेरणा, सूक्ष्मपारक्षान, व अंगभूत शाक्ति यांच्या योगें प्रथमतः कोणातरी व्यक्तीचे मन उद्दीप्त हेते व आपल्या अनिवाये प्रखरतेच्या योगानें अशा उद्दीपित विचारांचा पगडा आस्ते आस्ते अधिकाधिक व्यक्तींवर बसत जातो. याप्रमाणे बुद्धीपासून बुद्धि, चैतन्यापासून चैतन्य व विचारांपासून विचार उत्पन होत जातात. ?”' डो० मार्टिनो यांची ही कल्पना पंटडळीक यांना माहित नसावी असं वाटतें. £ अंतस्थ ' अनुताप ?, व्यक्तिविषयक नैतिक सामर्थ्य आणि कोणत्याही महत्कायोविषयीं अथवा धर्माविषयी दढ विश्वास ही 'शएकंदर सामाजिक सुधारणांची प्रधान अंगे आहेत व यामुळेच कोणत्याही सुधारणा घडून येत असतात.” कित्येक शतकेंपर्यंत 'स्वामी व शास्त्री हे रूढी व परंपरा यांच्या योगाने जुन्या पुराण्या मतांशी व विचारांशी जखडून टाकले गेळे आहेत, अशा स्थितींत बनळेळे त्यांचे विचार त्यांनी सोडून द्यावे, अशी अपेक्षा करगे हे २१६ सर नारायण गणेश चंदावरकर यः.यीं ञ्याख्याने. सृगजलान्वेषणाप्रमाणे निराशाजनक आहे. नवीन स्थित्यंतराप्रमार्णे: व्वालल्यावांचून आपणास अन्य मार्ग नाहीं, असें त्यांना कळून आळे कौ, आपल्या सुधारणा मान्य करणें त्यांना भाग पडेल. प्रथम प्रथन झापली चळवळ हाणून पाडण्याचा ते अर्थातच प्रयत्न करतीळ; सुधारक पक्षाच्या लोकांस शक्‍य तेवढे ते अडवायला पहातील; स्थांना शिव्या देतील ब त्यांचे नांवानें हातपाय आपटतील. परंतु. सणांच्या भश्ा करण्याने आपल्या कार्यास उलट अधिक बळकटीच येत जाइल. याचें कारण असें कीं, सुधारकांना आपलें म्हणणें सोकांना समजून द्यावयाचें असते. परंतु बहुजनसमाज हा बहुधा आस्थाहीन व उदास असतो. आपल्या सभोवार काय चाललें आहे, हें डोळे उघडून पहाण्याची किंवा कान देऊन ऐकण्याची समा जास संबय नसते. परंतु स्वामींनीं विरुद्ध पक्षाची बाजू पत्करून थुद्धाची ध्वजा एकदां उभारली कीं, स्व समाजाचे डोळे, कान है या सुधारकांकडे लागून राहतात. असे झाले म्हणजे ज्या ठिवाणीं ज्ञानप्रकाश कधींच पडण्याचा पूर्वी संभव नव्हता, ल्या ठिकाणीं सो सावकाशपणे पण निश्वयेकरून पडत जातो. माझें म्हणणे. व्वुकीचें आहे काय? मी अमुक एक म्हणून नांव सांगत नाही; परंतु आधुनिक कोणतीही चळवळ घ्या, तीवरून माझ्या म्हण- ण्याची सत्यता आपल्याला पटेल. ।'' व्यक्तिविषयक श्रद्धेपासून मोठमोठ्या प्रचंड सामाजिक घडामोडीची उत्पात्ते भसते !/ खझर्से एका विद्वान्‌ पंडिताने म्हटळें आहे. '“ हे समोर खडक दिसताहेत यांबद्दद हुशारीने व सावधगिरीने वागा / कसा इशारा सुधारकांस रा. सा. प्रंडळीक वारंवार देत असत. केव्हां केव्हां मोटमोठ्या सुधारकांनांही भशा प्रकारच्या इशाऱ्याचची जरूरी असते. कारण सुधारणेविषयींच्या विचारास अहुधा नेहमींच मानासिक उल्हासाची जोड मिळत असल्यामुळें- रावसाहेब मंडलीक व समाजाची “पायादाद्ध'' सुधारणा. २१७ अशा सुधारणाप्रिय मनुष्याच्या मनावर उल्हासवत्तीर्चे इतर्के. वर्ध्स्व होतें कीं, त्या भरांत आपण कोणीकडे जात आहों, यार्चे त्या मनुष्यास भानही राहत नाहीं. परंतु पुराणप्रियता. भरतवासींयांच्या हाडींमासी जन्मतःच खिळून राहिलेटी भाहि. तेव्हां थोड्याशा उत्तेजनपर व आझाजनक उपदेशाची जोड दिल्याशिवाय अशा प्रकारचे केवळ शुष्क इशारे मुळींच उपयोगी नाहींत, असे माझें मत आहे. असल्या “' नव्या कल्पनांनी '' व ५ नव्या तत्त्वांनी '?' ““ समाजाचा समतोलपणा !” ( इव्लंध, हवृष पापा ) बिघडेल अशी भीति रावसाहेबांना वाटावी, हे साहजिक आहे. पेटो, आरिस्टाटलसारखे शहाणे व बुद्धिवान्‌ तत्ववेत्ते देखील राजकीय व सामाजिक स्थियंतरें घडवून कशीं. आणावीं यान्हृल स्वतः विवेचन करीत असतां “ काय केलें असता, क्रांति टळून समाजांत समतोलपणा राहील !” असल्या प्रर्श्ना- मध्ये गुंतून राहिले होते. प्रेटो, आरिस्टाटल याप्रमाणे साशंक ब भयत्रस्त असतां त्यांच्या मागाहून कित्येक शतकांवर जन्मास, आलेल्या यःकश्चित्‌ ““ कुणबट ग्यालिलियो'/ ने शिक्षणाचा गेधही नसतां आणि तत्त्वज्ञान बेतारचेंच असतां समाजसुधारणे'चा' बिकट प्रश्न विशेष घेयोर्ने हातीं घेतला व त्यांत त्याला यश आर्ठे. मनुष्यत्ब प्राप्त करून देणारीं आधुनेक संस्कृतीची जीं त्ते आप- शास भाज दिसत आहेत, तीं त्याच्याच प्रयत्नाची फळे होत. ६ स्थानभ्रष्ट होऊ नका,'' “पुरातन परंपरा एकाएकीं सोडू नका, “ सावकाश सावधगिर्रीने एक एक पाऊल पुढें टाका, '! अशा तऱ्हेची सांप्रदायिक बावयें दिसण्यांत ठीक दिसतात. हा उपदे फारच शहाणपणा'चा आहे, असें सकृददशनीं कोणालाही वाटेल. परंतु निदान आपल्या हिंदी लोकांची गोष्ट पाहिली तर गत गोष्टींचा झापल्या मनावर इतका पगडा असतो, गत गोष्टींबदहद भापल्या ७2१८ सर नारायण गणेदव चंदावरकर यार्ची व्याख्याने. मनास स्वभावतःच एवर्ढे प्रेमे असतें. बहुजनसमूह इतका सुस्त व बेफिकीर असतो कों, कोणीही सुधारकार्ने बेधडक पुढे सरसावून सर्व समाज हालवून सोडावा असं होण्याची इकडे धास्ती करावयास नकोच. या दृष्टीनें पाहिळें तर वर वर्णन केल्याच्या अगदीं उलट असा उपदेश कोणी करील तर तो आज आपल्यास हवा आहे. तशा उपदेशाने आपल्या कार्यास फायदाच होईल. ष्या ठिकाणीं लळोकभ्रमाचे व अज्ञानमूलक समजुतांचे परवेतांचे पवेत उल्थे पाठथे करावयाचे आहेत त्या ठिकाणीं अश्याच प्रकारच्या उपदेशांची वाण आहे. ज्याचे खऱ्या सुधारणांवर प्रेम भाहे व त्यांच्या प्रीत्यर्थ जो आपले आयुष्य वेंचतो, त्याच्या हातूनच सुधारणेचा गाडा पुढें ढकलला जातो. बहुजनसमाज आणि शास्त्री यांच्यामध्ये जाग़ाति झालि हणजे समाजाची प्रगति होईल, व्यक्तींनी ग्रयक्ष उदाहरण घाळून देण्याची कांहीं आवश्‍यकता नाहीं, अशा प्रका- रचे विचार गवताच्या विच्छिनन काडीप्रमाणे निर्पयोगी आहेत. सकृ- दर्शनी असे विचार शहाणपणाचे दिसले तरी, त्यांमध्ये धोकाच आहे. ज्यांनीं ज्यांनीं समाजामध्ये क्रांत्या घडवून आणिल्या, अश्या आपल्या देशांतील किंवा इतर कोणलाही देशांतील ब कोणत्याही काळांतीळ श्राहाण्या व धोरणी समाजधुरीणांचे मत जर असेंच होतें, तरत प्रस्तुत प्रसंगींही कां लागू नसावे £ अशा प्रकारच्या पुरुषांनीं, शा- ख्यांनीं आणि धमेगुरूंनीं आपला मार्ग निष्कंटक करीपर्यंत कधीं वाट पाहिली काय£ घातक किंवा अहितकारी आणि अनवऱयक अशी पुरातन वहिवाट झुगारून देण्याविषयी आपण बोलत अस- तांना ज्या विचारांनीं आपर्ळे मन भीतिम्रस्त होते, तसल्या विचारांना त्यांनीं कधीं तरी थारा दिला काय? पूर्वेसंस्कारांचें वचेस्व प्रस्तुत कालामर्ध्ये फार आहे, कांहींहि झार्ळे तरी, भूतकालार्चे प्राबल्य आप- 'श्यांतून कमी होणारें नाहीं. आपल्यास जी वाण भाहे, ती प्रस्तुत- रावसाहेब मंडलीक व समाजाची “पायाशुद्ध”? सुधारणा. २१९ ५४९५०८७ /” ४४% ४.४२ ./€0./७ ४.४७.» ४.७४”. ४” ०४ ,/” ४७ काळच्या वस्तुस्थितीस न्यवस्थित रूप देणाऱ्या शक्तीची आणि या शक्तीचा उद्भव अंतभूत सुधारणा (1९00७ तल्या शण ) पासून आहे. व आपोभाप अनुकूळ अश्री संधि मिळाली झणजे आपण समाजोद्वाराच्या का्यीस हात घाळू, अश्या कल्पनांनी जापर्यंत सूज्ञ व सुशिक्षित स्त्रीपुरुष स्वस्थ बसून राहतील, तोंपयंत ही “अंतर्भूत सुधारणा! होणे शक्‍य नाहीं. सुधारणेच्या कामीं पुढा- कार घेणारांचा, छळ हा होणारच; व अशा पुढाऱ्यांनी तो सोस- ण्यास तयार असलें पाहिजे. जॉन स्टुअटे मिल्ल यांनीं म्हटळेंच आहे कीं, ज्या कालीं लोकांमध्यें अध्यो कच्च्या समजुती व विनया> च्छादित दंभ यांचे प्राबल्य आहे, त्या कालापेक्षां छळ आणि हाल- अपेष्टा यांचा काल कोणल्याही हितकर पण आप्रिय अशा तत्त्वांच्या चाढीस प्रतिकूल असतो. या दृष्टीनें पहातां रा० सा० मंडलीक यांचेसारख्या प्रतिपक्षाच्या योगाने समाजसुधारणेच्या कार्याची पिच्छेहाट होण्याच्या ऐवजीं त्याची प्रगतीच झाली पाहिज व होतेही. रावसाहेबांप्रमाणे त्यांच्या अनुयायांच्या ठिकाणींही जर खरा भाव असेल, व त्यांच्याप्रमाणेंच “ अंतभूत सुधारणां '”? च्या कल्पनांनी जर त्यांचे मन व्यम्न होत असेळ तर मी अशा प्रतिपक्षीयांशॉ कधींही तुटातूट करून घेणार नाहीं. कारण अशा प्रकारचे प्रति- स्पधी एका अर्था आपळे गुरूच होत. ते खरोखरच आपल्यांत प्रेरणा उत्प्न करीत असतात, झअर्स म्हणण्यास हरकत नाहीं. ४२९० सर 'नोरायण गणेश चेदावरकर यांचीं व्याख्याने. झाये ( हिंदु ) संस्कूताचें रहस्य, शशश्याचम्यान्यिन(७ (ददन द्या देशामध्ये धर्मे जीबंत, जागृत स्थितीत कितपत आहे, हा प्रश्न वारंवार आपणांपुढें येतो. आणि द्या प्रश्नाचे म्हर्वच मुळीं इतर्के आहे कीं, लाचें उत्तर देणे भाग आहे; कारण म्टावाटतें की, हा देश क्वमारचिं आगर आहे, व सर्व सुधारटेल्या टोकांनी घप्य,सारखें भाच्या त्मिक ज्ञानाचे बीं या देशामध्ये रुजळें झाहे, या६षयीं सुधारटेल्या पौर्वात्यांचा ॥केंवा पाश्चात्यांचा काचितच मतभेद होईल. गर्बानं धुंद होऊन पोकळ किंवा टाकाऊ देशाभिमानानें प्रेरित होऊन मी या गोष्टींचा टख करिता, असें नव्हे, तर सवे जगाला असा झनुभव आटा आहे कीं, या देशातील लोकांच्या 3ध्या|(मक जीव- नाचा 3रूनं विचार कारतां जे कांहीं शोध टांगले भाहेत, घ्या पुष्कळ दत्कथा उपल्ब्ध झाल्या आहेत. त्यांचा योग्य रीतीनें उपयोग झात्यास सुधारलेल्या राष्ट्रांचंद्दी हित झोत्याशिवाय राह- णार नाहीं. काल मद्रासमधील एका दैनिक पत्रामध्ये एका इंग्रज- बाईने प्रा द्ध वेटेळें मी एक पत्र बाचीत होता. मटा वाटते त्या पत्रावरून आपणांस कित्येक गोष्टी सचण्यासारख्या अहेत. 'आपल्या देशांतील |कयांची उपजत बुुद्धि' या विषयावर कांहीं ओटवड्यांपूर्वी मद्रासमध्ये जो पत्रव्यवहार झाला होता, त्यास उच्छून हे पत्र लिहिळे झाहे. हे त्घ्डच दिसर्ते कॉ, त्या विषयाचा ल्ख्क एक हिंदु गृहस्थ आहे. हिदु'रू्यांना कोणत्याही प्रकारचे ॥१६ण नका आहे, कारण त्या उपजत सु'शाक्षित असतात, व आधुन्क ९६ण न मिळतांही त्यांच्यामध्ये [चार करण्याचें व आपलीं कामे व्यर्वारिथत रीतीर्ने करण्याचे सामथ्ये झाहे, ब॒ त्या जात्याच फार शाहाण्या असतात, हे दाखविण्याचा त्याचा उद्देश होता. त्या [गृह- आये ( हिंदु ) संस्फृर्तार्च रहस्य. २२१ स्थाच्या विचारांत कांहींच सत्यांश नाहीं अर्से नाही, आणि उपरि« निर्दिष्ट इंग्रजबाईनें त्या गृहस्थाच्याच मतार्चे पुष्टीकरण केलें आहे. स्ती आपल्या पत्रांत म्हणते कीं, मी हिंदुस्थानांत अततांना माज्ञा पुष्कळ हिंदूतित्रियांबरोबर परिचय झाला, त्या वेळीं त्यांना लि/हितां, घोचतां किंवा हिशेअ करतांही येत नसून पाश्चात्य त्रियांपेक्षांदी त्यांचे विचार करण्याचें सामर्थ्य अप्रतिम आहे, यार्चे मळा आश्चर्य वाटे. बापल्या इकडील संस्कृतीचा तिळा जो भनुभव आला, त्यामुळें जिचे झत-नः्हे प्रामाणिकपणाची समजूत झाली की, खरी संस्कृती म्हणजे शांति व विश्रांति ही आहेव त्याचे मूळ हिंदुस्थानांत दृष्टीस पडते. बाकीची सवे सुझजारणा म्हणजे नुस्ते स्थित्यंतर होय. तिर्मे पुष्कळ उदाहरणें ऊन ही गोष्ट अशा उत्तम रीतीर्ने सिद्ध केली आहे कीं, आपणा सर्वांना तिचें म्हणर्ण खास पटेळ, आतां बाय- सिकल निघाल्पा आहेत मोटारगाड्या व दुसरी अनेक प्रकारची आति वेगानें चालगारीं वाहने उसन झाली आहेत. कोणताही स्थळीं त्वरित जातां यार्वे अते आपणांत वाट्ते, कालची बातमी आज मिळावी, आजची बातमी ताबडतोज कळांवी, अशी सर्वत्र इच्छा आहे, आणि या सर्वांचा असा परिगान झाला आहे कीं, मतुष्याची नेहूनी घांदळ न गडबड चाळू भहि. आज शिकलेल्या गोष्टी उद्यां वितरल्या 'जात आहेत; व दुसऱ्पाच मनास चेतविणाऱ्या गोष्टी पुढे येऊन उभ्या राहत आहेत, तुम्ही जर शांतपणार्ने आपके आयुःप घाळ- विण्यास शिकठां नाही तर वावटळीमर्ध्ये सांपडलेल्या किड्यांची ज्याप्रमाणे त्रेययञा उडून जाते, त्याप्रमार्णें या जगामर्थ्ये तुमची तिर- पिट उद्डध्‌त जाण्याचा संभव आहे. त्या बाईर्चे म्हणणे अर्स आहे कीं, संस्कृतीर्चे खरे रहस्य हिंदु मनुष्यास समजर्ते. असो अशा प्रमारचे विचार सर्वपरीं सत्य आहेत, अर्ध कोणी .म्हटळें की, आपल्या भोंवतीं ज॑ देशाभिमानारचें वारे खेळत २१२२ सर नारायण गणेक्य 'वदावरकर याची व्याख्याने, 1. वाडे शवाय झसतें, लायोगें आम्ही पाश्चाल्यांपेक्षां फार वरच्या दजोचे आहो, झसा पोकळ दंभ मात्र उत्पन होतो. म्हणून ह्या वेळीं आपणास जो सामाजिक प्रश्न सुचतो, तो असा कीं, भापल्या आर्यसंस्कृतीर्चे रहस्य तरी काय आहे £ प्रव्वात्ते कीं निवृत्ति? खऱ्या सुधारणेच्या प्रगताचें रहस्य निवृत्तिपर आहे, यांत कांहीं संशय नाहीं. आपण जन्मता तेव्हां आपल्या ठिकाणीं पश्युवृत्तीचे प्राबल्य असतें. आणि पुढें द्या प्नुवृत्तीला आपण जिंकावे, अशीच रमेश्वरार्च इच्छा आहे. आपल्या करषींनीं सुधारणेचे जे रहस्य स्वतःपुढें ठेविलें होतें, ते मनुष्यांमधील पशुवृर्तीला आळा घाढावयाचा हें होय. आपल्या प्राचीन क्रषींनीं त्याचप्रमाणे येशू खिस्त व महंमद यांनींही ही गोष्ट आपणांस शिकाविली आहे. सुधारणे'चे हें तत्व खरोखर 'चांगळें होतें. परंत मनुष्यामधीळ सर्वे उच्छंखलवात्ते काढून टाकीत असतांना प्वूक जी झाली, ती ही होय कीं, आमच्या रुढीमुळें आपल्या आंगचा झात्मनिश्चय व आपलें नौतिधेर्य नाहींसें झाले आहे. कारण झापल्य[ आंगीं निश्चय असल्याशिवाय किंवा आपण आपल्या मतांना चिकट्टून राहिल्याशिवाय आपल्या हातून कांहींही होणें शक्‍य नाहीं, प्रेमाचीच गोष्ट ध्या. प्रेम म्हणज काय ? तं निःसीम असले पाहिजे, नाहीं तर तें मुळीं प्रेमच नव्हे. जर तुमचें प्रेम मनापासून'चें किंवा दृढ नसेल तर त्याला प्रेम ही संज्ञाच शोभत नाहीं. परंतु प्रेम जर निःसीम असेल «र त्याच्या पाठीमागें निश्चय घेये, व स्वार्थयागही असतात. मोझेसचें 'चारत्र पहा. तो लीन होता, भसें बायबलमर्ध्ये म्हटलें आहे. लीनता म्हणजे काय £ हें तुम्हांठा माहीत आहे. लीनता म्हणजे स्वस्थ बसर्णे नव्हे. त्याचा अर्थ असा आहे कीं, तुमचा स्वभाव मूळचा आध्यात्मिक असतां तुम्ही स्वतःस शिस्त लावल्यामुळे केव्हां रागवांवे व केव्हां रागवूं नये हें तुम्हांस चांगळे कळूं लठागळें आहे. मागचा पुढचा विचार न करितां जर रागाचा आये ( हिंदु ) संस्कृतीचें रहस्य. २२ड्‌ उपयोग केला तर तो दुयुण होतो. परंतु दुसऱ्याचे दुःख व छळ नाहीसे करण्याचे कामीं किंबा स्वैर वर्तन सुधारणेच्या कामी ह्याचा उपयोग केला तर तो सहुण होतो. परंतुया सर्वांस झआात्मनिश्चय पाहिजे आहे. या आत्मनिश्चयाच्याच बाबतींत सुधारणेमध्यें चूक झाठेली आहे. आमचे शोर्य, परिस्थितीशी झुंजून मार्ग काढण्याची संवय जाऊन सन्यासवृत्ति आह्मांस प्राप्त झाली आहे, भाणि आपण नेभळे झाल्यामुळें आह्मां हिंदु ळोकांना लीन हणण्या ऐवजीं मवाळ, गबाळ हिंदु असं ह्मणण्यांत येतें. आतां आपल्या ध्येयाकडे पहा ! ज्याला मूर्तींची पूजा करू नये, असें वाटते, अशा वीरेशालळिंगम्‌ पंतळू सारख्या आपल्या समजाप्रमाणें वागण्याचें धेर्य असलेल्या मनुष्याचे उदाहरण घ्या. त्यांची मते तुत्तांस आवडोत किंवा न आवडोत, परंतु त्यांच्या- सारख्या मनुष्यावर कोणत्या प्रकारची टीका होत भसते! जे ढोक स्वा्थत्यागाविषयीं बडबड कारतात व भित्रेपणा कामाचा नाहीं भसं ह्मणतात, ते ही गोष्ट [वसरतात कौ, एकाद्या मनुष्याचे मत व्ुकचिं असो किंवा बरोबर असो, त्याच्यामध्ये जोपर्यंत सद्सद्वि- वेकबुद्धीच्या कासेस लागून वागण्याचे बीज आहे, तोपयंत तो मनुष्य राष्ट्रांची संपत्तिच आहे. बीरेशालिंगम्‌ पंतलू यांच्याविषयी आपणांस फारसी माहहती नाहीं, कारण सध्यांच्या काळीं ते कांहीं लोकाप्रिय नाहींत. त्यानीं व लांच्या पत्नीनं पेशाचा मोठा संचय केलेला नाहीं. परंतु जी काय थोडीशी पुंजी त्यांच्याजवळ होती ती त्यांनीं गरीब बापडया विधवांच्या दु$ःखविमोचनार्थ अपण केली आहे. त्यांनी संस्कृतमाषस उज्ज्वल स्वरूप आणिले आहे व त्यांचे आचरण शुद्ध असून ते मोठे धीट, नम्र व लीन असून त्यांचा स्वभाव मोठा करारी आहे अशी त्यांची रत्याति आहे. त्यांचे जसे विचार आहेत, लाप्रमाणें ते बोलतातं, आणि ते जसें बोळतात तसंच आचरण ठेवितात. अर्से असतांही 9२२१ सर नारायण गणेश 'चंदावरकर यांचीं व्याख्याने, २४0२०” ७५” ४४ 'स्थांव्यावर टीकेचा कसा वषोव होतो, तो पहा. त्यांनीं सामाजेः सुभारणेच्या वाटेमध्ये अडथळाच आणला आहे, असे त्यांचे टीकाका म्हणत आहेत! वारा कोणत्या दिशेने वाहत आहें, हें दाखविण्यार बर सांगितठेळें एकच उदाहरण बस्स आहे. भापण कोणीकडच्य कोणीकडेच वहात चालली आहो. आपग कांहींच्या कांहींच बहक सुटर्ला आहो. स्वार्थत्यागाच्या आपण गप्पा मारतो, पण त्याकरिर झी ज सोसण्यास आपणापैकी कितीजण तयार आहेत ! सत्य बोलणे सत्य आचरणें व सत्याकारेतांच जगर्ण या गोष्टींची आपणांवैव किती जणांना चाड आहे ! आणि कोणी स्वार्थत्याग केळा, काण सत्यरक्षयगासाठीं आपली हानि सहन केली, तर हें सर्वत्या आत्माहितासा्ठांच केळ, अर्से म्हणावयास आम्ही तयार असताच माग मी कांहीं शहरांतून फिरत असतांना कित्येक जणांन मळा बोळून दाखविळे की, सध्यां काते करून दाखविण्यापेद अवबळयवळ वाचाळता करणारांचाच सुळसुळाट झाला आहे. प झला एवढें कळून चुकळें आहे कीं, जो मनुः्य प्रत्यक्ष काते कळू दाखत्रियो, तो दुसऱ्यांविपयी बिळकूळ कुरकुर करित नाही, परं: बया मनुष्याच्या हातून कांहींच कृते होत नाहीं, तो मात्र दुर्व लोक अमके करीत नाहींत, तमर्के करीत नाहींत, अशावित्रर तक्रार करितो, पण स्वतः अगदीं कोरा असतो. वौीरेशाकिंग' पंतडूनीं अशा प्रकारचे दुःखोद्रार कधींही काढडे नाहींत, त्यांन कधीं नक्राश्रू ढाळळे नाहींत. साधुपुछपाळा ज्याप्रमाणें दुर्ब्येतन लोकांचे कांहीं दुगुण अवगत असतात, त्याप्रमाणें काते करू दाखविणाऱ्या मनुष्याला दुसऱ्याचा कमकुततपणा माहित असतो देशाची प्रगति व सुधारणा व्हावयास प्रथम स्वतःची सुवारग केली पाहिजे, हें त्याला कळून चुकठेळे असते. तुम्ही आपल स्वतःची सुधारणा करा, म्हणजे देशाचोही आपोआप होत माहे आये ( हिंदु. ) संस्कृतीचे रहस्य. २२५ असें तुमच्या नजरेस येईेळ. शांत, स्थिर, पण करारी निश्वयामुळें जी खछीनता अंगीं बाणते, तशा प्रकारची लीनता अंगीं बाणल्याशिवाय कोणतीही गोष्ट करणें अशक्य आहे, हें आपणांस जसें कळावे, तसे कळलेळें अजून दिसत नाही. मसिनचे असे म्हणणें आहे कीं, स्वतःचा कोणी अपराध केला तर स्वस्थ बसणं चांगलें, पण जर कां दुसऱ्याला कोणी वाइट रीतीनें वागाविळे, तर स्वस्थ बसणें हें पाप आहे. जेव्हां जेव्हां म्हणून दुसऱ्याचा छळ होईल, तेव्हां तेव्हां त्याची कड घेऊन भांडणें व लाचे दुःख जितक हलकें करितां येईल तितके करणें, हें तुमचें कतेव्य आहे. या जगामध्ये एकमेकांकारेतांच आपलें जीवित आहे, परंतु आमच्या सुधारणेचा भलताच विपयांस होऊन लढीनतेचा अर्थ मवाळपणा असा झाळा आहे. एखादें काम तुम्ही हातीं घेतां, पण थोड्या दिवसांमध्ये त्याच्या प्रगतीची चिन्हे दिसूं लागलीं नाहींत, तर ते कुचकामाचे आहे, असे तुम्ही ठरवितां. शिक्षण या शब्दाची व्याख्या काय म्हणून मळा कोणी प्रश्न केळा तर त्याचे उत्तर मी खालील प्रमाण देईन. देशकल्याणाकारतां मीं काय काय झीज सोसली, च वाटेमध्ये ण्या ज्या अडचणी आल्या, त्यांतून कशा रीतीनें निभावलां, अशा प्रकारचा प्रश्न जो कोणी स्वतःस करील, लाच्याच मनावर विद्येचा संस्कार झाला म्हणावयाचा. आपण स्वतःस अशा प्रकारचें वळण लावावयास पाहिजे कीं, प्रत्येक दिवशीं आपण दुसऱ्याकारितां कांहीं ना कांहीं तरी झांज सोसावी. हिंदुलोकांविषयीं असें म्हणतानां मीं ऐकलं आहे कीं, हिंदुलोकां- मध्ये कोणलाही गोष्टीला बराच वेळ चिकटून रहाण्याइतका कणखर- पणा नसतो. एकाद्या गोष्टींपासून कांही निष्पन होत नाहीं, हें थोड्याच दिवसांत दिसून आल्यास ते ती गोष्ट सोडून देतात; परंतु विशेषतः तरुण मित्रह्मे, प्रत्यक दिवशीं दुसऱ्याकरितां कोणती ना कोणती १५ २२६ सर नारायण गणंश चंदावरकर यांचीं व्याख्यान अली... ७.० ४७” ४५-८0 0५-/ ७... ७.” ४५ के. ०४ ७, 3.७ बेळे” ७०४ के.” ओळ जेल के 0.” ४७ १०० कक -“ ७७७ ७४ ण कल ७७ ७० फो” १७. धे भै ७.८. ०५. ९./””४_, ६.” "१.०५ ९५ “-€४७” ४ तरी स्वतःची गैरसोय सोसण्यास तुम्ही शिका, अशी मी तुम्हास विनंति करितों. तुमचे जें ध्येय, तें फक्त तुमच्या रेहिकाकरितांच असेल, व एकाच दिवसाकरितां तुम्हीं उद्योग केलात तर तुमच्या विद्येचा कांहीही फायदा होणार नाहीं. मनुष्य हा एकंदरींत देहधारी ईश्वरी अश आहे, ही गोष्ट ध्यानांत ठेवा. या शरीरामध्ये ईश्वराचे वास्तव्य आहे, म्हणून हें शरीर इतके बहुमोळ मानिळें जात आहे, याकरितां तुम्हा कोणताही उद्योग करीत असतांना ईश्वराच्या प्रेमास प्राधान्य देऊन वागत चला. सकाळच्या प्रहरी प्रार्थनेची संवय करणे, ही फार चांगली गोष्ट आहे; कारण त्यायोगें दिवसास काय काय गोष्टी करण्याचा आपला निश्चय आहे, हें प्रार्थनेमुळें आपणास कळून येते. दहा मिनिटें कां होईना सकाळीं प्रार्थना केल्यानंतर ज्या कामास आपण प्रारंभ करतों, ते काम आप- ल्याकडून निश्चयाने होते. कोणतेही काम कारितांना कोणत्याना कोणत्या तरी प्रकारवी झांज ही मी सोसीनच, अशा प्रकारचा तुमचा निश्चय असावयास पाहिजे. अशा रीतीनें सुरवात करा, ह्मणजे मग कोणतीही आडचण सोसण्याचें व त्या अडचणीशीं दोन हात करण्याचें तमच्यामध्ये सामर्थ्य येईल. परंतु हें सवे होण्यास 'वरमाची अत्यंत आवश्‍यकता आहे. धर्माच्या योगे मनुष्यामध्ये आनंदजनक व आशाजनक वृत्ति उदित होते. अशा प्रकारच्या वृत्तीशिवाय को- णत्याही कामास यश येणार नाहीं. आपली उत्तरोत्तर उनतावस्था कशी होईळ, व सत्य, व प्रेम यांविषयी. आवड आधिकाधिक कशी होइल, हें शिकविणारे ज॑ तत्वज्ञान, त्याची आह्मांमध्यें आज फार उणीव आहे. याकरितां नामदेवांनी झटल्याप्रमाणें ईश्वराचे नामस्मरण करण्याची आवश्‍यकता आहे. परंतु ईश्वरास अंत;करणांत सांठविल्याशिवाय नसत्या तोंडावाटे ईश्वराचे नांव वेतल्याने कांहीही उपयोग नाहीं. ही गोष्ट घडून आये ( हिंदु ) संस्कृतीचे रहस्य. २२७ व िधियविवर्ा०_ -“/७.””४४७ / 7४५०” 0४ ७.0७ 27009 “7५ ११५/५ “१०//-९० >". ककल चक्र क. ककी ल कळ 0०. 2 “टाच ७. / ७, ७१.३ ७७५५ ७ येण्यास भक्तीचा तिसरा व चोथा प्रकार नामस्मरण व पाद- सेवन यांस साधूंच्या संगतीची जोड मिळून तशा प्रकारच्या संवयी लागावयास पाहिजेत, नामस्मरण व पादसेवन यायोगे आपण इश्वराचे दास आहों, हें आपणांस चांगलें समजते. ईश्वरार्चे नाम- स्मरण कोणत्या रीतीनें करावे, हें समजण्याकरितां संतांचा समागम करून घेतला पाहिजे. कोणी अशी शंका घेतीळ कीं, आमच्या- समोर जिवंत साधू असल्यावांचून त्यांचा समागम आम्हांस कसा प्रा्त होणार. जिवंत साधु तुम्हांस दिसत नाहींत, याचे कारण त्यांना पाहण्यास ज्या प्रकारची दृष्टि लागते, त्या दृष्टीने तुम्ही त्यांस पहात नाहीं. जो मनुष्य लबाड आहे, त्याळा दुसऱ्याबद्दल नेहमीं वहीम येतो. साघूमर्धाळ कांहीं सद्रुण आपल्या अंगीं भसतील तर आपणांला साधु सांपडल्यावांचून रहाणार नाहींत, जे स्वतः पवित्राचरणी आहे, तो कोठेंहि गेढा, तरी त्याला सव स्वर्गलोकच वाटतो. ह्या गोष्टींची आपणांमध्ये वाण आहे. प्राथेनासमाज लोकांस प्रिय होत आहे कीं नाहीं, होत नसल्यास तो आप्रिय होण्याची काय कारणें आहेत, हा प्रश्न सध्यां उपस्थित झाला भाहे. परंतु प्रथम मी आपणांस विचारतो कीं, तुमच्या तत्त्वां- ग्रमार्णे वागण्याचा तुमचा निश्चय आहे काय £ मला दु'ःखानं असे म्हणावें लागत आहे कौ, आपण या बाबतींत फार ढिळे आहो, योग्य वेळी प्रार्थनासमाज हा प्रिय होईलच; परंतु प्राथेनासमाज असो, किंवा कोणताही समाज असो, त्याच्या पाठीमागें वीरेशलिंगम्‌ पंतळू सारख्या वीरपुरुषाचे ठिकाणीं अलौकिक रीतीनें दिसून येणारा स्वार्थत्याग नसेळ तर तो समाज डबघईस आल्याशिवाय राहणार नाहीं, असें मठा वाटते. या कारेतां विशेषतः, तरुण लोक हो, तुमच्यांमध्ये घेथे प्राप्त होईल व तुम्हांस निश्चय करतां येईल अशा प्रकारची संवय लावून २२८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, ध्या. ईश्वरावर दृढभाव ठेवून तुमच्या आस्थेवाइंकपणाची ब घैयाची वाढ झाली, व त्यायोगे तुम्ही आहां त्याच स्थितींत असणें हें तुमचें कर्तव्य आहे असे तुम्हांस वाटळें तर माझी पक्की खातरी आहे की, काळोखामध्यें सुद्धां तुम्हांस उजेड मिळेल. सध्यांच्या पिढीचे कांहीही दोप असोत, परंतु पुढें जी पिढी भविष्यकाळची होणार आहे, त्या तरुग पिढीमध्ये बोलल्याप्रमाणे काति करणें या विचाराचा पगडा बसत चाललेला आहे, हें पाहून मठा आनंद वाटतो; जो मनुष्य बोलतो एक व करतो भलतेच, अशा मनुष्याचा ठोक तिरस्कार करतात. तरुण मित्रहो, तुमचा आचार व विचार आुद्ग ठेवा, म्हणजे तुमच्या मनास स्वास्थ्य मिळून तुमचा अंतर्बाह्य आयुष्यक्रम यांमर्ध्ये मेळ राहील; तुमची सदा आनंदमयवृत्ति होडेळ. जगण्यामध्ये जन्माचे सार्थक आहे, असे तुम्हांस वाटेळ. तुमच्या आयुष्याचें ध्येय दुसऱ्यावर प्रेम करणें, व दुसर्‍याची सेवा करणें असे जेव्हां होईल, तेव्हां तुमच्या देशाविषयी तुती एकटेच नव्हे तर दुसरेहि मोठ्या आदरानें बोळू लागतीळ. ज्या दवी- वृत्तीमुळे अंगीं आस्थेवाईकपणा येतो, जिच्यामुळे कोणत्याही प्रकारची मनाख उदासीनता न भासता शांति मिळते, व सत्त्वगुणावर विरचित असा ठीनपणा अंगीं येतो, अशा प्रकारची वृत्ति प्रात्त करून घेऊन तुह्मी बोलतां तर्से करा व करतां तसे बोळा, त्या शिवाय बाकी सवे तकलादी होय. आपळी जशी आस्था असेळ त्या आस्येवरून आपली प्रगाते, मोठे होण्याचा आपला हक्क किंवा दुसऱ्या प्रत्येक गोष्टीविषयींचा आपला हक्क ठरविला जातो. ळेके असे हणतो कौ, देशांतील पुढारी कसे आहेत, ते कोण आहेत, त्यांची नुसती चर्पटपंजरी सुरू आहे किंवा बोलल्याप्रमाणे करून दाखविणारे ते लोक आहेत किंवा नाहींत, लोकाप्रेय होण्याची त्यांना हांव ओह, किंवा ईश्वराची आपणांवर सदां नजर आहे अर्से सावधगिरी आणि दूरदाशत्व. २२९ समजून ' मी माझ्या स्वतःशीं व माझ्या ईश्वराशीं इमानानें वागलों,' असें हणण्यास तयार आहेत, या गोष्टींवर देशाच्या मोठेपणाची खरी कसोटी अवलंबून आहे आणि तें अगदीं खरे आहे असा आपलाही अनुभव आहे. €*२ सावधगिरी आणि दूरदार्शित्व. या समाजाच्या वार्षिकात्सवानिमित्त दोन सुंदर व्याख्याने नुक- तींच झालीं. ब्राह्मघमंप्रचारक ब्रह्मानंद केशव चद्रसेन आर्यसमाजाचे जनक दयानंद सरस्वती ह्यांच्या चारित्रांतीळ विशेष गोष्टी आपणांस व्याख्यालांनीं सांगितल्या. तीं व्याख्यानें चाळू असतांना माझ्या मनामध्ये जे विचार चालले होते, ते त्या वेळी सांगण्यास मला सवड नव्हती. रा० एच. नारायणराव यांनीं केशवने सन १८६१५ मध्यें या शहरास भेट दिली, त्याकडे आपल लक्ष वाधेळ, केशवची ती येथ येण्याची पहिली खप होय. आपल्या- लोकांच्या धार्मेक स्थितीचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रश्नाकडे त्यानें आमच्यामध्ये जागृति उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या वेळीं त्यांच्या भाषणाचा येथीळ लोकांवर कांहींसुद्धां परिणाम न होतां त्याला निराशा होऊन कलकत्यास परत जावे लागळे, सन १८६७ त पुन्हां तो येथें आठा, तेव्हां त्याच्या भाषणामुळे कांही थोड्या लोकांमध्यें जागति होऊन व त्यानें प्रतिपादन केलेल्या एकेश्वरी धर्मार्चे बीं कांहींच्या अंत:कर- णामध्ये रुजून त्यांनीं प्रार्थनासमाज स्थापन केला. इंग्ठंडाहून परत आल्यावर केशवचंद्र सेन यांनीं पुनः एकदां या शहरास भेट दिली, अ्यांनीं त्यांचें चरित्र वाचळें आहे, त्यांना ही गोष्ट माहित आहे कौ, ते लॉडे लॉरेन्स व लोड मेयो यांचे मोठे मित्र होते. २३७ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. ७४४४-४१ ९१९४११४४४१ ./४/४. १ ८१ ४१५९५४५९/४५/१/४१-/४५-/५.४४.४%४-/ १५१५९ “४८४१: ४_//%,»/ण_.//७ ०” ५७ य हळ ५४-४५ /६.”७-/./४५.”% लॉड ठारेनस फार धार्मिक व आस्थेवाईक खिस्ती गृहस्थ होते व त्यामळे केशवच्या उपदेशाचा लांच्या मनावर फार परिणाम होऊन ते आस्थेने त्यांचे उपदेश वाचूं ठागळे. येथीळ कारकीर्द संपवून ते इंग्लंडला परत गेल्यावर इंग्ठंडमध्यें येण्यास त्यांनीं केशवला लिहिलें. त्याप्रमाणें १८७० मध्यें केशव विळायतेस गेळे. मोठ्या प्रेमानें व अंत:करण- पूर्वक तेथील ढोकांनीं लांचा आदरसत्कार केळा व त्यांचे भाषण ऐकण्याकरितां लोकांचे थवेच्या थवे जमा झाले. लांडे लॉरेन्स यांच्या अध्यक्षतखाळीं झालेल्या एका सभेमध्ये केशवचंद्र सेन यांनीं मोठे जोराचें व वक्तृत्वप्रणे भापण करून इंग्लंड व हिंदु- स्थान यांचें परस्पर बहिणीचे नातें. आहे, पण हें नातें बरेच द्वेवस तुटल्यासारखे॑ झाळे होते, पण इंश्गरी योजनेने ते परत जडले आहे; असें सांगून इंग्लंडच्या तोंडून पुढीळ शब्द निघत आहेत, असं दाखविलें. ते शब्द ( 3113909 ७1150 1100 11890 310; (00 1015 ) हे होत. वक्त्याच्या तोंडून हे शब्द जेव्हां बाहेर डले, तेव्हां श्रोतूवृदापेकां प्रत्येकाच्या अंतःकरणास ते झोंबून लांनी टाळ्यांच्या इतका मोठा गजर केला कीं, त्यांस कांही वेळ आपलें भापण थांबवावे लागळें, सध्यांच्या काळीं केशवसारखें वक्तृत्व आप- णांस ऐकावयास सांपडत नाहीं. त्यांच्या नुसत्या 'चेहऱ्यावरून'च असं वाटेल कीं, त्यांच्या अंतःकरणामध्ये आस्था, कळकळ व उत्कंठा लागून राहिलेली होती; ती इतकी कीं, त्यांच्या शत्रूला देखील ती गोष्ट नाकारतां येणें शक्‍य नव्हतें. या सर्वापेक्षां केशवमधध्ये विशेष जे होतें, तें हें की, जसजसे त्यांचे वयमान वाढूं ढागळें, तसतसा त्यांचा इेश्वरावरीळ विश्वासही वाढूं लागला. त्यांचे ठिकाणीं बलवत्तर भाव वसत होता, हें त्यांच्या मित्रांना व शत्रूंनी देखील कबूल केलें आहे राममोहन हा समाजाचा उत्पादक होय, देवेंद्रनाथ टागोर, जे भद्याप जिवंत आहेत ( ज्या वेळीं हें व्याख्यान झाळें त्या वेळीं महर्षि सावधागेरी आणि दूरदाशित्व. २३९ ६९००४. ७.० ४” ४९० ७८४७४४४१७४. ४७.४७ ४ ४.४५ ०७४ ४७७ ५ ७८४४ ४८७४ १८०” ४० ७ धल प ५ ४० *्€ -“ ४-८ *” ४-४ ५.५ ५-४ ४-८ ५ "२.५२. <-“ २.” ४..५ ४-८ १५५४ ४७५ ४-४ ५.” ७ “१ “7 ४७४ ४ ४.४ २.४ ४.७४ ४.५ १.४ ४५-०४ ७५८७ जीवमान्‌ होते. ) ते समाजांतील योगी होत, पण केशव चंद्रसेन जे प्रथम सुधारणेच्या मागें लागले होते, त्यांचे पर्यवसान भक्तींत झालें म्हणून समाजांतील थोर भक्त म्हणून ते ओळखले जात आहेत, त्यांच्या चेहऱ्याकडे पहातां क्षणींच यांच्या रोमरोमांत दैवी तेज आहे, असं वाटल्यावांचून राहिळें नसते. सन १८७९ मध्ये कलकत्ता येथीळ टाउन हॉलमध्ये त्यांनी एक भापण केलें, त्या वेळी लोड लिटन हे एक श्रोतूवदांपैकी होते. व्याख्यान संपल्यानंतर व्याख्या- त्यांच्या आस्थेवाईकपणाविपयीं ब कळकळीविपयी आपली पसंति दाखविल्यावांचून ठांडे ठिटन हे राहिळे नाहीत. केशवच्या मुंबई शहरी झालेल्या " ॥िभाड्ांखा ' या व्याख्यानाविपयीं बोलतांना आपल्या निबेधामध्ये एच्‌. नारायणराव यांनीं विशेषेकरून या गोष्टी- वर जोर दिला कौ, केशवर्चे व्याख्यान ऐकावयास लोकांच्या झुडींच्या झुंडी आल्या होत्या, त्या वेळीं प. वा. डा० भाऊ दाजी हे अध्यक्ष होते; त्या वेळीं डा. भाऊ दाजी हे फार लोकप्रिय होते व त्यांच्या वेळचे पुष्कळ गृहस्थ त्यांच्यावर प्रेम करीत असत. व्याख्यान संपल्यावर प्रेक्षकांचा उत्साह कळसास जाऊन पोहांचळा. भध्यक्ष या नात्याने भाऊ दाजी जेव्हां. भापण करावयास उठळे, तेव्हां प्रेक्षकांना वाटळें कीं शहाणपणाचे दोन शब्द बोळून ते व्याख्या- त्यांस उत्तेजनच देतील. परंतु तशी कांहीं गोष्ट न होतां त्यांसी त्यांच्या उत्साहावर विरजण पाडलें ! ते म्हणाठे, ' मीं या प्रश्नाचा फार लक्षपूर्वक विचार केळा आहे, त्यावरून माझी अशी समजूत झाळी आहे कीं, सुधारणेच्या बाबतींत कोणीही फार सावधगिरीने व धोरणाने वागळे पाहिजे. मागें व सध्यांही या सावधगिरीविपयीं व या धोरणाविषयीं पुष्कळ बोलणें होऊन लाचा आतां आम्हांस वीट आठा आहे. ज्यांनीं या शब्दांवर आजपर्यंत भिस्त ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा २३२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. "५-५ /४./५ ३-७. ७४. ”.// ४ “00 ४१ ./४0७_४७०७_ ४0/४७/७४४५ “७” % च * “४९ */”"%- *४७€०./४0५-/४१-”४५-१ “१७ “५ “0७/४४/४४५५” _/४७_ ४७ /४6 .»१ ४0७ ४ ४५ 1७.९७” १५,” “४. ...१७ ४0५...” जिळ "आान प्रयत्न केळा आहे, त्यांनीं या शब्दांचा नुसता दुरुपयोग केला आहे व सुधारणेविषयीं नाउमेद उत्पन केली आहे, असें म्हटल्यावांचून मला रहावत नाहीं. १८९४ सालीं जेव्हां हे शब्द उच्चारले गेले, तेव्हां असें सांगण्यांत आळे कीं, सावधगिरी व धोरण यांचें अवलंबन केलें नाहीं, तर या संस्थेळा पुष्कळ ठोक येऊन मिळणार नाहींत, या संस्थेच्या स्थापकांचा हेतु सफळ होणार नाहीं, फार तर थोडे सभासद या संस्थेमध्ये रहातील व या संस्थेची प्रगाति होण्याचा फार कमी संभव आहे. त्या वेळेवासून आमची स्थिति कशी होत गेली आहे, हेआपण पाहू या. वरीळ दोन शब्दांची अगदीं जरूर आहे असें आम्हांस शिकविल्यास आज बरींच वर्षे होऊन गेलीं. सुधारणेच्या बाबतींत ते शब्द कसे ढिले पडळे आहेत, ही गोष्ट मार्गच आमच्या टक्षांत येऊन चुकली आहे. आमच्या ठोकांच्या अंतःकरणाची मुक्तता होण्यास धोरण किंवा सावधागेरी यांची जरूर नाहीं, तर ज्यायोगे आध्यात्मिक बळ वाढत जाते, अशी अंतःकरणाची कळकळ, आस्था व उत्साह यांची जरूरी आहे. आपण हें लक्षांत ठोविळें पाहिजे कीं, राजा राममोहन रॉय यांचे ठिकाणीं आपल्या सदसहिवेकबुद्वाधिषयीं फार निष्ठा होती, म्हणून कोणीसुद्धां लांच्या मदतीस नसतांना जातिमभेदा- विरुद्ध बोलण्याचें, एकेश्वरी धर्माचा आपल्या देशबांधवांस उपदेश करण्याचें, स्रीशिक्षणाचा पुरस्कार करून विधवांची स्थिति सुधार- ण्याचे, सतीची चाळ बंद करून आपल्या निद्रित बांधवांच्या अंत:करणांत जागाते उत्पन करण्याचे सामथ्ये त्यांना प्राप्त झाले, धोरण व सावधागैरी यांस न जुमानतां घेयोर्ने व मोठ्या नेटाने ह्या वाईट गोष्टींचा मोड करून लोकांस चांगली स्थिति प्राप्त व्हावी हणून लांनीं खटपट केली, याचमुळें सध्यां आपणांस ही स्थिति प्राप्त झाठी आहे. आज आमची जर कांहीं प्रगति होत असेल, तर तिचें श्रेय सावधगिरी आणि दृरदारित्व २३३ क्क ब“ *“ी “१ र्ट प <- 7२ 7२.४. ४.” ० राममोहनानें पुष्कळ वर्षांपूर्वी नवीन सुधारणेचे जें तत्त्व प्रतिपादित. केलें व स्वत; तें आचरणांत आणून दाखविळे,यास आहे व या समा- जाशीं संलम़ असलेल्या ज्या संस्था त्या राममोहनाच्या उपदेशामुळेच सजीव दिसत आहेत. या संस्थांमुळेंच आपल्या भ्रामक कल्पनांचे निमूलन होऊन आपलीं अंत:करणें शुद्ध होणार आहेत व उपनिषद- काळीं इंश्वराच्या प्रजेचा जो प्रकार प्रचाठेित होता, त्याकडे आपलें लक्ष लागणार आहे. राजा राममोहनाप्रमाणेच केशवनं देखील देशांत चळवळ उडवून दिली, अगदीं ठहान असतां राममोहनास आढळून आठे कौं, आपले घरीं व आपल्या उपाध्यायाकडून आपणांस ज॑ शिक्षण मिळत आहे, तें बरोबर नाहीं; ह्यामध्ये कोठेतरी उणीव आहे व बिघाड झाळेला आहे. ह्मणून सत्य शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. ज्या काळीं सुधारणा म्हणजे, लोकमत त्याच्या अगदीं विरुद्ध, अशी स्थिति होती, त्या वेळीं लाडे वुडॉळियम बाटिक यांचा अगदीं जवळचा सलामसठतगार म्हणजे राममोहन होता, त्या गव्हनर-जनरलच्या नांवाचा ज्या ज्या ह्मणून चांगल्या संस्थांशी संबंध येतो, त्यात्या अस्तित्वांत आणण्यास मुख्यतः राममोहन कारण झाळे. केशवांनीं आपले आईबाप, आपलें सवे कुटुंब व आपली जात सोडून आपला सवे संबंध ब्राह्मसमाजाशीं जोडला, तेव्हां त्याच्या मनामध्ये देखील राममोहनाप्रमाणेंच उत्साह परिपूर्ण भरलेला होता. त्यानें आपल्या नव्या धर्माच्या प्रसाराकारेतां वर्तमानपत्रे काढिली; स्त्रियांना वरिष्ठ प्रकारचें शिक्षण देण्याकारेतां शाळा स्थापन केल्या, व दुसऱ्या पुषकळ रीतींनीं सुधारणेचा हेतु पुढें आणिठा. जे लोक नुसता विचार करून राहत नाहींत तर काते करून दाखवितात, अशाच लोकांच्या चारत्रांपासून प्रेरणा उत्पन होते, व उत्तेजन मिळते. डॉक्टर भाऊ दाजी यांच्यासारखे जे लोक धोरण व सावधगिरी यांचीच माळ ओढीत बसतात, त्यांच्याकडून ही गोष्ट होणें शक्‍य २३४ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने. १-१" ४४४५/५५॥१५/१७/१० कन्यका क कवल. १५७५ ४५५४ ४६४0५.” /४फह डय क यी नाहीं; अशा प्रकारच्या लोकांमुळे सुधारणेच्या कामीं बराच अडथळा झाला आहे, ही गोष्ट कोणीही नाकबूळ करणार नाहीं. मुलांना ज्याप्रमाणें काळोखांत जाण्याची ब एखादा राक्षस खाऊन टाकील, याची भीते वाटते, याप्रमाणें हे शब्द म्हणजे एक प्रकारचा बागुलबुवा होऊन बसळे आहेत, व लायोगें आमच्या उत्साहावर दडपण पडलें आहे. १८६८ मध्यें केशव येथें येऊन गेल्यानंतर जी गोष्ट घडून आली, त्या गोष्टींची मला ह्या वेळीं आठवण होते. १८७० मध्ये प्राथेनासमाजाच्या एका सभासदाने आपल्या कांहीं मित्रमंडळीस आपल्या येथें जेवावयास बोलाविले. त्या मंडळीमध्ये खिस्ती झालेला एक गृहस्थ होता. निराळ्या पंक्तीला त्या खिस्ती मनुष्यानें बसावें असे त्या वेळीं ठरविळें. बाकीचे गृहस्थ व यजमान हे सोवळी नेसून एका पंक्तीस बसळे. खरें पाहिळें तर ही गोष्ट अगदीं क्षुलक आहे. परंतु तो काळ फार चळवळीचा होता. त्या वेळीं तटावर तट उपस्थित झाळे होते, विववाविवाहास मोकळीक देणारा एक तट, व त्याचा निपेथ करणारा दुसरा. * नेटिव्ह ओपिनियन ' या पत्रामध्ये जुन्या गोष्टींचा पुरस्कार होत असे, तर ' इंदुप्रकाश ' सुवारकांच्या बाजूचे समर्थन करीत असे. रानडे, वागळे, परमानंद, मोडक, हे गृहस्थ सुधारणेचे अप्रयगणी होत. जोशी म्हणून कामेशनरच्या ऑफिसांत एक वरिष्ट दर्जाचे अधिकारी होते, ते व रा. मंडलिक हे सुधारणेच्या विरुद्ध पक्षांचे पुढारी होते. वर सांगितलेल्या दोन्ही पत्रांतीळ लेख. फार वाचनीय असत. एक पक्ष दुसर्‍या पक्षाचा बारीक सारीकही दोष हुडकून काढण्यांत नेहमीं तत्पर असे. वर सांगितळेळें ज॑ जेवण, त्या वेळीं जे सुधारक जेव- णाचे वेळीं हजर होते, लांच्यावर कोरडा उडविण्याची दुर्धारक लोकांनी ही संधथि साधी, व त्यामुळें कित्येक जणांना खिस्ती सावधगिरी आणि दूरदादीत्व, २३५ “९-५ ४-० ४४५” ०“ ४-०४% ०४ १७७४ ४५०७” मनुष्याबरोबर जेवल्यामुळें प्रायश्चित्तही घ्यावें लागलें. स्वाभाविकपणें या गोष्टींचा वचपा काढण्यास सुधारक लोक फार उत्सुक झाले. लवकरच अशी एक गोष्ट घडून आली कीं, त्यायोगें सुधा. रकास आपली मनीपा तृप्त करण्यास संधि मिळाली. दुर्धा- रक पक्षांच्या एका पुढाऱ्याच्या घरी एक समारंभ व्हावयाचा होता, त्या वेळीं उपाध्याय व त्याची पत्नि या दोघांनी मिळून तो विधि चाळवावयास हवा होता. परंतु तो समा रंभ ज्या उपाध्यायानें चालविला, त्याठा बायको नव्हती. कांहीही विघ्न न येतां तो समारंभ पार पडळा. परंतु यजमानीण- बाईंच्या बोलण्यावरून त्या उपाध्यायाच्या मित्रांना भसा संशय आठा कीं, यजमानीणबाई हीच समारंभामध्ये उपाध्यायाची पात्नि बनठी होती, अर्थातच तिनं ही गोष्ट धुडकावून दिठी; आणि या रीतीनं सर्व बिंग बाहेर पडळ ! सुधारकांनीं या प्रपषंगाचा फायदा घेऊन, त्या दु्धोरकांचें कृत्य चव्हाद्यावर आणिलें! लावेळींया गोष्टीमुळे अर्थातच फार चळवळ उडून गेली. वरीळ हीं दोन उदाहरणं देण्याचा माझा उदेश एवढाच आहे कीं, १८७० मध्यें कोणत्या प्रकारची स्थिति होती हें दाखवावे, व तिची सध्यांच्या स्थितीशीं तुळना करावी. त्या काळीं लोकांना फार भयंकर रीतीर्ने छळ सोसावा ठागे, व सामाजिक ख्ढीमध्यें एकाद्याने यत्किचित्‌ जरी फरक केला, तरी लोक चवताळून जाऊन त्याच्यावर तुट्न पडत, म्हणून -सुधारणा करण्याची खटपट करणे ह्मणजे खात्रीने त्याचा परिणाम सुधारणा करणा- ऱ्याळा भोगावा लागणारच, अशी दृढ समजूत भसल्यामुळें ती वडवून आणतांना फार सावधागेरीचे व दूरदशित्वाचें धोरण स्वी- कारा असा उपदेश केळा जाई. परिपूर्ण उत्साहाच्या भरानें प्रेरित होऊन राजा राममोहनराय व केशव चेद्रतन यांच्या सारख्या वीर २३६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. “२-२ “0७ ८१% /00५_ “7.४” ४००६ ० कळक पुरुषांनी या सावधगिरीच्या व धोरणाच्या ठंगड्या दडपणाविरुद्ध चळवळ केळी नसती, तर आज आपणांस जी प्रगाते झालेली दिसत आहे, ती करण्यास आपण कधींही समथ झालो नसतो. परंतु असें हणतात कीं, आजपर्यंत आमची जी प्रगाते झाळेली भाहे, ती चुकीच्या बाजूनें झाळी आहे. हा आरोप खरा आहे काय? ज पत्र बहुतेक अंशीं बद्दौनच्या महाराजाच्या खर्चाने चालळें आहे, अशा एका पत्रामध्ये गरांच महाराजांनीं ह्मणून दाखविले की, आह्मां ब्राह्म लोकांची नाचक्ी होत आहे, कारण ज्या लोकांना खाण्यापि- ण्याचा कांहीही विधिनिषेध नाही, अशा लोकांचा आमच्या कंपू- मध्ये सहज शिरकाव होतो. ब्राह्मसमाजाच्या उत्पत्तीचा व प्रगतीचा इतिहास ज्याढा हणून अवगत आहे, त्या प्रत्येकाला माहत आहे कीं, त्राह्मसमाजाच्या पुरस्कत्यांना, पाहिजे तें खाण्या- पिण्याची मुभा असणें, हें आपल्या धर्मतत्त्वांपेकी एक तत्व असावें व त्याच्या पायावरच सामाजिक सुधारणेची पुन्हां घडी बसवितां येईठ, असं कधींही वाटलें नाहीं. मी स्वत:च्या अनुभवावरून असे खात्रीने सांगतो कीं, प्राथेनासमाजाच्या आद्य- स्थापकांपेकीं कोणाचीही वरील प्रकारजी समजूत नव्हती. त्यांच्यांशीं माझा जो परिचय होता, त्यावरून मी तुम्हांस असें सांगता कीं, सुधारणविपयी त्यांच्या मनामध्ये जी कळकळ उत्पन झाली, तीबद्दळ कोणल्याही ' माधवराव भटजीचे ! ते क्ाणि नव्हते. डाक्टर भांडारकरांनीं मठा सांगितळें कीं, इराण्याच्या दुकानामध्ये जावें, हा विचार माझ्या मनांत एक दिवस देखीळ आला नाहीं. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, आमचा ज्या संस्थेशी संबंध आहे, ती संस्था शाकाहारी व्हा, अथवा मांसभक्षक व्हा, असं कांहीं सांगत नाहीं. केशव चंद्रसेनच्या डॉक्टरांनी जेव्हां त्याला मांसाहार करण्याची सला दिली, तेव्हां नेहमीं शाकाहारावर आपली उप- सावधगिरी आणि दूरदाहोत्व २२७ ॥४४..- “६ _/”% .”0% >€* च च त हि ति 00 त मी ४ _“४../0५./१ “४_/ ४५ ४९ /” १.५४ ४४ ८४.» %../%./ ४५ »€%-८ ५ 7 7१५ 7५.७ €१ 6" जीविका करावयाची, हा जो त्याचा निधीर तो मोडण्यापेक्षां घैयांने आजार सहन करून प्रकांते बिघडली तरी बेहत्तर, असं त्याला वाटलें. ब्राह्मममाजाच्या सभासदांमध्ये हली कांहीं फरक दिसून येत असेळ. ज्याप्रमाणे पोशाख, सामान व इतर गोष्टी यां- मध्यें भपका ( "०51001 ) असावा असें आपणांस वाटतें त्याप्रमाणें धमेही भपकेदार असावा, अशा प्रकारचा कांहींजणांचा समज झाळेला दिसतो, एखाद्या संस्थेचा मूळ जो पुरुप त्याची मूळची जी कल्पना त्या कल्पने सर्भावती इतर अवांतर गोष्टींचा संग्रह करावयाचा ही वृत्ते, सव धर्मामध्ये साधारणपणें दिसून येते; व त्यामुळेच बद्ठीनच्या महाराजासारख्यांना दोष काढावयास जागा मिळते. परंतु ही गोष्ट आपण लक्षांत ठेविळी पाहिजे कौ, जो वम राजा राममोहन रायानं उपदेशिळा, देवेंद्रनाथानें प्रचारांत आणिला व केशव चंद्रसेननें आपल्या उदाहरणाने व उपदेशानें सवांच्या परिचयाचा केळा, तो धर्मे इश्वराचें पितृत्व ब अखिल मानवजातीचे भ्रातृत्व या आुद्द तत्त्वांवर उभारठेठा आहे. अशा या धर्माचे आम्ही भनुयायी आहा, व आमचे राजचे सवे व्यवहार या आमच्या धर्मानुरूष व्हावेत अशी आमची इच्छा आहे. संसाराचा त्याग करून एखाद्या गुख्च्या मार्गे लागा, असं आमचा धर्म सांगत नाही. तर आमच्या सवे व्यवहारांस तो व्याधून राहिळेठा आहे, व जी जी म्हणून गोष्ट त्याच्या आटोक्यांत येते, त्या त्या गोष्टीस तो कवटाळतो व तीस पवित्र करितो. येशूख्रिस्त, तुकाराम, नानक, झोरोस्टर वगरे सारख्या धर्मसंस्थापकांच्या उपदेशांचं सार या धर्मात आहे. जगाचे जणं काय जनिते, असे हे थोर व पवित्र महात्मे यांनीं जो प्रकाश प्रथम पाडला, त्याचेच पनरुज्जीवन राममोहनानें केळें आहे. त्यांच्याच शिकवणीच्या प्रेरणेने रामरोहनाचे ठिकाणीं जागृति उत्पन झाली ब २३८ सर नारायण गणेश चंदावरकर यांची.व्याख्यानें ७.४... ८४ -४./५५./%./४५. 0२.४१, //१.५४- ४५//१४५”/ 0४४” ४४.” “0 ७ ५ ४ 7९२४९ “४ “८ ८५४८" ८ ट% “२९ /४_/%./* 7२ 7० /%//५ ८ ५ ८0७ > रि न्स उत्साहभारित अंत;करणानें तो सवेत्र सल्याचें प्रातिपादन करीत सुटला. धर्माविषयींच्या आमच्या कल्पना कदाचित्‌ बदलतील. परंतु त्यांच्यामध्ये कितीही फरक झाला, तथापि, राममोहनाच्या उपदेशाची मुलभत जी कल्पना तिच्यामध्ये कथरींही बदल होणार नाहीं व तिची कोणासही बरोबरी करतां येणार नाहीं. त्याने प्रतिपादिठेला हा जो धम त्याचा विस्तार हा झालाच पाहिजे; पण मनुष्यजातींच्या उपयोगी पडून तिचें कल्याण करण्याकरितां आपण झटले पाहिजे. राममोहनाचें असं वचन आहे कीं, तुम्ही जर्स बोलतां तसं वागा व तुमच्या सदसद्विवेक- बुद्धीशीं विरोध करूं नका. या ध्येयाबरटुकूम ज्यानें आपळें सवे आयुष्य घालविले त्या राममोहनाच्या थोर उदाहरणापेक्षां अपणांस दुसरं कोणते उदाहरण सांपडणार आहे ! आपल्य! देशबांधवांची सुधारणा करण्या- करितां त्यानें काय काय परिश्रम केळे! विधवांची स्थिति सुधारण्याकरिता त्यांचे मन कळवळन त्याने कसा उद्योग केला व इंग्ठंडास जाऊन थें या देशाच्या नैतिक, आधिभातिक व राजकीय स्थितीविषयी साक्ष देऊन आपल्या हतभागी बंधूंना कशी मदत केली, हीगोष्ट कोणास अवगत नाहीं ! आणि या महान्‌ तेजस्वी पुरुषाचे अनु- करण केल्यामुळें केशवच्या मनामध्ये जार्गाते उत्पन होऊन ईश्वरी प्रेरणा झाळेळी नाही. काय ? पण आपल्या बांधबांकारेतां आपण यत्किचित्‌ तरी झीज सोसळी आहे काय? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने द्यावयास पाहिज. मनाचा आकुंचितपणा नव्हे तर ' वसुधेव कुटुं- बक द्रात्ति ! ही आधुनिक प्रगतीची गुरुकिली होय. दुसऱ्यावर प्रेम करून व ममता दाखवून दुसऱ्याच्या उपयोगी पडणें, ही गोष्ट फार थोर व पवित्र आहे. आपणांस मोठ्या गोष्टी जरी कारितां आल्या नाहींत, तरी लहान सेवा कां होईना, ती प्रेममयवृत्तीने केली असतां त्यायोगेंच आपला विशेष गोरव होतो. सारांश आजच्या काळीं धोरण, सावधगिरी, दूरदार्शत्व असळे शब्द. मनाचें समत्व- २३९ “४७.०४ %..” ७.“ %-” ०” २ *८/४-/ २” २.९.” ४.४.” ४.” ४५” ४०७५ ४.४/॥५_”/ ४० ४_//%./” ८” २“ ६ *.// *«-“ २.” 0 र ४२,» २.” ९.४ ५.” ५५ ४.” >» ४ १०५ ४०” ५ ४. «>€ ८“ >“”५/ १.८४ १...” वापरून भेकडपणांचा उपदेश नको आहे. आपल्या विवेकास भझनुरूप आचारणाची जरूरी आहे. सत्य, न्याय, ह्यांस अनुरूप आचरण करणारे, धोरण ठेवा, सावधगिरीने पाऊल पुढें टाका, 'अंसा दिखाऊ उपदेश करणार नाहींत. मनाच समत्व. निर्वेर व्हावें सवे भूतांसवें । साधन बरवें हाचे एक || तुकाराम. “पाहिन जगीं जगदीश कधीं मी । आस मना ही लागली ॥ च्येत्जे गोड पद आतां आपण गाइलं, त्याच्या मधुर आवाजाने (टिना अंत:करणें भरून गेलीं आहेत. इश्वर करो वया पदामध्यें सांगितलेल्या पवित्र विचाराने आपलीं मने उन्नत होऊन हें पद रचणाऱ्या भक्तास इंश्वर सववत्र पहाण्याची ज्याप्रमाणें उत्कंठा लागन राहिली होती, त्याप्रमाणेंच आपल्याही अंत:करणांत स्फ़ार्ते प्न होवो ! या पदावरून अर्से दिसून येते कीं, याच्या कत्योच्या मनास इंश्वर सवत्र पहाण्याचा इतका ध्यास लागन राहिला आहे कौ, ती गोष्ट साध्य होईतोंपर्यंत त्याला विश्रांति म्हणन माहीत नव्हती. त्याला वाटत असे कीं, इंश्वराचा साक्षात्कार मला जेथें तेथें झाला नाहीं, किंवा मीं, मार्झे मन व आम्मा ब्रह्मा्पण केठा नाहीं, तर माझ्य़ा जीविताचा उदेश निर्फळ होय. आपणही ईश्व- राची करुणा भाकूं या; म्हणजे इेश्वरास सववत्र पाहिल्याने जो आनेद होतो, तो आपणांसही होईल. ह्या भक्ताचे अंत:कारण ईश्वराने त्याजवर केळेल्या उपकारांनीं भरून गेलेळें भाहे, त्याळा मोठासा द्रव्यसंचय प्राप्त झाला, बहुमा- २४० सर नारायण गणेशा चंदावरकर यांचीं व्याख्याने. ७५.४१ ४/५१, 0५५५० ७५००७००००५. नाची जागा मिळाली, किंवा जागिक जे सुख तें प्रात्त झाले ह्मणून तो ईश्वराविषयीं कृतज्ञ झाला, असे नव्हे, तर त्याच्यावर जीं जीं संकटे ओढवलीं, ज्या ज्या दुःखांचे प्रहार याच्यावर झाले, ते सवव त्यानें निमूटपणे सहन केळं. कारण आल्या भोगास सादर असल्यानेच मनाळा योग्य वळण ठागते, हें त्याला पक्के समजले होतें. आपली वाढ होण्यास ऐेपाराम किंवा चेन यांची जरूरी नाहीं, हें साळा माहीत होते. न डगमगतां नियतन भापण विप- तीशीं टक्कर देण्यास सजञ होतों व ल्या विपरत्ताच्या भयंकर फेऱ्यांत जरी आपण सांपडळां, तरी ते सर्वे शांतपणे सहन करतो, तेव्हांच आपणामध्यें हें जे सामथ्ये आलें, ते ईंश्वराचेंच होय व अथपासून इतिपर्येत ईश्वर आपल्या सांगाती आहे, ही गोष्ट आपणांस पटते. मनुष्य जेव्हां सुखामध्यें व विषयानंदामध्ये मम्न होऊन जातो, तेव्हां ता आपल्या स्वतःस व इंश्ररास विसरतो; परंतु त्याच्यावर जेव्हां एकादे संकट गुजरते किंवा त्याला हालअपेष्टा सहन कराव्या लागतात तेव्हां तो स्वत;विषयीं विचार करूं लागतो व आध्यात्मिक बल प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. या दृष्टीनें विचार कारितां दुःखाचा भावना ही पवित्र होय. विपत्तीच्या योगें अविनाशी जो आत्मा त्याचा विचार करण्याकडे आपली प्रवृत्ति होते. याचकरितां तुकोबासारख्या साधूचे हझ्षणणें आहे कीं, विपात्ति आठी असतां तिचा अंगिकार करून तें एक शुभ चिन्हच होय असे मी समजतो, कारण, आप्तांच्या योगें मनुष्याचे लक्ष इंश्वराकडे वेधत, असं मला वाटते. विचाराची ही जी दिशा, ती केवळ हिंदुधमांमध्येंच विशेष- रोतीनें दृष्टोत्पत्तीस येते काय १ सार्वभौम सत्ताधिकारी जो परमेश्वर त्याची प्राप्ति करून घेण्याकारेतां एकच उत्तम साधन आहे, व तें साधन म्हटलें म्हणजे दुःख व वेदना यांचा अंगीकार करून मनाच समत्व २४९१ क्ट €५८ -“%*०/%/ १. १.» १-४ ४ शश -“*- त्या सहन केल्या असतां आपल्यास दुसऱ्याची सेवा करितां येते, ही शिकवण, फक्त हिंदुधमीचीच आहे काय १ येशूस्त्रस्ताचा उपदेश देखीळ तशाच प्रकारचा आहे. सत्याचा त्याग करण्यापेक्षा येशूखिस्तास सुळावर चढून फांशीं जाणें, बरें वाटलें. दुसऱ्याच्या हिताकरितां दःख सहन करण्याचें त्याजमध्यें अलोलिक सामर्थ्य होते, ही गोष्ट त्यानें जगाच्या निदर्शनास आणून दिली, दुःख सहन करण्याचें हें जें खिस्तामधील सामर्थ्य ते हिंदुधमाच्या अनु- यायांमध्येंही आढळून येतें मीं वरील प्रकारचें विधान केळे आहे, त्यामुळे हिंदूचा व त्याप्रमाणेंच खिस्ती लोकांचाही गेरसमज होण्याचा संभव आहि. मजमध्ये धमाभिमान नाही, असे हिंदुळोक ह्मणतीलळ व ख्रिस्ती लोक माझें बिघधान ऐकन हांसतील वब ह्मणतीळ को, मी खिस्तीघधमातीलच विचार घेऊन ते हिंदुधमांत आहेत, असें भासवीत आहे. परंतु दोघांनाही माझें उत्तर असें आहे कौ, तुमच्या धमाची उदार तत्तने तुम्हांस अद्याप जशीं कळावींत तशीं कळलेलीं नाहींत. त्यांचे योग्य निरीक्षण केळे असतां सवे धर्मांचे सार एकच व सारखेच भाहे, हें कळून आल्याशिवाय राहणार नाहीं येशूखिस्ताने दुःख सहन करण्याची परमावाथे केली, म्हणून थांतच त्याच्या चरित्राकडे माझें मन वेधत. त्याचा सवे जीवन- क्रम विशेषतः त्याचा अंत यावरून जो आपणांस बोध होतो, तो हा कीं, मनुष्याचे मनुष्यमात्रावरील जं प्रेम ते खऱ्या धर्माच्या योगें व्यक्त केलें जातें. हिंदुधरमांमध्येही हें उदात्त तत्व आढळून येते तेव्हां या ठिकाणीं मीं हिंदुधमीचा निदेश केला नाहीं तर, मी त्या धर्माचा मोठा गुन्हेगार ठरेन. पण खिस्ती लोक म्हणतील कीं, हिंदुधरमामध्यें भक्तीची कल्पना भाहे हे भाम्ही कबूळ करतों. पण त्या कल्पनेस जसें मूर्त स्वरूप ५६ २४२ सर नारायण गणे चंदावरकर यांचीं व्याख्याने. ८-५ ६.”/”%./ ० “0 ”00. ७ _“७%./४ “9. -- "४. ><“€*-/९१.-€४६./€१./”% ,»५५./९५ ४४ “१ “१४% ५४४.” “१,0४५ “२ /” %_.”४१७// “४” यावें, तसें आलेलें नाहीं. दुसर्‍्याकरितां झीज सोसावी अशा प्रका- रची प्रेरणा भक्तांचे अंत:करणांत ह्या धमोमुळें होत नाहीं. ' दुसरे तुमच्यावर रागावले तरी उलट त्यांच्यावर तुम्ही रागावू नका, दुस- ऱ्यांनीं तुम्हांस इजा केली, तरी तुम्ही त्यांना इजा करू नका? असें मनूचें वचन असेळ पण एकंदरींत तो क्रियाहीन अश्या प्रकारच्या सदुण होय. पॉनें म्हटल्याप्रमाणे 10] ९०5 ली गी 01 [10 1९6 01 ३०प' हा९॥00 ७॥ ऐळयया 2 जाणा ज्या. ९. 0 १९55 1 1० 107” 115 ७10112 किंवा खिस्तार्ने म्हटल्याप्रमाणे 1-0 7० खाळणा85, तऐ0० ८००0१ (0 विटाळ ता, छ015 ]०प अशा प्रकारचे उपदेश तुमच्या हिंदुधमामध्यें आहेत कोठे ? हिंदुधम अद्याप अशा प्रकारच्या उचच स्थितीस येऊन पोहोचलाच नाहीं. अशा प्रकारचे ख्रिस्ती लोकांचे आरोप आहेत. अशा लोकांस माझे एवढे सांगणें आहे कीं, या देशांतील आति- शय कनिष्ट असे जे लोक त्यांच्या चारित्राकडे पहा, म्हणजे त्यांच्या> सट्टुणांचें जिवंत बीं आहे, अशी तुमची खात्री होईल. हिंदु- स्थानांत कितीहि अवषणें पडलीं, तरी हें बीं सुकून जाणार नाहीं, किंवा कितीही भयंकर तुफान सटळें तरी हें बीं वाहून जाणार नाहीं, इतके सामथ्ये त्याजमध्ये आहे. हिंदुस्थानांतीठ सव दर्जाच्या लोकांमध्ये हें बीं कसे मुरून राहिठें आहे, हा प्रश्न वेगळा, पण तें आहे, यांत शेका नाहीं. भक्तिमागींचा पुरस्कार करणारे असे जे साधु त्यांच्या उपदेशाचे तुम्ही एकचित्तार्ने व मनोभावाने अध्ययन कराळ तर उपनिपदांमध्यें ब भगवद्रीतिमध्यें सांगितळेस्या उदात्त कल्पनांमुळें त्यांच्या मनास कसें उत्तम प्रकारचें वळण लागटें होतें, त्यांचं चारित्र्य किती सत्व्शाह होतें व त्यांचे ध्येय किती उच्च होते, हं तुम्हांस कळन येईल. उपनिषदांमध्ये व भगवदट्वीतेमधध्ये इश्वरविषयक ज्ञानाचा किती तरी सांठा भरलेला मनाच समत्व. २४३ ७७७४७४१४४० " ..&” १७.४ ७४ ४” ४७४ १३५०७७०१४१ /” १९ ०, »0त./०१७ ४७.४” “९४९.” ४%./.५”७. ४ “7४...” ४४१...» _०१, ७७.७७ ७७,७१७ ७७ ८४७ 0९.४. आहे ! मनुष्याच्या अंत:करणांत प्रेरणा उत्पन करणारे कितीतरी प्रसंग आहेत ! बंधुभाव व जिवंत प्रेम उदित होईल, अशी लांमध्ये किती तरी स्थळें आहेत ! परंतु त्यांमधील मर्मे कळण्यास योग्य मागोनें आपण तीं पुस्तके वाचली पाहिजेत, नाहीं तर, एखाद्या विद्याथ्याप्रमाणे, या थोर पुस्तकांमध्ये सांगितलेल्या ज्ञानाची गुंतवा- गुंतव सोडविण्याकरिता कोणा एखाद्या आचायोनीं लिहिलेल्या टीकेवरच तुम्ही बिसंबून रहाल तर या पुस्तकांमुळे आपले जे कल्याण होण्याचा संभव आहे, तें होणार नाही, अशी मला भीति वाटते. तुमचा स्वतःचा जो अनुभव, तो एर्णपणें ध्यानांत ठेवून तीं पुस्तके वाचावयास ध्या. एक एक वचन घेऊन त्यामधील सत्य तुमच्या अनुभवास कसे पटतं, तें पहा. स्वत:शी विचार करा, त्यामध्यें तलीन व्हा व तें सत्य आपलेसे करण्याचा प्रयत्न करा. असें केल्यानेंच तुमचें अंतःकरण उद्दीप्त होऊन तुमचें चरित्र सच्छांठ होईल. सत्य ह्मणून जे आहे, त्यांचे झुद्ध स्वरूप पाहण्याची उत्कंठा ज्यांच्या मनामध्ये सतत लागून राहिठी होती, अश्या लोकांच्या तोंडचे उद्गार उपनिपदांमध्यें प्राथेत केळेळे आहेत. तत्त्ववेच्या प्रमाणें नुसतें सत्य समजून ध्यावयाचे, अशी त्यांची प्रव्रत्ति नसे. ते स्वार्थ- त्यागी असून सत्यमार्गाचें आचरण करीत असतांना सर्वस्व खर्च- ण्यास ते तयार असत. त्यांचा भाव निष्ठावंत होता, ब आयुष्याचे सिद्धांत व मनुष्यांचें कर्तव्य या गोष्टींचा त्यांनीं इतक्या गंभीरतेने विचार केलेला आहे, हणूनच त्यांच्या उपदेशांचा परिणाम, ते ज्या देशांत होऊन गेले, त्या देशांतील सवे लोकांवर झाठेला अद्यापही देसून येत आहे. तुमच्या लक्षांत येईल कौ, हे संत एक गोष्ट मोठ्या आस्थेवाईकपणानें आचरीत, त्यामुळेंच ती गोष्ट या देशयांतील' -ठोकांना साधारणपणें सोपी झाली आहे. ती गोष्ट हटली ह्मणजे त्यांचें वर्तन सर्वांशीं सारखें असे, या प्रेममय वृत्तीच्या योगें मनु- २४४ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने, ४४ “४ “0४-0७...” ७.” के.” ७. ७.७” ४.” ४७५४”. ९.”” ४७/0१/४७४५. ५/१४”/%./0४५./१९ 70%.” ४५” १ “0 शो ५८ १.४. ष्यारचें लक्ष ईश्वराकडे लागते, खिस्ताच्या उपदेशामध्येंही हें तत्त्व आढळून येते. तो एके ठिकाणीं ह्णतो;-' दुसऱ्यांनी आपल्याशी जसें वागावे असें तुम्हांस वाटतें, त्याप्रमाणें तुम्ही त्यांच्यांशी वागा. ” परंतु वरील साधूची समत्वाची जी कल्पना तिचा अर्थ फार खोल आहे. टुसरे ठोक ह्मणजे जणूं कायर खवतःच, या दृष्टीने साधूंचे सदां पहाणें असे. अशा प्रकारच्या वृत्तीमुळें त्यांना स्वतःच्या अंत:करणामध्ये, इतर सवे प्राणीमात्रामध्ये व सभोवतालच्या वस्तूंमध्येही इश्वराचे दशन होत असे. भक्तिमार्गाचा पुरस्कार करणारे जे साघु त्यांच्या अंत:करणामध्ये वर सांगितलेल्या प्रकारची जिवंत स्त झाळेली होती व ती या देशच्या लोकांच्याही अंत:- करणांत उतरविण्याचा त्यांनीं प्रयत्न केला आहे. स्व मनुष्यजात एक व तिचें नियंत्रण करणारा एक इश्वर या प्रकारची दढ भावना या देशांतील साधूची होती. तशाच प्रकारची स्फ़र्ति ग्रंथांच्या द्वारे आपणांस व्हावी, अशा प्रकारचा आपण प्रयत्न करू या; आपलीं अंत:- करणे परोपकारबुद्धीने प्रेरित करून आपल्या शेजाऱ्यास स्वत;समान ठेखून आपण ह्याच्यावर प्रेम करू या; व दुसऱ्याची सेवा करण्याम- ध्येंच जगणें व मरणें यामध्ये खरं सुख आहे, ही गोष्ट आपण ओळखूं या. अशा प्रकारचा मार्ग आपणांकरितां सोनेरी अक्षरांनी ठिहून ठेविला आहे, परंतु या मागीपासून आपण भलतीकडे गेलो आहों, ही मोठ्या दुर्देवाची गोष्ट आहे. आमच्यामध्ये पुष्कळच भिन्न मतें व सहस्रशः जाती होऊन आमची मनें आकुंचित बनलीं आहेत व अंत:करण बधिर झालीं आहेत; परंतु ही सर्व अनथपरंपरा झापण सोसली आहे, व सध्यां आपली तळमळ होत आहे, यावरून ईश्वराने आपणांस सोडलें नाहीं, ही गोष्ट सिद्ध होते. तो आह्ांस जागे करीत भाहे व आपल्या थोर क्र्षींनी ज्या मार्गाचे अवलंबन केलें, त्या मागीकडे जाण्यास तो आपणांस प्रवरत्त करीत आहे. प्राथेनासमाजाचें काये. २४५ -णपग११णाणाणा धणी प्राथनासमाजाचें काय. वि कअरआग॒ था! या प्रा्थनासमाजाचा वार्षिकोत्सव आम्ही साजरा करीत असतांना अशा या मंगल प्रसंगी इतरांव्या मनाची स्थिति कशी काय होत असेल, हं मठा सांगतां येत नाही, परंतु मजविषयी म्हणाळ तर, मळा अशा प्रसंगामुळे मागील अनेक गोष्टींची आठवण होते, त्यायोगे आमच्या भावी कामाविषयी मला आशा वाटूं लागते, व अंत$करणांत स्फ़रात उत्पन होते. अशा प्रकारचा उत्सव चाळू असतां, मागील गोष्टींची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं व ईश्वराने आजपर्यंत आपणांस काय शिकावेलें हा प्रश्न आपल्या डोळ्यांपुढे उभा राहतो. या बाबतींत आपणा सर्वांचा अनुभव काय आहे हे मठा नमूद कारेतां येणार नाहीं, पण या समाजाचा मटा जो पुष्कळ दिवसांचा अनुभव आहे, त्यावरून मी आपणास खात्रीपूवक सांगतां को, ज्या वेळीं मानवजातीच्या सुधारणेविषयीं 'चोहीकडे खटपट चाळू आहे, आणि त्यांतल्या त्यांत या आपल्या हिंदुस्थानांत तर ती दिवसानुदिवस जास्तच आहे, अशा वेळीं या देशामध्येंच ईश्वराने मळा निमोण करून माझा संबंध या प्रार्थनासमाजाशी घडवून आणलेला आहे, ह्याबद्दल मी इंश्वरांचा कसा उतराई होणार, ते मठा कळत नाहीं सध्यांचा काळ ह्मणजे वीरांचा नव्हे किंवा साधूंचा नव्हे. तर तुमच्या माझ्या सारख्या साधारण प्रतीच्या माणसांचा आहे. प्रर्बीच्या लोकांनीं संकलित करून ठेविठेटी विद्या, ज्ञान व अनुभव यायोगं सध्यांच्या युगांतीलळ साधारण माणसाचे जीवित मघुर व तालबद्ध झाले आहे. या युगाळा ळोककतेक युग ह्मणतां येईल. कारण या युगांचे नायक तुमच्या माझ्यासारखी साधारण माणसेच होत. नेमून दिलेलीं अनेक प्रकारचीं कामे करण्यास २४६ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्यान. “४-५ १४५५४ - मनुष्यमात्रानं अधिकाधिक समर्थ व्हावे, भशाविषयीं या युगामध्ये सर्वेत्र खटपट चाळू आहे, यदा यदा हि धमेस्य ग्लानिभवति भारत । अभ्युत्थानमधमेस्य तदात्माने स॒जाम्यहम्‌ । या भगवद्रीतेतीळ छोकांत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाण महात्मे या भूतलावर अवतीणे होणार असतील, तर लांना होऊं दे, त्यांच्याशीं मळा कांही कतेब्य नाहीं; किंवा प्रत्यक्ष ईश्वर अवतार घेऊन प्रकट झाला तरी, कांही. हरकत नाहीं. आतां मला जो व्रेचार कर्तन्य आहे, तो साधूविषयीं नव्हे, तर पापी मनुष्याबद्दल होय; पाप करणें ह्याचे परिणाम वाईट तर खरेच; पण त्यामध्येही रसिकता आहे. आपला बाप, आई, बहिण, बायको आणि मुले यांना मदत करून संसारामध्यें येणाऱ्या काम, क्रोध, लोभ वगेरे दुर्विकारांशी झगडा करून आपला मार्ग काढणें, हा साधारण मनुष्याचा हक आहे, ब त्याला विशेष सत्ताही आहे. असे जे साधारण लोक त्यांचाच गौरव सध्यांचे कवी करीत आहेत; पण लाखों जणांमध्ये एखादा दुसराच निर्माण होणाऱ्या साधूचा गौरव करीत नाहींत. गोतमबुद्गाने भापळें राज्य, घर, व बायको सोडून धर्माची कास धरली, ती साधारण लोकांचाच उद्धार करण्याकरितां; आणि तुकारामदेखीळ साधारण मनुष्याच्याच संकटाविषयीं व दुर्विकारा- विपयी आपल्या अभंगामध्यें बोलत नाहीं काय ? त्यानें केलेह्या उपदेशामुळें आपणांस आनंद होत नाही. काय, व आशा वाटत नाहीं काय ? ईश्वराने अवतार घेऊन पुन्हां आपणांमध्यें येणें यावि- पयीं मळा कांही जास्त मार्हांत नाहीं. परंतु मला ठाऊक आहे को, इश्वर हा सर्वदां पापी मनुष्याजबळ वास करीत असतो, आणि सध्यांहा तो आपणा सर्वांजवळ खार्त्राने आहे. जीविता- प्राथनासमाजाचें काय २४७ ७९ ,४५९४../ ५४. ४०७_/ _/७९७_ ४७ ४ 9 0.” “४ 0६00 च सहक क 20. 10 3 मा “२.४.” ४.१५ “४-४ ४. >€* /€१*,.//४%-/% /”७/0 // ७ न "४ २ 7२.४२.» _//७ //0 /* च अव्वल विषयी आपण आपली जी समजूत करून घेतलेली आहे, व त्यामुळे आपणांस जो नीरसपणा वाटतो, तो आपण घटकाभर एके बाजूस ठेवून डोळे उघडून कोणल्याही गोष्टींचा सांगोपांग विचार केला, तर आपल्या लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं कीं, साधारणत; सवे मनुष्यजातीचे जीवित्व आपणांस वाटते लापेक्षां अधिक सुखावह व अधिक सुंदर आहे आमच्यांमध्ये असे कित्येकजण आहेत कीं, त्यांना हिंदुस्थानच्या भवितव्यतेविकयी वाईट वाटते आणि ते हणत असतात कॉ, इतर राष्ट्रांच्या मानानें आमची अवनाते होत चाळली आहि. त्यांचे म्हणणें खरं असेळ किंवा खोटें असेळ, बरोबर असेळ किंवा चुकीच असेल; पण ज्या या देशामध्ये अनेक प्रकारच्या चळवळी उत्पन झाल्या त्या देशामध्ये माझा जन्म झाला, त्याबद्दल मी इंश्वराचे अंत:- करणपवेक आभार मानतो. जे आमचे पूर्वज नीतिमय वातावरणांत वावरत असत, जे जननमरणाचे सिद्धांत सोडविण्यामध्ये निमम्न असत, ज्यांनीं गंगा, यमुना, नमेदा इत्यादि विशाळ नद्या व हिमाठय यासारखे उच्च उच्च पर्वेत इत्यादिकांचे वर्णन करून सृष्टीमधील सोंदर्याचा महिमा गाइळा, त्या क्रषींची आठवण झाली असतां माझी मातृभूरमि हिंदुस्थान आहे, म्हणून मी ईश्वराचे धन्यवाद गाता. आमच्या क्षींनीं आम्हांस जो रस्ता दाखवून दिलेला आहे, त्यापासून आम्ही कदाचित्‌ दुसरीकडे गेलो असू किंवा आम्ही आपल्या आध्यात्मिक उन्नतीपासून च्युत झालो असूं; पण माझ्या सर्भावतालची परिस्थिति पाहिळी असतां मला असं वाटतें कीं; सावकाश कां होईना, पण शांतपणें व संगतवार आमची प्रगर्ताच होत आहे. ज्या संस्थेपासून तुमच्या मनामध्ये हुरूप उत्पन होईल, अशा कोणत्या तरी संस्थेशीं तुमचा संबंध असेळ अशी मठा आशा आहे. ती संस्था जर धार्मिक असेळ, तर फारच चांगठें. कारण २४८ सर नारायण गणेदश चंदावरकर यांची व्याख्याने, "४४ “७” “१%_५१% ४४%», २७५. ४ “४ “२ ४५"* .४% 7४.५४ ..“१.५९./४ » घर्माच्याच योगें मनुष्याचे अंती हित होते. धर्माशी निकट संबंध असला म्हणजे मी कोण व कोठून आलों, हा प्रश्न नेहमीं डोळ्यांसमोर असतो. आणि या प्रश्नाचे वारंवार मनन केल्यानें शेवटीं आपणांस : एकमेवाद्वितीयम्‌ ' व त्यामुळें सवे मनुष्यजात एक, हीं तते कळून येतात. ही गोष्ट एकदां का तुम्हांस पटली म्हणजे यायोर्गे तुम्ही नम्र व्हाल, व तुम्हांला वाटेळ की, तुमच्यावर तुमच्या धर्माने कांहीं जबाबदारीही ठेविली आहे. यायोगे अंतरोष्टे प्राप्त होते, व मीं माझ्या धमोविषयीं किंवा ज्या संस्थेशी माझा संबेध आहे, ल्प संस्थेविषयी काय प्रयत्न केळे आहेत, हा प्रश्न उद्भवतो. तुम्हांला कदाचित्‌ वाटेल कीं, तुमचें गत आयुष्य फुकट गेले आहे, आणि दुसऱ्यांवर उपकार करण्याचे व त्यांच्या उप- योगी पडण्याचे सवे प्रसंग तुम्ही. दवडळे आहेत; असं ब्यांना वाटते, अशा लोकांना हे उत्सवांचे दिवस घेय देतात, व सांगतात कीं, तुमचें अजून सवे आयुष्य गेळेळ नाही, ज दिवस गेले ते गेळे; त्याबद्दल नुसतें हळहळत बसण्यांत कांहीं अर्थ नाहीं. तर आतां निराश न होतां काम करण्यास उत्सुक व्हा. आपण सवे एकाच ईश्वराची ठेकर॑ आहों; हणून आपल्या गत आयुष्यामध्ये आपण आपल्या कतेव्यापासून पराड्मुख जरी झालों असला, तरी त्याचा आपणांला खरोखर पश्चात्ताप होऊन आपण इश्वरास शरण जाऊन आपलें कतेब्यकमे करण्याचा प्रयत्न केळा तर आपणांस योग्य ती मदत व शाक्ते दिल्याशिवाय इंश्रर कधींही राहणार नाहीं. मग आपल्या सर्वे काळज्या, सवे यातना व सर्वे प्रकारचे पाश नाहींसे होऊन, आपल्या अंत:करणांत दैदीप्यमान प्रकाश पडेल. ज्याच्या हातून कांहीं सुद्धां अपराध केव्हांच घडला नाहीं, असा कोण आज या ठिकाणीं आहे! आपल्या एका भक्ताने हाटळें आहे कौ, जो गत गोष्टीविषयी बोलतो ब तीविषयीं “२... ,// “७, “७,” ४ ७५ /“५ »“€*४-€१- ४ -न ररे प्राथेनासमाजाचे कार्ये. २४९ म्ह... “ती ४१५ ४७ >“ -€"-€४*.५%.//४./१५”%/४१-८४-/१.”% “.€* “१ “४ “९ “२ ९ /९./%./२./९. चचो करितो, तो पढतमूखे होय. मठा वाईट वाटतें की. माझें मत तसे नाहीं. जो मनुष्य गत गोष्टींचा विचार करून तीपासन वर्तमान व भविष्य काळाकरितां उत्तम धडा शिकतो, तो खरोखर पढतमूरख नव्हे, तर तो शहाणा होय. गत गोष्टींचा विचार करा- वयाचा तो आपली दुबेलता दाखविण्याकरितां नव्हे, तर आपण काय केळें व कोणत्या गोष्टींमध्ये आपणाला अपयश आलें, हं पहा- ण्याकारेतां करावयाचा. वतेमानपत्रामध्ये कोणी एका लेखकान एकदां प्रतिपादिळ होतें कॉ, प्रा थनासमाज मृतप्राय झाळा आहे. को- णत्या अर्थाने हे शब्द लाने योजिले हें मला माहीत नाहीं, पण समाजं स्थापन झाला, तेव्हां त्यामधील व्याक्ति ज्या प्रकारच्या उत्साहानं काम करीत असत, तसा उत्साह राहिला नाहीं, व लामुळ समाजास भातां उतरती कळा ठांगळी आहे; एवढेच ह्मणण्याचा ला ठेख- काचा जर उद्देश असेल, तर त्याला माझें उत्तर असे आहे की, समाजमताळा पूर्वी जसा चोहींकडून विरोध उत्पन होत असे, तसा आतां होत नाहीं; व त्यामुळे समाजाला पूर्वी जशी चळवळ करणें भाग पडे, तशी आतां करावी लागती नाहीं. त्या वेळची स्थिति अशी असे कौं, आमच्या या साप्ताहिक उपासनेस फारच थोडी मंडळी जमत व मंदिरांतील बहुतेक बांक मोकळे पडत. पण सध्यांया ठिकाणीं निरनिराळ्या धमाचे व समाजाशीं मुळींच संबंध नसणारे पुष्कळ लोक येत असतात. असा हा मोठा श्रोतृसमुदाय या ठिकाणी वारंवार जमतो. नित्याच्या उपासनांस नियमाचे कितीतरी लोक येतात, त्या अर्थी समाज ग्रुतप्राय झाळा अर्से ह्मणतां येईल काय? इ. स. १८६७ मध्यें हा आमच्चा प्रार्थनासमाज पंधरावीस जणांनीं स्थापन केला. ते गृहस्थ कांहीं मोठे अद्वितीय नव्हते, ते आपली दुबेळता पणे जाणून होते; परंतु कर्तेब्यकर्मे करण्याची त्यांच्यामध्ये प्रखर जागृति उत्पन झालेली होती; आणि स्वतःवरीळ' २५० सर नाणयण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने. जबाबदारी ते पूर्णपणें ओळखून होते. आम्ही जे त्यांचे नाठायक वंशज, त्यांच्या हाती त्यांनी आपली मालमत्ता जो हा समाज तो दिला आहे, स्वर्गवासी होऊन त्यांना जरी बरेच दिवस झाले आहेत तरी त्यांची सवदा आपल्यावर पाळद आहे; व लांचा आम्हांस असा संदेश आहे कीं, तुमच्या समाजाची सेवा करण्या- करितां तुमच्यामध्ये जो कांहीं सत्त्वगगुणाचा अंश असेळ तो सवे खर्चे करा. ह्या महाममयांनीं छुद्ध व निष्ठावंत भावाचें बीं पेरून ठेविळें आहे. आपल्या मागून या समाजामध्ये प्रविष्ठ होणाऱ्या- करितां त्या बीजाला पाणी घालणे हें आपलें कतेब्य आहे. इंश्वराचे ठिकाणीं दढ भाव ठेवणें व मनुष्यमात्रावर प्रेम करणें या उदात्त तत्त्वांवर जी हो सुंदर इमारत रचलेढी आहे, तिला आपण आप- आपल्या शक्तीप्रमाणें मदत केळी, तर हिंदुस्थानची आध्यात्मिक उन्नति व्हावयास फार उशीर लागणार नाहीं. “ साधा परमानद एका जावं, ” काय तो विवाद असो भेदाभद । साधा परमानंद एका भावें । निघोनि आयुष्य जातं हातोहात । विचारी पां हित लवलाही ।॥ तुका म्हणे भावभाक्ति हं कारण | नागवी भूषण दंभ तोचि ॥ य्‌ अभंगामध्ये तुकोबा म्हणतात, निर्थक वादविवाद करण्याचें काय प्रयोजन आहे £ ब लोकांमधीळ भिन्न भिन मतांचा एवढा बाऊ तरी कां करितां ? एकच ध्येय पुढें ठेवून “ साधा परमानंद एका भावें. ” २५१९ 'परमशांति प्रात्त करून घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्याचे दिवस झपाद्यानें चालळे आहेत. अजून तरी तुमचे कल्याण कशांत आहे याचा विचार करा. भाव व प्रेम यांयोगेंच परमानंद प्राप्त होणार आहे, दुसऱ्या कशानेही होणार नाहीं. वादविवाद आणि बुद्धिर्ची घमेंड यांमुळे तो नाहींसा होतो. आपणांला असें वाटण्याचा संभव आहे की, तुकोबांनी हें जें ध्येय आपणांपुढें ठेविळें आहे, तं प्रचारांत आणणें अशक्य होय. पुरातन कालापासून साधूंनी या वादविवादाचा व मतमतांतरांचा निषेध केळला आहे, परंतु जग हें आहे तर्सेच आहे. जसजसे साघु निर्माण होत शेले, तसतशी निरनिराळीं व विरुद्ध दिसणारीं मतें वाढत गेलीं. सव झतांची एकवाक्यता करण्यामध्ये कोणत्या साधूला यश आलें आहे ! शाश्वतच्या गोष्टी तुकोबांनी आम्हांस शिकविल्या आहेत; म्हणून ते अम्हांस वंदनीय आहेत; परंतु निदान या अभंगांत तरी तुकोबा जें म्हणतात तें निवळ स्वमभवत्‌ आहे, अश्या प्रकारचा संशय हा अभंग प्रथम वाचल्याने आपल्या मनामध्ये उत्पन होण्याचा संभव आहे. परंतु या अभंगाचा आपण शांतपणें विचार करून त्यांतील ममे जाणण्याचा प्रयत्न केळा तर, आपणांस भसे आढळून येईल कीं, तुकोबांनी जे कांहीं सांगितळें आहे ल्याची खात्री आपल्यालाही संसारांत पटते. तुकोबा जे बोलतात तें लांच्या स्फ़तीमुळें; परंतु अशा उक्तींतील त्यांचा प्रत्येक शब्द इतका चोख व विचारवंत असतों की, जणूं काय लवर तुकोबांनीं पुष्कळ विचार केला आहे, आणि त्यांमधील विचारांचा एकमेकांशीं प्रणप्णे मेळ आहे, असें आपणांस वाटतें. तुकोबाच्या वरील अभंगावरून दिसून येतं की, जगामध्ये भिनपणा पाहिजे, सुंद एकरूपतेमुळे समाज बघिर होतो. भिन भिन्न मतें योग्य रीतीनें वाखाणलीं जाऊन त्यांचा एकमेकांशीं मेळ बसतो, २५२ सर नारायण गणेदा 'चदावरकर यांची व्याख्याने. *_ ४२.७ ५१४ १ ४७ १०४ १०७ ४.४ ९८४२८४ ७७/ ४४७४ १८४ ४५८४१४ ४०” ७.” १.५ ७१७७४ ४१७४ ७ ७” ७.” 09. ४ ४४ ४ ४७-४४. ५७४ ४५० "०४ १८४ ४४४४ २ “प्र 0 ४५४ १७ ३८ २ फिल शिला तेव्हांचे जे ऐक्‍य तें ऐक्य खरं, या गोष्टींची तुकोबास प्रण जाणीव होती. मतामतांमधीळ सवे भिन्नपणा काढून टाका, असें ते आपणांस सांगत नाहींत. ईश्वराने निरानेराळ्या राष्ट्रांस निरनिराळ्या रीतीनें आपणांस प्रकट केळे आहे, म्हणून प्रत्येक धर्मीमध्यें ईश्वरी सत्याचा अंश आहे, व आपापल्यापरीं प्रत्येक धर्माठा किंमत आहे. धर्ममेदामुळे देखील प्रगति झालेली आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. धर्माची स्थापना कशा कारितां हाळी, याच्या प्रणे जाणिवेमुळे तो धर्मभेद उत्पन होतो, आणि यामुळें त्याची वाढ होते. परंतु या वेळीं आपण हीगोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, कोणल्याही धर्मामध्ये ईश्वरीसत्य एणपणे उघड- कीस आलेले नाही, आणि शिवाय त्या धरमामर्धांठ सस नुसंत समजल्याने फारसा फायदाही होत नाहीं; त्यायोगे ज्ञानाचा आप- णांस गवे होण्याचा संभव आहे. आपल्या जीवितामध्यें आपण जी गोष्ट करावयाची ती परमानंद प्राप्त करून घेणें ही होय. याठाच वर्डस्वथे कवि (1110 11716 ९९७(६$% 0 ॥)0 शोर (४110) असे म्हणतो. या स्वानंदाचें सामर्थ्य ओळखणें जरूर आहे. प्रथम, आपण ही गोष्ट टक्षांत ठेविळी पाहिजे कीं, हा आनद प्राप्त करून धघेण्याकरितां आपण श्रम केळे पाहिजेत. ईश्वराच्या राज्यामध्ये आपण जं देतों, त॑आपणांळ मिळते; म्हणून हा आनंद मिळवावयाचा तो आत्मप्रातिष्ठेने नव्हे तर दुसऱ्याविषयी सहानुभूति व प्रेम दाखवून मिळविला पाहिजे, आपण जर आपल्या आयुष्याचे चांगल्या रीतीनं निरीक्षण केळे, तर आपलें आयुष्य देखीळ आपणांस हीच गोष्ट शिकवित, असं आपल्या लक्षांत येईल, ज्या मनुष्यास दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात, अशा मनुष्याचे उदाहरण ध्या. दिवसभर काम केल्यानंतर तो रात्री घरीं येतो. त्या वेळेस त्याची मुळें झोपी गेळेठीं असतात, त्याची बायका त्याला जेबण वाढतें व आपली घरांतील कार्म करूं लागते, जवण . झाल्या- “ साधा परमानंद एका भावें. ” २५३ नंतर तो निजावयास जातो, पण झोप ह्मणून त्याला कांहीं येत नाहीं. कदाचित्‌ त्याचा धनी लाच्यावर रागावलेला असेल, त्यांने आपल्या कपाळास आंठ्या घातळेल्या असतील, याची त्याला आट- चण झाली असेल. त्याला काणी फसविळे असेळ, किंवा कोणीं त्याची आगाळिक केली असेल, किंवा पैश्याची त्याला पंचाईत थडलळी असेल, अशा प्रकारच्या काळज्या त्याच्या अतः- करणामध्ये डंवचत असल्यामुळें त्याचे मन अस्वस्थ होऊन त्याला झाप येत नाही. तो आपल्या बिछान्यावअरून उठतो, बाहेर जाता, आणि भाकाशाकडे पाहता. ला ठिकाणीं जी स्तब्धता च जे वैभव असलेळे त्याला दिसते, त्यायोगें त्याच्या मनाढा भीति वाटते. हजारों वर्षे गेठीं, लाखो मनुष्ये जन्मास आलीं, आणि नाहींशीं झालीं. पण ती स्तब्धता व तें वैभव कायम आहे. त्या योगें त्याच्यामध्ये नम्रभाव उत्पन होऊन तो आपणांशी म्हणतो, “६ माझ्या दु:खांचा बाऊ करून त्यांविषयी कुरकुर करणारा मी कोण क्षुद्र प्राणी ! मी आज जिवंत आहे, तर उद्यां नाही, अशी माझी स्थिति. !' आतां त्याच्या ठिकाणीं जी लीनता जागृत झाली, त्यामध्ये नित्याच्या अनुभवापेक्षां विशेष कांही तरी आहे, एवढें खरे. त्याच्या अंत:ःकरणामध्ये असा विचार आला खा पणतो कसा आला ? ञ्या प्रकारचा प्रकाश त्याला हवा होता, तसाच प्रकाश त्याला कोठून मिळाला ? हा जो त्याला ठाभ झाढा, जो अधिकार प्राप्त झाला त्याच्या योगें दुःखाचे तीव्र प्रवाह सहन करण्याचें, निराशेच्या प्रसंगास तांड देण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले. हें कसे झालें हें ज्याला समजेल त्यास अंतरींचा आनंद, अंतरीचे तेज, त्याचे ज्ञानही होतें. हा प्रकाश, हा अधिकार, हा. परमानंद, जे कोणी परमेश्वराठा आपल्या भंत$करणांत, आपल्या शुद्ध पवित्र केठेल्या अंत;करणांत, २५७४ सर नारायण गणेदय चंदावरकर यांचीं व्याख्याने, 2. कळ आळ आ 00 पहाण्याकरितां झटतात त्यांसच तो लाभतो; त्यांनाच आपल्या जीवि- ताची व या जगताची खरी कल्पना कळून येते, अशा त्या अंत:करणा- सच शांति, प्रेम, सोंदर्य, वैभव, न्याय व नीति यांची योग्य करूपना होते. पर्वेत, समुद्र अथवा पृथ्थि यांचें वैभव पाहून एकादा चितारी त्या वैभवाचे चित्र रेखाटतो, पण तें सोंदर्य प्रथम त्याच्या अंत:करणा- मध्यें त्याला दिसते, म्हणजे त्या सोंदर्याचा ठसा प्रथम त्याच्या अंतःकरणावर होतो. असें न होईल तर त्याला बाहेरचें सोंदर्य दिसणार नाहां. एखाद्या कवीला स्वत:च्या अंत:करणामध्यें कांहीं सोंदर्य दिसळें तरच ल्याचे हुबेहुब चित्र तो जगाकरितां काढील. हा परमानंद म्हणजे काय व तो कसा प्राप्त करून घ्यावयाचा, याबद्दह नुकतीच घडून आढेठी एका शाळेतीळ मुलाची गोष्ट मी सांगतोः-- एका गरीब विधवेला एकुठता एक मुलगा होता. तिने त्याठा एका सावेजनिक शाळंत घातलें. तो कांहीं हुशार मुलगा नव्हता; आणि तशांत तो लंगडा होता. शाळेतील कोणीही मुटगा सोबती नसल्यामुळे उत्तेजनकारक असे शाळेंत कांहींच नाही, असें लाला वाष्टें ठागठें, त्याची अनाथ स्थिति त्याला फार भासूं ठागळी, आणि ती शाळा नरकवासाप्रमाणे त्याला दिसू ठागळी, एके दिवशी आपली वाईट स्थिति इतर दिवसांपेक्षा अधिक कर्टप्रद त्याठा वाटून त्याच्या डोळ्यांतून दुःखाश्र आठे, आणि त्यानें इश्वराचा धांवा केळा. इंश्वराने त्याची प्राथना ऐकली, आणि दुसरे दिवशीं सकाळीं त्याच्या प्रेमळ आई- कडून धीर देणारं पत्र त्याला आलें. त्या पत्राच्या योगाने त्याच्या विपयीं त्याच्या आईच्या अंत:करणांत किती प्रेम भरून राहिठें आहे, याची त्याला खात्री झाळी. इंश्ररान आपणांस ज्या स्थिती- मर्ध्ये ठाविळें आहे, त्या स्थितीमध्येंच समाधान मानलें पाहिजि, हे स्पाठा समजून, झाळेंतील मुलांनी आपला जरी हेवा केला, तरी ४५-४० ८० ५४४७४ ४५८४ ७.४ ४५७४...” १.५५ १५४१५०४०१५ ४ १७४ १७ करी नक ६.८४...” १५.०४ १७०५७७४ ४५ ४ ४७ फे ७ ४४५७ 9.” ३.५ १.५” ७५४ ७७४ २७४८७८४ ४..” ७.” ४.” ७.५ ७“ :£ साधा परमानंद एका भाव. ” २५७. "२७४ "५८४४ ८७४ ७. 0 ४.५ ७.७ ४.५ ७४ ७८” १८५४...” ४./*९..५/४..”” ७.५४ ७.५४ ७..५ ४.// ७.” २.५५ ४४.५ ४५५ ५ ७४ ४८५४” ९.५४ ४.५ ४ ७.५ ९.९.” _//४ ४. २०. > ४.” तो सहन केला पाहिजे, हें सामर्थ्य त्याला प्राप्त झाळें, दुसरा कोणीहि त्याच्याशीं निष्ठुरतेनें वागला, तरी तो त्याच्यावर प्रेम करी व आपल्या अभ्यासांत सदां निमझ़ राही. भश्ा रीतीने पुढें तोत्या शाळेमधील एक प्रख्यात्‌ विद्यार्थी झाला. सहनशीलता आणि विनय यायोगे हा स्वानंद प्राप्त होतो [डिसनसारखा शास्त्रवेत्ता जो पास्टयर त्याच्या चरित्राकडे पहा. जेव्हां प्रशिया आणि जमेनी यांनीं फ्रान्सचा पराभव केला व तो देश वुडेलियम बादशहाच्या हातीं गेला, तेव्हां पास्ट्यर पुढें आला आपल्य देशाच्या विपन्नावस्थेमुळे त्याला फार दुःख झाठेंव तो आपल्याशीं हणाला, “ राष्ट्रामध्ये फ्रान्सला त्याचें योग्य स्थान मिळार्वे अशा विषयीं मला कांहीं करतां येणे शक्‍य नाहीं काय ? ७. सूड उगवांवा किंवा द्वेय करावा, या कल्पनेने त्याने कामास प्रारंभ केला नाहीं. नम्रपणानें व धिम्मेपणानें त्याने श्रम केले, कष्ट सोसळे व असा शोध लाविला कौ, त्या योगाने फ्रान्सची कते सवे जगामध्ये झाली. त्याच्या चारित्राप्रमाणे त्याच्या मृत्यूनंही परमानंद म्हणजे काय याचे आपणांस परिक्षान होतें. एका हातामध्ये क्रूस व दुसऱ्या हातामध्ये आपल्या बायकोचा हात घेऊन तो शांतपणे मरण पावला. हा परमानंद जर प्राप्त करून घ्यावयाचा आहे तर, आपले अखिळ जीवन प्रथम प्रार्थनामय केळे पाहिजे, म्हणजे, परमेश्वराच्या सहवासांत आपण आहों हें आपण जाणले पाहिजे. दुसरें, क्षुलुक गोष्टींविधयीं तकवितक करीत न बसतां अत्यंत श्रेष्ट, कल्याणकारी अशा गोष्टींचा विचार केला पाहिज; विचारास आपचारार्चे स्वरूप देणें हे आपळें कतब्य आहे, हे लक्षांत ठेवन वागळें पाहिजे विचारास कुृतांचे रूप दिलं नाहीं, तर त्याची किंमत कांही नाहीं. 121६1 ॥'नााड (० शण्पाट घया) या पुस्तका- 2५६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. हिजजबहळ य या आयाळ सळया ७.० ४%.७४ ४५.” ९१५७०४७ ७४0 - “४१५४४ ४-७” * “४ 00-20, ४५५-”/0५ “00 ९७ “हाक लट मध्ये प्रोकेसर जेम्स म्हणतो, '' दुसऱ्यावर ममता करावी. व प्रेम करावें अशी जर तुमची इच्छा असेळ, तर जेव्हां जेव्हां तुम्हांस संधि प्राप्त होइल तेव्हां तेव्हां प्रेमे करा भाणि दया करा; म्हणजे मग ती संवय तुमच्या हाडींमासीं खिळून राहाल, तुम्ही दुसऱ्यांस अनुकरणीय व्हाल व दुसरे तुमचा कित्ता गिरवितील, '' शांतपणे ईश्वराची सेवा करण्याकरितां आपणांस हे आयुष्य प्राप्त झाळें आहे, आणि आपण तशा प्रकारे आयुष्याचा व्यय केला असतां इश्वर आपणांस आशीर्वाद देतो, हा विश्वास आपणांमध्यें पुरातन कालापासून आहे. मध्यंतरी पुष्कळ तत्त्वज्ञान आलें, गेरे, समाजाची क्रांते झाली; परंतु ईश्वराच्या राज्यामध्ये न्याय आहे हें शाश्वतचें तत्त्व मात्र कायम आहे. इंश्वराच्या प्रेमामुळे त्याचा न्यायीपणा स्पष्ट झाळा आहे. बाकी सवे गोष्टींकडे कानाडोळा करून ईश्वराचे प्रेम व त्याचा न्यायीपणा हे गुण आपल्या आयु- ष्यांतीळ मुख्य तत्त्वे होत असं आपण समजले पाहिजे; आणि असें केल्यानेंच आपणांस शांति प्राप्त होईल. भगवद्वीता हेंच तत्त्व शिकविते :-- सवेधरमोन्परित्यज्य मामेकं शरणं त्रज' । अहे त्वां सवेपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा ज्युच! ॥ येशू खिस्ताचे देखील याच अर्थाचे पुढील उद्गार आढळतात, ही गोष्ट चमत्कारिक आहे;-- “ (070 ॥॥.० 112 81] ४०१ 7० क्ला'2 क्वप्रठाा 800 1. एश1] टाए० ४०प 12५1. ” एकेश्वरी धमपारिषद. २५७ ही एकेश्वरी धर्मपरिषद., कष ््ख् "२४.५७. २८४४८४४२५५ ५/५८/८८८५८/५८/५८/६<€५-€५€४/४४८४ (१९०५ सालीं मुंबई येथें एकेश्वरी धमपरिषदेमध्ये झालेलें प्रास्ताविक भाषण.) ह डभीनींनो , मी आपलें मनःपूवेक आपण येथें आल्याबद्दळ मुंबईच्या प्रार्थनासमाजाच्या वतीने स्वागत करिता. आज मळा आपलें स्वागत करण्याचा जो मान मिळाला आहे, तो ईश्वराची तशी इच्छा असती, तर दुसऱ्यांस ।मेळून त्यांनीं आपला अधिक योग्य रीतीनें आदरसत्कार केला असता; प्रेमानें आपले बाहू पस- रून आपणांस कवटाळिळे असते, व सवे एकेश्वरमतानुयायांना साजेळ असें जें बंधुत्वाचे नाते लाने प्रेरित होऊन त्यांनीं सह- 'कारित्वाने आपणांबरोबर कार्य केळे अस्ते. ज्यांचीं नांवे मुंबईच्या ग्रार्थनासमाजाच्या इतिहासामध्ये चिरकाळ रहातील, एवढेंच नव्हे, तर, अतिशयोक्तीचा यात्काचित्‌ही दोष पदरीं न येतां मी आपणांस सांगतो कीं, ज्यांची नांवें या शहरांत घडून आलेल्या प्रत्येक चांगल्या व थोर कृत्याशीं, घडून आलेल्या प्रगतीशीं किंवा सदु- शोगाी संलम़ आहेत, अशीं थोर माणर्से आजच्यासारख्या प्रसंगीं आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे आम्हांला अगदीं चुकल्या- चुकल्यासारखे हात आहे. प्रथमारंभीं या समाजाच्या स्थाप- नेपासून तों. आमरण या समाजाशीं संबंध होता, एवढेच नव्हे, तर या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने समाज- मतांचा प्रसार करण्याकरितां ज्यांनीं अविश्रांत परिश्रम केळे अद्या एका सन्मान्य गृहस्थांची या वेळीं मला आठवण होते. मी हें कोणा- विषयीं बोळत आहे, हें आपणांपैकीं कांहीं जणांच्या लक्षांत आर्ठेच झसेल. ज्यांची म्रृत्युवाती ऐकून सर्वांस अतिशय दुःख झालें असे डॉ. आत्माराम पांडुरंग याजविषयीं हे माझे उद्गार आहेत. आदरणीय ५५७ ४५८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, अर्से त्यांचं चारित्र्य आपणांस आदर्शवत्‌ झालें आहे.चांगर्ले कृत्य असले क्ती त्यास हटकून मनोभावे मदत करावया'ची असा त्यांचा पारिपाठ असे. त्यांचा ईश्वरावर प्रणे विश्वास असे व समाजतत्वांचा प्रसार व्हावा ह्मणून, दुसरे लोक समाजाविषयीं जें जें ह्मणून सांगत त्याचा मोठ्या आदरानं ते स्वीकार करीत; पण अध्यक्षपणाचे अधिकार बजाविण्याकडेच त्यांची प्रद्वात्ति नव्हती. नंतर या वेळीं दुसऱ्या एका प्रेमळ दृत्तीच्या बंधूची मळा आठवण होते. ते आपले प. वा. मित्र वामन आबाजी मोडक हे होत. प्रथमारंभापासून त्यांनी समाजाकारितां श्रम घेतले व त्यांच्या मनामध्ये समाजाची उन्नाते कोणत्या रीतीनें होईल, हा विचार मुख्यत्वे करून वास करीत होता. समाजाकारितां काम करीत असताना त्यांच्या मधील विशेष गण जो दृष्टोत्पत्तीस येई, तो त्यांची आर्नेदित वात्ति व परमार्थ बुद्धि ही होय. त्यांच्या मरणामुळे आपलें फार नुकसान झाळें आहे. तिसरे गृहस्थ नारायण महादेव परमानेद हे होत. ल्यांच्या मृत्यूने आमची अंतःकरणे दुः'वाने व्याकुळ झाठेलीं आहेत. आपल्या आधुनिक क्रषींपैकी ते एक क्रपरिच होऊन गेठे. सांची भोळख झाली कीं त्यांच्यावर प्रेम केल्याशिवाय रहाव- तच नसे. इतके ते थोर अंतःकरणाचे होते, दुसरेही कित्येकजण असे आहेत कीं, अशा प्रसंगीं त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीं, परंतु वर ज्या तिघां ग्ृृहस्थांविषयीं मी बोललो, ते या देशा- मधीळ अप्रगणी होत. त्यांनीं या समाजाची योग्य प्रकारें जोपासना करून मनोभावे सेवा केली आहे, व त्यांनीं या समाजाचा जो भरभक्कम पाया घातला आहे, लाबद्दल आम्ही त्यांचे कणि आहो. या संस्थेचे निदान दोन तरी पुढारी सध्यां हयात आहेत, यायोर्गे आमच्या मनास कांहीर्स बरें वाटतें. मी प, वा. महादेव गोविंद रानडे यांचे नांव ध्यावयास विसरलो. मोीं त्यांच्या नांवाचा उल्लेख एकेश्वरी घर्मपरिषद. २५९ करावयास हवें होते. ही संस्था अस्तित्वांत आल्यापासून तेही -इतरांप्रमाणे या संस्थेचे काम करीत होते. परंतु वर ज्या तिघांची नांवे मीं घेतली, ते प्रार्थनासमाजाचे सर्वांत श्रेष्ठ असे अग्रणी पुरुष होत, ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. वर सांगण्यांत आठेंच आहे कीं, सध्यां दोघेजण जीवमान्‌ आहेत, यांपैकीं एक तर सआपल्यामध्येंच सध्यां असळेळे गुरुवये डॉ० भांडारकर हे होत. ईश्वराने लांना दीर्घायु करावें अशी आम्ही प्रार्थना करितो. वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्यापेक्षा आम्हांस पूज्य असे आतां दुसरे गृहस्थ उरले नाहींत. ते आज ह्या ठिकाणीं दिसत नाहींत. वाधेक्यामुळें यांची प्रकृति आतां क्षीण झाली आहे, म्हणून ह्या समारंभास ते आले नाहींत. परंतु जेव्हां जेव्हां मला त्यांच्या दर्शनाचा लाभ होतो, व त्यांच्या चर्येकडे माझें ढक्ष जार्ते, तेव्हां तेव्हां धमशीळ वचि असणें हें किती थोर भाग्य होय, याची मला कांहींशी कल्पना होते, वर सांगितलेल्या महात्म्यासारख्यांनीं या समाजाची जोपासना केल्यामुळे भविष्य काळाविषयीं आपणांस आतां निराद्या वाटण्याचे कांहीं कारण नाहीं. त्यांनीं पेरलेल्या बीजाची वाढ होत झाहे. २०॥२२ वर्षांपूर्वीच्या स्थितीचे अवलोकन करून ती स्थिति सांप्रत स्थितीशी ताडून पाहतां आपणांस कळून येईल कीं, जरी आपल्या दुबेलतेच्या वेळीं आपणांमध्ये संशयाचे वारे संचार करिते, तरी एकंदरींत आपला भविष्य काळ उज्ज्वलच आहे. १८८१ सालीं मी या समाजाचा जेव्हां. सभासद झालों, तेव्हां माझ्या कांहीं मित्रांनी मला सांगितलें कीं, ज्यांनीं हा समाज स्थापन केला, त्यांच्या मृत्यूबरोबर हा समाजही लयास जाणार, डॉ० आत्माराम पांडुरंग, रानडे व मोडक हे या जगांतून नाहींसे झाळे कों, ही संस्थाही ढांसळून पडलीच समजा. पुढें आपत्ति ओढवणार असें सांगणाऱ्या या भविष्यवाद्यांनी असंही भाकित केठें कॉ, २६० सर नारायण गणेशा चंदावरकर यांचीं व्याख्याने. «ळण ४७0शीशी४४४४0४४४४-१११५५४४५/४५४५/४४ नट नट 2 याल असा एक काळ लवकरच येईल कीं, त्या वेळीं समाजाच्या ट्स्टींना ही इमारत दुसऱ्या कोणत्यातरी संस्थेच्या ताब्यांत द्यावी कीं कर्से याचा विचार करावा लागेल ! आमच्या दुर्दैवाने डॉ० आत्माराम पांडुरंग आम्हांस सोडून गेळे, मोडक गेठे, परमानंद गेळे, व रानडेही गेले; परंतु त्यांच्या आशीर्वादाने आम्हांठा असें वाटतें की, आमचें पाऊल पुढेंच पडत आहे; आमच्या समाजाची भरभराट होत आहे, प्रार्थनासमाजाची प्रगाते माह्या अटकळी बाहेर झाली आहे, हें मी जे म्हणतो, ते व्यर्थ अभिमानार्ने म्हणत नाहीं. बंधुभगिनींनो, आम्ही जे थोर्डे- बहुत काम कारेत आहों, त्याचा आढावा मी नित्य घेत असतो. या समाजाबरोबर अस्तित्वांत आलेल्या बाकीच्या सवे संस्था लयास गेल्या आहेत, पण आमचा लहानसा, गरीब, व लोकनिंदित समाज अद्यापपर्यंत उत्तम प्रकार॑ टिकून राहिला आहे. आजपर्यंत. कित्येक राजकीय संस्था निघाल्या, कित्येक समाजविषयक संस्था स्थापिल्या गेल्या, व ल्या अस्त पावल्या; कदाचित्‌ इतर ठिकाणचे म्रार्थनासमाज तशाच दुसऱ्या संस्थांत सामील झाळे असतील. त्या सर्व आतां फक्त भूतकाळच्या संस्था झाल्या आहेत, पण मी प्रार्थना- समाजाचा जेव्हां सभासद झालां व्या वेळेपेक्षांहीं सध्यांच्या काळीं आज्या- जनक स्थिति आहे. आमच्या अटकळी बाहेर समाजाची प्रगति होत आहे हें या काळचे आशाजनक चिन्ह आहे. अर्थातच या सर्व आशा सध्यांच्या परिस्थितीस अनुरूय आहेत आमच्या कार्याची उभारणी व्वांगळी झाली आहे व तरूण पिढीमध्ये दिसून येणारी आस्था व उत्साह- वात्ते यांविषयींचा उळख करतांना मी त्या पिढींतील नाहीं एवर्ढेच मला दःख वाटते ! मजविषयीं हणाल तर जुनी पिढी ग नवीन पिढी यांची सांगड घाळून देणारा मी एक दुवा आहे. या समाजाचा जुना सभासद या नात्यानें मला वाटतें कीं, मढा असें हझणण्याचा एकेश्वरी धमेपारिषद. २६९ ९७ ४.” ./५% ४000४७ ४ “*.//*./५५.//% ,/”४. ४” ,//./” ६ _/ आधिकार आहे कीं तरुण पिढीमध्ये इतका उत्साह व इतकी आस्था दिसून येत आहे कीं, भविष्य काळीं आतापेक्षांही समा- जाची अधिकाधिक उन्नतिच होत जाईल. नंतर या संस्थेचा एक “भाग जी*्ही मजबूत इमारत तिचा मी उलेख करतों. ज्यांच्या उदार देणगीमुळं दुसरी एक सुंदर व भव्य इमारत तयार होऊन आज .इतर ठिकाणाहून आलेल्या इतक्या आपल्या पाहुण्यांची येर्थे राह- ण्याची सोय झाली आहे, त्या बंधूंचे आपण फार आभारी आहो. हहे गृहस्थ या ठिकाणीं हजर आहेत व त्यांचं नांब तुम्हांस सांगणे हें कदाचित्‌ त्यांना आवडणार नाहीं, हणून मी त्यांचे नांव सांगून लांना विरमावयास लावीत नाहीं. पण मी कोणाविषयी बोलतो आहे, हें आपल्या लक्षांत आठेंच असेल.पश्चिम हिंदुस्थानांत प्रगति होत नाहीं, असें ज्यांस वाटते, त्यांना हा एक धडाच होय. यावर कोणी म्हण- तीळ कीं, हें काय एका व्यक्तीच्या औआदायीचें फळ आहे, त्याजबद्दळ तुम्ही एवढे फुशारून जावयास नको. यास इतकेच उत्तर पुरे आहे कीं, आपणामध्यें पुष्कळ लक्षाधीश असतीळ, पण एकच श्रद्धाळू व दानर्शांळ गृहस्थ ईश्वराच्या दृष्टीनें दुसऱ्या शंभरांपेक्षां बहु मोठाचा आहे व मनुष्यांच्या दृष्टीनेही तो तसाच गणठा गेला पाहिजे.आणखी दुसऱ्या प्रकारचीं उपयुक्त कार्येही मला सांगतां येतीळ, पण तर्से करण्याची गरज दिसत नाहीं. ज्या आमच्या बंधुभागिनी दूरदूरच्या गांवांहून येथें आल्या आहेत,त्यांना मीं सांगतों कीं, इतर समाजांच्या मानाने आम्ही जरी गरीब आहों व कमी व्यवहारकुशळ आहों तरी आमच्या पुढाऱ्यांच्या उत्साहाने प्रेरित होऊन आमचें पाऊल नित्य पुढे पुढेच पडत आहे. आमच्या ह्या शहरामध्ये असे कित्येक ढोक आहेत कीं, ज्यांना आमच्या साप्ताहिक उपासना रिकाम्या बाकांपुढे होत असतात, असें वाटत असते ! परंतु असली टीका करून आपली अनुदारता व्यक्त करणारांना वस्तुस्थिते कशी आहे, ती ५-४.” »१9.””. २६२ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. “७०५५०५ .»० १.७” ७५२ ७०,००९. ५९७.” .””0९५ ०६.” ००.७” ७ ग्रत्यक्ष पाहण्याची कांहीं बुद्धि होत नाहीं; व भापल्यावर तशी कांहीं जबाबदारी आहे, असेंही त्यांना कांहीं वाटत नाहीं. खरा प्रकार असा आहे कौ, या ठिकाणीं होणाऱ्या साप्ताहिक उपासनेस पुष्कळ मंडळी हजर असते व ज्यांना वाटतें की, या ठिकाणीं भाठवड्याचे आठव- डास होणाऱ्या आध्यात्मिक उपदेशापासून कांहीही लाभ*होत नाही अश्या निबळ व भेकड माणसांचे अंत:करणांतही आशा उत्पन कर-- ण्याच्या मागात आम्ही आहो, इतके सांगितलें म्हणजे आमच्या भ्रयत्नाविषयीं आपल्याला करपना होईल. बंधुमगिनीनों, या संस्थच्या इतिहासाचा मीं कांहींशा विस्तारार्ने एथवर विचार केला. आतां एकेश्वरी धर्माची एथली स्थिति कशी काय आहे तिर्चे अश्या या प्रसंगीं अवलोकन करण्याची मी आप- णांस विनंति करितो. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळींमध्ये आम्ही गढून गेलो आहो, अशा वेळीं आपलें या शहरांत आगमन झालें आहे. मुंबईतील प्रत्येक मनुष्य, नव्हे प्रत्येक स्रीदेखीळ कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चळवळींत गुंग झाठेली सध्यां दिसत आहे, काहीजण राजकीय बाबतींकारीतां येथे आठे आहेत. काहीजण सामाजिक सुधारणेकरितां आठे आहेत, व बहुतेक सर्वजण भोवब्यो- गिक प्रदर्शन पहाण्याकारेतां आळे आहेत, वब तुम्ही एकेश्वरीघर्मे- पारषदेकारेतां आलां आहां. कदाचित्‌ तुम्ही अगदीं अल्पसंख्यांश आहां, परंतु त्यामुळे तुमची निराशा होण्याचे कारण नाहीं. थोर अशा ज्या धार्मिक किंवा इतर चळवळी ला प्रथम अल्पसंख्येनेंच सुरू झाठेल्या असतात, व त्यांचा सववत्र विस्तार होण्यापूर्वी त्यांना पुष्कळ ओढाताण करावी लागते. आस्ते आस्ते मनुष्यांच्या अंतः- करणांत सत्यधर्माचा प्रकाश पडत आहे, म्हणून आतां. आशाजनक चिन्हे दिसत आहेत. फार लांब जावयास नको; परबां राष्ट्रीय पारषदेमध्ये झाठेल्या कांही भाषणांकडे आपली दृष्टि वळवा, एकेश्वरी धमपारेषद. २६३ म्हणजे एकंदर्रात पारमार्थिकता सर्वे विचाराचा क्क हलके हलके बनत आहे, ही गोष्ट लक्षांत येऊन त्या तुम्हांस समाधान वाटेळ. खऱ्या एकेश्वरीमतानुयायाला आज्या वाटण्यासारखा सुखदायक काळ जवळ जवळ येत चालला झाहे. ' कित्येक वर्षांपासून हिंदुस्थानामध्यें प्रतिकाराची प्रचंड लाट उसळत आहे, तिळा किल्ेक जण पुनर्जीवन अर्से ह्णं- तात; पण ही प्रतिकाराची वरात्ति झणजे भविष्य काळचे आश्याजनँके चिन्ह होय, असें मळा वाटत आहे, ज्या या लाटेमुळे भापण धर्माचा केवार घ्यावयास पाहिज, असा भापणांपॅकीं कांही जणांचा असा समज झाला आहे, त्या लाटेतून भापण लवकरच बाहेर पडणार हे खास. आपण त्राह्मसमाजाचे असा किंवा आर्यसमाजाचे असा, आप- ल्या सवे कुल्यांना व्यापून टाकणारी एकच वृत्ति आहे, अर्से मला वाटूं लागर्ळे आहे. माझ्या एका युरोपियन मित्राने मळा सांगेतरळे कौं, हिंदी मनुष्याविषयीं सर्वांत विशेष अशी एक गोष्ट मला आढळून आली ती ही कोौं, हिंदी मनुष्य चाळीस वर्षांचा होईतांपावेतो नास्तिक असतो, पण चाळिशी उलटल्यानंतर धर्माकडे त्याची वृत्ति वळल्याचें दिसून येतें. जणूं, काय नास्तिकपणा एकदम झुगारून देऊन तो अंधश्रद्धेला (3प]९॥७२01) कवटाळतो ! ज्यांना ४०-४५ वर्षापावेतो धर्माचा विचारच करावासा वाटत नाहीं, किंवा धमे म्हणजे वृद्धावस्थेकरितांच आहे असे वाट्ते, किंवा ज्या जगामर्ध्ये आपण वावरतों तें जग कांहींच नव्हे, असें ञ्यांना वाटते, लांची गोष्ट अश्या प्रकारची असते यांत संशय नाहीं. या जगांतील सव वस्तु क्षणभंगुर आहेत, या गोष्टींचा विचार करण्यांत ब पुढील आयुष्यांतील सुखाची कल्पना करण्यांत हिंदुस्थानांतीळ लोकांनीं आजवर बरेच परिश्रम केळे आहेत; म्हणून लांच्यामध्ये इंश्वर- निष्ठेविषयीं उपजतच बुद्धि आहे, आपण आपल्या भावी धर्मो- २६ ४ सर नारायण गणेशा चंदावरकर यांचीं व्याख्याने, विषयींचा सर्वे भाव, आपल्या सव महत्त्वाकांक्षा, व आपल्या सवे प्रकारच्या आशा या उपजत बुद्धीपासूनच उत्पन केल्या पाहिजेत. सआपण प्रेममय वृर््तीने कामास लागूं ब हिंदी मनुष्याच्या स्वभावाची ही जी श्रद्धायुक्त बाजू तिकडे अधिक लक्ष देऊं तर आपल्या श्रमार्चे चचांगर्ळे चीज झालेलें आपल्या अनुभवास येईल, "“ आपली संस्था ही इतर संस्थांपासून विशेष प्रकारची संस्था आहे असे टीकाकार म्हणतात. पण आमच्यांत हा विशेष कसा आला £ ज्ञाह्मसमाजांत, ब्राह्म चळवळींत, असा काय विशेष आहे! सत्य मग तें कोठूनही येवो त्याचा स्वीकार करावयाचा ही जी आाम्हांमधीळ विशालबुद्धि तीमुळे ब्राह्मममाज इतर धमांहून स्पष्टपणें ओळखला जातो. आम्हांला वारंवार अस सांगण्यांत येते की, आम्हीं आमचीं घर्मतत्त्वे व आमचीं ध्येये इतर धर्मापासून घेतलीं आहेत व म्हणून ब्राझधमीला अनेक चिंध्यांची गोघडी असें आमचे टीकाकार वारंवार म्हणत असतात. ही गोष्ट खरी असो किंवा नसो, पण आमचा धर्म सल्याच्या पायावर उभारलेला आहे, म्हणून तो भविष्यकाळच्या सवे जगाचा धम होणारच. मळा भविष्य वतेविण्याची संवय नाहीं, किंवा ती कलाही मला अवगत नाहीं, म्हणून आमचा धर्मे म्हणजे सवे जगाचा धर्म होणार, अशी जरी माझी मनोदेवता मला सांगत आहे, तरी त्या प्रश्नाचा अधिक ऊहापोह करण्याच्या मी भानगडीत पडत नाहीं. परंतु मठा येथे हें सांगितळें पाहिजे की, आजचा काळ असा आहे कीं, या वेळीं मनाचा आकुंचितपणा नाहींसा केल पाहिजे व हिंदी मनुष्याची आध्यात्मिक जी बाजू तिची मोठ्या प्रमाणावर वाढ केली पाहिजे. आपण ज्या ह्या काळामध्ये आहो, व्या काळीं हटवाद, भ्रामक कल्पना ब जातिभेद यांविरुद्ध आपण जोराची चळवळ केली पाहिजे व नवीन कल्पनांचा व आध्यात्मिक महत्त्वाकांक्षेचा प्रकाश सववत्र पाडळा पाहिजे. या गोष्टींची एकेश्वरी धमेपरिषद. २६५ फार आवश्‍यकता आहे. इतर राष्ट्रांच्या मानानें हिंदुस्थानची झअवनाते झालेली आहे, ही गोष्ट कोणाच्या लक्षांत येणार नाहीं £2 आपल्या मधीळ जातिभेद व मनुष्यांमनुष्यांमधीळ भेद- मूलक वृत्ति त्या भवनतीच्या मुळाशीं आहेत, हें कोणांस ठाऊक नाहीं 2 पण ब्राह्ममर्मांची आम्हांस अशी शिकवण आहे कॉ, ज्याप्रमाणे इश्वर एक आहे, त्याप्रमाणे अखिळ मानवजात एक आहे. दिवसंदिवस चोहींकडून या गोष्टीच्या सत्यतेविषयीं आपणांस खात्री पटत चालली आहे. आपणांस जर प्रगति करावयाची आहे तर या मूळ तत्त्वावर तिचा पाया रचावयास पाहिजे. त्राह्मसमाजार्चें तर हे आदितत्त्व आहे. म्हणून ब्राह्मघर्मामध्यें हिंदुस्थानच्या भावी धर्माची सव मूलतत्त्व आहेत; कारण देशामध्ये ज्या योगें ऐक्य होईल, अशा प्रकारच्या सर्व कल्पनांचा आपल्यामध्ये समावेश करण्याचा त्राह्षधमीचा प्रयत्न आहे. म्हणून आपण सवानी आतां जारीने कामास लागलें पाहिज, आधुनिक काळच्या ज्या चळवळी सां- करितां तनमनधन अरपेण करून झटलें पाहिजे, बंधुत्वार्चे नाते जणे- करून मनुष्यांमनुष्यांमर्ध्ये उत्पन होईल, अशा प्रकारें एकमेकांला मदत केळी पाहिजे, व लोकांची आम्ही अशी खात्री पटवून दिली पाहिजे कीं, आपल्यामध्ये जरी लहानसान भेद असले, तरी आपलें सर्वाचे घ्येय एकच आहे व त्या एकाच ध्येयाकडे आपण सर्वजण जात आहो. असे म्हणतात कीं, त्राह्मघमाविषयीं लोकांची फारशी सहानुभूति नाहीं, व म्हणून ब्राह्मममाजाची फारशी प्रगांते झाढेली नाहीं. होय, हे कांहीं खोटें नाही. पण असा कोणता धर्मे आहे कीं, तो अस्तित्वांत आल्याबरोबर लोकांचे त्याला पुरेसें पाठबळ मिळाळें आहे £ भूतकाळच्या धार्मेक संस्थांच्या इतिहासाचें परिशीलन केळे असतां आपल्या हे ध्यानांत येईल कीं, धर्माची वाढ होण्यास केवळ छोकांच्या सहानुभूतीवरच आपल्यास अवलंबून रहावयास नको. २६६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, खिस्तीधमीची भरभराट झाली, ती सट पालसारख्या उत्साही व स्वार्थयागी प्रचारकाच्या प्रयत्नामुळे होय. पॉलच्या घैयीच्या जोडीचे आम्हांला मिशनरी हवे आहेत, गर्रांब १ दुबळ्या, दुःखी व पापी. लोकांमध्ये [मसळून काम करण्यास त्यांनीं तयार असलें पाहिजे. धर्मांचा प्रसार करण्याकरितां सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी असली पाहजे. असें झाले म्हणजेच या निरुत्साहाच्या वेळीं समाजाची प्रगति होणं शक्‍य आहे. हे जें काम त्राह्मसममाजास करावयाचे आहे, ते काठण आहे, हें मी कबूल करतों. पण दिवसांतून अनेक वेर्ळा ल्हान मूल पडतें, झडते, तेव्हांच त्याला चालतां येतें, किंवा एखादा मनुष्य आपली शिकस्त करून आपल्या अवयवांना कष्ट सहन करण्यास लावतो, तेव्हांच तो बळकट होतो, ही गोष्ट आपण लक्षांत ठेबिली पाहिजे. हा जो जडसृष्टीचा नियम तोच आध्यात्मिक सृर्शलाही लागू आहे. कोणत्याही प्रकारची वाढ होण्यास आल्याच्या वाढीची जरूरी आहे व धर्मांची वाढ होण्यास तर आाम्म्याच्या वाढीची अधिक जरूरी आहे. मित्रहो, आपल्या देशांत चाळू असलेल्या सवे चळवळींमध्ये आपली चळवळ श्रेष्ठ दर्जाची आहे, असें मला वाटतें; कारण खऱ्या धर्मांच्या पायावर सर्व प्रकारच्या उद्योगाची इमारत रचली पाहिजे असें भआामचें मत आहे. हिंदुस्थानचे पुनर्जीवन करावयाचें हें जें सर्व कामांमधीलळ अतिहय बिकट काम तें आमच्या- वर सापार्वलेळें आहे. आपलें काम इतर सर्व कामांपेक्षां थोर दर्जोचे, आहे. त्राह्मसमाजामर्ध्ये हिंदुस्थानचे पुनर्जीवन करण्याचें सामर्थ्य आहे ब ते कोणत्या रीतीने करतां येईल याचा बिचार करण्याकारेतां आपण सवे फार लांबलांबचा प्रवास करून येर्थे आलां आहां. आमच्या आमंत्रणास तुम्ही मान दिला व तुमच्या सहवासाचा ढाभः करून घेण्याची तुम्हीं आझांस संधि दिली आहे, म्हणून मी तुमचे आभार मानतो. आपापल्या परीने सत्याचा प्रसार करण्याकरिता नाह्मघ्मांची वाढ. २६७. *४४"४४४४४४४११११0४0४४४000र000 ४४४४४४७५७७. ककी कीटक क क कनकळ, श्यांनी मनोभावे श्रम केले अश्ा पवित्र व थोर मंडळींच्या समागमाचा' कांहीं दिवस फायदा आम्हांस होणार आहे, म्हणून मुंबईच्या प्रा थैनासमाजाचे वतीने मी तुमच मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या धर्माची व आपल्या देशाची आपणांस उत्तम रीतीने सेवा कंशी करतां येईल या गोष्टींचा विचार करण्याकरितां आपण येथे आलां, लाबद्दल पुन्हां एकदां मी आपलें अभिनंदन करून मी माझें हें प्रास्ताविक भाषण संपवितों, त्राद्मघमोची वाढ. हि दुधर्म, बौद्धधर्म, खिस्तीधर्म किंवा मुसलमानी धर्मे अशा प्रत्येक मोठ्या धर्मामध्ये असे कांहीं विवक्षित प्रसंग असतात कौ, ते सर्व धर्मामध्ये साघारणपर्णे आढळून येतात. या धर्मांच्या वाढीचा अभ्यास झआापण त्यांच्या निरनिराळ्या अवस्था समजून घेऊन केला तर त्यार्चे दोन तीन रीतीनें वर्गीकरण झालेळें अस्ते, हे आपणांस आढळून येईल. स्थापना होण्याच्या वेळची जी अवस्था ती पहिली. धर्माचे जे आचार्य त्यांच्या वेळची दुसरी अवस्था. त्यांच्या मागून धर्मामध्ये येणारा जो बहुजन समाज, त्यांच्या वेळची भवस्था ती तिसरी. खरें पहातां, मोठ्या धर्माची जी स्थापना होते ती ष्या मनुष्याचे ठिकाणीं परिपूर्ण उत्साह भरलेला असतो, ज्याचा श्वरावर दृढ भाव असतो, जो आपल्या सर्भोवतालच्या इतर लोकांद पेक्षां आपली अधिक उन्नति करून घेतो व र्जे अतिशय चांगर्ळे आहे, अतिशय थोर आहे, अतिशय पवित्र आहे ते आपल्यामध्ये आणतो, अशाच थोर पुरुषाकडून होते. शेकराचार्याच्या चरि- आर्च सार अर्सेच आहे, व बुद्धार्चे चरित्र हेंच नीतितत्त्व जोराने ७२६८ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने, प्रतिपादन करीत नाहीं काय कारण ज्या वेळीं हिंदुघरमाची अवनत स्थिति झाली होती, ला वेळीं मनुष्यजातीस जी नीचावस्था प्राप्त झाली तीपासून तिचा उद्धार करण्याकरितां बुद्धाने आपली शिकस्त केळेली नाहीं काय £ यहुदी लोकांचा धर्मे जेव्हां निस्तेन झाला होता, हटवाद व अंधश्रद्धा यांचं बंड माजले होत, तेव्हां इतरांपेक्षा झापणांमध्यें मनुष्यजातीविषयीं अतिशय प्रेम आहे हं व्यक्त करून मनुष्यजातीची सुधारणा होईपर्यंत विश्रांति हणून घ्यावयाची नाहीं या रीतीनें यहुदी लोकांचा धर्म शुद्ध करण्यासाठीं येशूस्त्रिस्तार्न अविश्रांत श्रम केळे नाहींत काय ? ख्तरिस्ताने धर्माची स्थापना केली, त्याच्या शिष्यांनीं व अनुयायांनी त्याची वाढ केली व त्या थमीचा साधारण जनसमुहावर कसा परिणाम होत आहे ही गोष्ट तर नित्य आपल्या पहाण्यांतठळी आहे. ह्मणून ज्या मनुष्यास आप- णास इश्वरानें आज्ञा करून मनुष्यजातीस विशेष संदेश पाहचावि- ण्यास पाठविले आहे असें मनापासून वाटते, जो तो निरोप भेदाभेद न करतां, निभयंतन पण प्रेमानें व सहानुभूतीने पापी व तिरस्कृत मनुष्यांस कळवितो, अशा थोर मनुष्यांचा जो इतिहासताच एखाद्या मोठ्या धर्माचा इतिहास होय. सव धर्मास साधारण अज्ञी जी ही गोष्ट, तीच हिंदुस्थानांतील एकेश्वरीधमामध्येंही दिसून येते. ब्राह्मधमे हा साधारण लोक ज्यास हिंदुधम असें समजतात अशा- हून अगदीं भिन्न आहे, या कल्पनचा आपल्यापैकी कांही जणांच्या मनावर बराच अनिष्ट पारेणाम झालेला आहे; तेव्हां सध्यांच्या प्रसंगीं ह्याविषयी दोन शब्द बोलणें अगत्याचे आहे. लोकांचा तश्शा प्रकारचा समज होण्यास कारण असे झाळें आहे कीं ह्य धर्मे वेद किंवा दुसरी कोणतींही नवी अगर जुनी घधमे- पुस्तके इंश्वरप्रणित आहेत अर्स मानीत नाहीं, तर या धर्मोर्चे अर्स स्पष्ट मत आहे कीं, ईश्वराने अनेक रीतींनी भूत- ब्राह्मषवममोची वाढ. २६९. कालीं आपलें स्वरूप स्पष्ट दाखाधिळे आहे व सध्यांच्या काळींही-मग पाहजे तर त्याला अवनतीचा काळ म्हणा, आपळें स्वरूप मनुष्य- जातीस दाखविण्याचें त्यानें बंद ठेविलेळे नाही. परंतु या विशाळ तत्त्वावर या धर्माचा पाया रचला आहे, म्हणून या देश्याच्या पूर्वीच्यां इतिहासाबद्दल हा धर्म कुणि नाहीं किंबा पूर्वीच्या धमंग्रेथांविषयीं त्याच्या ठिकाणी आदरभाव नाहीं हें म्हणणें खरें नाही. भूत-. काळचे प्रसंग व यांतील प्रमेये किंवा इतर विशेष प्रसंग भापण ऐकले व तिकडे दुर्लक्ष केळे तर ही आमची हयगय व हें दुलंक्ष आमच्या कल्याणाच्या आड आल्यावांचून राहणार नाहीं. कारण, परर्वपरंपरा अत्यंत बोधप्रद असते. तिचा सवेस्वी त्याग करितां येत नाहीं. राजा राममोहनरायानें स्थापठेला हा जो धर्म तो सकृद्दर्शनी जरि परधर्मापासून उत्पन्न झालेला दिसतो तरी त्याचा पाया या देश्याच्या धमसमजुतींस अनुसरूनच आहे. हा देश पुष्कळ दिवस निद्रितावस्थेंत होता, व त्याचा पारोणाम असा झाला होता कीं त्या- मधील सर्व चैतन्य नष्ट झालें होते. जेव्हां एकाद्या वैद्यास वाटते कीं आपला रोगी आजाराने इतका पछाडला आहे कीं पुनः त्या आजारांतून बरें होण्याइतकें त्याच्यामध्ये त्राण उरलें नाहीं, तेव्हां त्याच्या अंगांत विद्युच्छक्तींचा संचार करवून त्यामध्यें आंतून कांहीं श्वैतन्य उत्पन्न करण्याची जरूरी त्याला भासते. त्याचप्रमाणें राममोहनार्ने धर्माच्या बाबर्तांत केले. सुधारणेच्या इतिहासावरून आपणांस कळून येतें कीं, मनुष्यजातीची सुधारणा कारित असतांना एकाद्या थोर पुरुषाचे सवे यत्न जेव्हां विफल होतात, तेव्हां डक्‍्टरप्रमार्णे विदयुच्छक्तीचा उपयोग लाला करावा लागतो. पवित्र व शाश्वत अस जे तें वाईटांतून निवडून काढण्याच्या उद्योगास मनुष्य लागला म्हणजे ल्याला आढळून येतें कीं, वेद, बायबळ ब गीता इल्यादिकांमध्यें दिस- ण्यांत जरी निरानेराळ्या प्रकारचे परस्परभित्न उपदेश आहेत, तरी "२७०" सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. त्या सर्वांमध्ये सवसाधारण असा एक प्रवाह आहे. सर्वे मनुष्यजात 'एक, ईश्वर हा सर्वांचा पिता, व सर्व मनुष्यांचें परस्परांशी बंधुत्वाचे नाते आहे, हीं तीन मुख्य तत्त्वें सवे धर्मातर्गत आहेत. हा प्रकाश तुमच्यावर पडल्याबरोबर तुमचे हें ध्येय उच्च होते व तुम्ही एकाच मापाने सर्व मनुप्यांचीं कृत्ये मोजूं लागतां. सवे प्रकारच्या विविधतेर्चे पर्यवसान एकाच गोष्टींत होते, आपण सर्वजण एकाच ध्येयाच्या 'पाठीमागें लागलो आहो; सर्वांच्या अंतःकरणांत एकच प्रकारची प्रेणा उत्पन्न होते, व इंश्वर वारंवार आपणांस प्रोत्साहन देत असतो, या गोष्टी आपणांस पट्ट लागतात. सेंट ऑगस्टिन, येशू स्त्रिस्त किंवा तुकाराम यांचे उत्तमोत्तम उपदेश जरी निर- निराळ्या प्रसंगीं निरनिराळ्या लोकांकरितां केळेळे आहेत, तथापि त्या सर्वांमध्ये मेळ हा आहेच. राममोहनाचा वेदावर विश्वास नव्हता. त्यानें पूर्वींच्या गोष्टी झुगारून दिल्या व त्या वेळीं चाळू असलेल्या व्वालीरीतींवर हला केला, असं जरी कोणाला वाटलें, तरी जगांतील इतर जे धमैसंस्थापक त्यांच्यांमध्यें वर सांगितळेळी जी विशेष गोष्ट ती राममोहनामध्येंही होती हें त्यांना आढळून येईल. रामपोहनाने एकेश्वरी धर्मीचा पाया घातला, महर्षि देवेंद्रनाथ जे परवांच गत झाले, व ञ्यांच्यावर सवीचे प्रेम होते आणि ज्यांना सव पूज्य मानीत, त्यांनी त्या पायावर इमारत रचली व ब्राह्मममे या नांवानें साधारण- पणे प्रसिद्ध असलेल्या या धर्माचा केशवचंद्र सेन यानें वस्तुत; प्रसार केळा. या तिघांमध्ये देवेंद्रनाथ ठाकुरांनीं मूळ संस्थापकाच्या कल्पनेस मूतेस्वरूप दिलें व त्या धमाचा प्रसार करण्याची वाट केशवला सुरक्षित करून दिली. देवेंद्रनाथ यांना समाजाचे क्षि म्हणणें सयुक्तिक आहे. त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचे साधुत्व होते, तश्ा प्रकारचें साधुत्व सध्यांच्या काळीं विरळा दृष्टीस थडते. ते नेहमीं ईश्वराच्या समागमांत रहात असत व मोठ्या ब्राह्मधमांची वाढ. २१७१९ भप्क्यारने राहण्याचा मोह पडण्याइतकी जरी त्यांच्या जवळ संपात्ति होती, तरी त्यांनीं त्याकडे दुर्लक्ष करून व सर्वे ऐहिक गोष्टींचा त्याग करून, ईश्वराच्याच सानिध्यांत आयुष्याचा व्यय करावयाचा हेंच ध्येय सतत आपल्या पुढें ठेविळें. धर्माच्या बाबतींत जसजसे त्यांनीं परिश्रम केळे तसतर्से त्यांचे वजन त्यांच्या सहवासामध्यें अस- छेल्या लोकांवर अधिकाअधिक पडूं ठागळें. अशा रीतीनें ईश्वराच्या समागमांत आपले आयुष्य वेंचल्यामुळें त्यांच्यामध्यें जो ईश्वरी प्रकाश पडला होता, तो केशवच्याही अंत:करणांत पाडण्याचे त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. खिस्ती धर्माचा अभ्यास करीत असतां आपणास आढळून येते कीं, प्रथम तीन मनुष्यांकडून त्याला सामथ्ये प्राप्त झाले. येशूखित्त हा त्याचा संस्थापक, पीटर हा उपदेशक व पोल हा प्रचारक होय. हिंदुस्थानांतील एकेश्वरी धर्माच्या संबंधानेही तीच गोष्ट थोडयाशा निराळ्या स्वरूपांत लागू आहे. राममोहन त्याचा संस्थापक, देवेंद्र त्याचा उपदेशक व केशव प्रचारक होय. आतां या तिघांपैकी राहिले देवेंद्रनाथही आपण या समाजाचा ५ वा वाढदिवस साजरा करीत असतांना आपणांस सोडून निजधामास गेळे आहेत, तेव्हां आपळे धैर्य विगाठित होऊन आपणांस असें वाटण्याचा संभव आहे की, आतां ह्या आमच्या तिघां मार्गदर्शकांपैकी आम्हांस सल्ला देण्यास कोणीच उरला नाहीं, तेव्हां त्यांनी आरंभिलेळें काये करण्यास कोणी नसल्यामुळें त्यांनी पेरून त्याला पाणी घाळून वाढविलेले बीं आतां खात्रीने त्याची वाढ न होतां, मरून जाईल, सध्यां आपली जी स्थिति आहे ल्या स्थितीचा विचार करतां अशा प्रकारची निराशाजनक आपली वृत्ति होणं हें सहाजिकच आहे. परंतु इंश्र- राच्या लीलेविषयीं व जगाच्या रचनेविषयी आपण थोडासा विचार केला, तर आपणांस कळून येईल कीं, या तिघांच्या मरणाने आपलें २७२ सर नारायण गणेदा चंदावरकर यांची व्याख्याने. जरी भयंकर नुकसान झालें आहे, तथापि हताश होऊन स्वस्थ बसण्याचे कारण नाहीं. जगाच्या इतिहासामध्ये थोर पुरुष बऱ्याच भवधींच्या भंतराने आपणांमध्यें येतात व मोठ्या संस्थेचे बीं पेरून त्याची वाढ आपल्या सारख्या साधारण लोकांच्या हातून व्हावी म्हणून तें काम अर्धेच टाकून जगांतून नाहींसे होतात. आपली वाढ होण्या- कारितां थोर पुरुषांची जरूरी आपणांस नेहमींच लागते, असे नाहीं; आणणि आपणासारख्या मध्यम प्रतीच्याच लोकांचा भरणा या जगा- अर्ध्ये विशोष असल्यामुळें. महान्‌ पुरुषांनी आरंभिळेलळें काम करण्यास रजे सामर्थ्य लागते, ते ईश्वर आपणांपासून हिरावून घेइल असे संम- वत नाहीं. मात्र आपण तें काम योग्य दिशेनें करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. येशू ख्रिस्ताला त्याच्या ३९ व्या वर्षी सुळावर चढविले. अगदीं तारुण्यावर्स्थेंत असतांना शंकराचायीनीं समाधि घेतली... ब्राह्मसमाजाच्या इतिहासांतही महर्षि जरी ८९ वर्षांचे होऊन समा- धिस्थ झाले, तरी केशव ४३ वर्षांचा असतांनाच त्याचें देहावसान झालें नाहीं काय ! सृष्टिक्रमानुसारें, मनुष्याचे या जगतांतील वास्तव्य थोडेच दिवस असणार. परंतु एकादा मोठा मनुष्य जरी निघून गेला. तरी त्यार्च उदाहरण हें मार्गे रहा्तच. लापासून आपणांस सामर्थ्य व प्रेरणा होईल, अश्या रीतीर्ने आपल्या आयुष्यास वळण लावणे हें आपल्या हातीं आहे. थोर पुरुष जे होऊन गेले, लांनी झआापणांकारितां हा ठेवा मार्गे ठेविलेला आहे. त्याला साजेसें आपर्के आयुष्य करणें किंवा न करणें हें सर्वांशी आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून, आम्ही हा वाढादिवस साजरा करीत असतांना आपणांस' या महात्म्यांनी जो एक महत्वाचा धडा शिकविला आहे, तों घ्यानांत ठेवूं या. तो धडा हा कीं, जे कोणी पवित्र अंत:करणाचे' असतात, त्यांनाच इश्वर दिसतो; वास्तविक पहातां अगदीं पवित्र होणें ही गोष्ट मानवांस शक्‍य नाहीं, हें खरें. तथापि तुम्ही श्रीमंत सध्यांची धार्भक स्थिति. २७३ असा, किंवा गरीब असा; विद्वान्‌ असा, किंवा नसा; तुमच्या म्हणण्याप्रमाणे व 'चालण्याप्रमाणें करण्यास जे लोक तयार नाहींत त्यांना तुमच्याविषयीं पाहिजे ते म्हणूं द्या; पण ईश्वरावर दृढ विश्वास ठेवून या जगांतील आपले कर्तव्य करण्याचा प्रयत्न करा, व अशा रीतीने आपलीं अंत:करणें पवित्र करा. अर्से करण्यास आपण ॥शैकलॉं आणि मग जोपर्यंत आपण असें कारेत आहो, तोंपर्यंत आपणांस यश प्राप्त झालें नाहीं, तरी कांहीं हरकत नाहीं. राममोहन राय, देवंद्रनाथ ठाकूर व केशवचंद्र सेन यांच्या उपदेशामुळेंच आपरे कतेव्य करण्यास आपणांस हुरूप येत आहे; ही गोष्ट आपण लक्षांत ठेवू या, व ते आज जरी शरीररूपाने आपणांमध्यें वावरत नाहींत, तरी त्यांच्या आम्म्याची दाष्टि आपणांकडे लागन राहिलेली आहे, व त्यांनीं र्जे सत्य स्थापित केळे, ते आचरण्याचा आपण जोपयंत प्रयत्न करूं, तोंपर्यंत, त्यांची नजर आपणांवर तशीच राहीळ, ही गोष्ट टक्षांत वागवून आपण घेये धरूं या. सध्याची धा मिक स्थिति. ५: पुणें येथील प्रार्थनासमाजाच्या वार्षिकोत्सवामध्ये झालेल्या व्याख्या« नाच. सारांश. ) स बइ्सारख्या अवाढव्य शहरांत ज्याला निरनिराळ्या 'चळवळीं- मध्ये काम करावे लागून मानासेक व शारीरिक श्रम करावे छागतात, अश्शा मनुष्याला सुटीचा दिवस मिळाला असतां, त्याच्या श्रमाचा परिहार होतो, त्याच्या प्रकृत्तीला स्वास्थ्य प्राप्त होते, ब परमेश्वराकडे त्याचें लक्ष लागर्ते. पुण्यापासून जवळच एका खेड्या- ध्ये कांही दिवसांपूर्वी, मी विश्रांतीचे सुख घेत असतां, एके 11 २७४ “सर नारायण गणेदय चंदावरकर यांचीं व्याख्याने. ५.८६ ५-/४-/ ४” ४ ४८ "५८ ४५ ४५ ४५ ४५ ४४४ २४-४० ४५८५४० १०५४४.” ४.५ ४५४५४४...” ४../ ९.” ५.५ ५ ४. ४६५४ ४. ४५५११५४१५५ ५४९५४४. ४” ४५४१५५४ ४५.०४४,४/९-५१०//५./९९_५/%,५/१४४%७_/ ७४४ दिवशीं सकाळीं फिरावयास गेलों. मनास आल्हाद देणारी भशी ती सकाळ होती. झाडांच्या ढोळीमध्ये पक्षी मधुर गायन करीत होते. राने आणि शेते सूर्यप्रकाशाने प्रकाशित झालेलीं होती, अश्ना शेतांतून मी एकटाच चाललो होतो. सवे देखावा इतका शांत ब सुंदर होता कीं. हलके हलके माझ्या मनांस शांति वाटूं लागली. तथापि ती नागा म्हणजे अगदीं निजन होती असे नाही. मधून मधून खेड्यांतीळ ळोक मजजवळून जात. व्या रस्त्याच्या वळणाजवळ माझ्या पुढें एक पक्त मराठ्याची बाई माझ्य़ा दृष्टीस पडली. ती वारंबार आपला रस्ता सोडून जवळील रानामध्ये जाइ, व कायसेसे गोळा करून पुन्हा आपली शट चाळू लागे. मी जव्हां तिच्या जबळ आर्लो तेव्हां ती गोवऱ्या गोळा करून ठेवीत आहे असं मला आढळले. पिमे- पणानें तिर्चे चाललेले हे काम मी लक्ष लावून पहात असतां, एका घट्टया कट््या फुणब्याचा आवाज माझ्या कानांवर पडला. त्याच्या बरोबर दोन मुलगे होते. मुलगे चांगळे सशक्त ब तरतरीत होते. ५६: काम करावयाचे, आपली भाकर मिळवावबयाची, आणि स्तरस्थ रहावय़ाचे'! याशिवाय या जगामध्ये आपलें दुसरे कांहीं कतेव्य नाहीं असे र्‍या कुणब्यानं आपल्पा मुलांना सांगतांना मीं ऐकले. हे शब्द त्याच्या तोंडून इतक्या स्वाभाविकरीत्या बाहेर आले कीं, त्यावरून त्या कुणब्याची जीविताविषयीची खरी कल्पना तीच असावी असे मळा! वाटलें. या त्याच्या बोलण्पानें माझ्या मनास दु:ख झाले, व त्या मनुष्यास मीं म्हटळें, “' बाबारे तू आपल्या मुलांना जीविता- विषयीं अशी निराशा जनक कल्पना कां करून देतोस. कर्से तरी पोट भरल्याशिवाय या जगताम ये आपले दुसरें कांहीं कतेब्यच नाही कायः'' 'ो म्हणाठा, “'आपण देवाचे नांब घेतळें पाहिजे.” या त्याच्या बोरू, ह्याला त्या बाईने आपली संमति दरशेकिळी आणि ली म्हणालो, 4६ ग्यांमबा, तुझ म्हणणें बरोबर आहे. नाहीं तर, ईश्वर आपणांस सध्यांची धार्मिक स्थिति. २७५ अन्न कसे देईल £'' मी मध्येंच म्हणाला, “' आपण इंश्वराची नुसती आठवण केल्यानें ईश्वर आपणांस अन्न कसे देणार ? ” तिने भोळ्या भावाने व कोणाच्याही अंतःकरणामध्यें जागति उत्पन होईल अशा रीतीने उत्तर दिळें कीं, '' दादा, आपण असं कां बरें म्हणतां £ आपण देवाची आठवण केली म्हणजे खोटें बोलणार नाहीं, आळशी रहाणार नाहीं, किंवा मग आपल्या हातून लांडीलबाडी कांहीं होणार नाहीं. !' या तिच्या भाषणानें साध्याभोळ्या लोकांमध्यें जो भाव व जी ईश्वरभक्ति असते, ती चांगल्या रीतीने उघड झाली. या वेळीं हा सब प्रकार पाहून माझ्या मनांत असा विचार आला कीं, ह्या साध्या भोळ्या लोकांत हा जो भाक्तेभाव दिसत आहे, तो ठीकच आहे. परतु आमचा जो सुशिक्षित वग आहे, त्याच्याविष- यींही असे म्हणतां. येडेळ काय ? त्यांच्या मनांमध्ये तसाच भोळाभाव तशीच ईश्वरभक्ति आहे काय ? त्या अशिक्षितांत व ह्या सुशिक्षि- तांत हा जो फरक दिसत आहे तो कां? तो फक्त हिंदुस्थानासच लागू आहे किंवा सवे जगभर हाच चम*कार दटीस पडतो ? आपण ज्या ,युगामध्ये रहातो, त्या युगाचा माहिमा म्हणजे डळमळीत विश्वास, साशकवृत्ति, असे समजावयाचे कीं काय 2 अशा प्रकारचे विचार मनांत घोळत असतांना मी घरीं गेळां आणि माझी पुस्तके व माझी टिपर्णे पाहिली; तेव्हां. मळा असे आढळून आलें की, हिंदुस्थानांतच नव्हे, तर इंग्ढंड जमनी, फ्रान्स, राशेया आणि जपान या देशांमध्येही हाच प्रकार आहे. विशिर मतवाद, समाजसत्तावाद, संशयवाद, एऐहिकवाद, हे या युगाचे लक्षण झालें आहे. त्या देशां- तीळ देखील मोठ्या लोकांनीं असे म्हटलें आहे की, मनुष्याच्या मनांतील श्रद्धेचा ऱ्हास होत चालला आहे; आणि भाव व विश्वास यासंबधारने घोटाळा माजून राहिला आहे व 'व्यामुळे निराशाजनक स्थिति जिकडे तिकडे भनुभवास येत आहे, कांही वर्षांपूर्वी लंड« २७६ सर नारायण गणेदव चंदावरकर यांचीं व्याख्याने, आश्ययळ७,७००. नच्या बिशप साहेबांनीं असें बोळून दाखविळें कौ, साधारणपर्णे प्रत्येक इंग्रज मनुष्याचा धार्मिक भाव अलीकडे पुळपुळीत व मोघम झाला आहे, आणि कांहीं झाळें तरी पैशाचा संचय करावयाचा अशी त्याला हांब सुटली आहे. बिशपसाहेबांप्रमाणे धर्मापदेशक नव्हे, पण इंग्लंडच्या विद्याब्यासंगी लोकांमर्ध्ये तेजखी ब रसिक असे जे वेल्स साहेब ते आपल्या ( उओाष्टीक्ाले आ 8 नाता द) या पुस्तकामध्ये म्हणतात को, खरा धमे बिलयास जात चालला आहे. आणि परर्वींचें कर्मकांड तेवढें उरळें आहे. धनाचा संचय करून मानमरातब मिळविण्याकडे इंग्रजांची प्रव्रात्त आहे. कदाचित्‌ तुम्हांस वाटेळ कौं, त्यांचे हें बोलणें अतिशयोक्तांचें आहे. पण प्रसिद्ध शास्त्रवेता जो सर आलिव्हर लाज तोही बहुतेक तसेच, ग्टंडस्टनर्चे उदाहरण देऊन म्हणतो कीं, “ एकाद्या इंग्रज मनुष्या- बर आपत्ति ओढवली असतां तो पहिली गोष्ट जी करील, ती पुस्तर्के व दानधर्म यांवरील आपला खर्च बंद करणें ही होय. ' हीच हांकाहाक राजनीतिकुशळ माणसांकडूनही ऐकूं येते. मजूरपक्षाचे पुढारी जे बनेसाहेब ते मजुरांच्या स्थिर्तांचें वर्णन कारितांना असें म्हणतात की, '“' ईश्वरा, आज मला काम करावे लागणार नाहीं, असा आशीवांद दे अशी मजुराची इंश्वराजवळ प्राथना असते.!? लेखकांच्या ळेखांमुळें आपणांस इंग्टंडची स्थिति कळून येते. दुसऱ्या देशांमध्येही हीच स्थिते आढळून येते अमेरिकन लोकां- प्रध्ये ऐहिक विचाराकडेच लोकांची जास्त जास्तच प्रव्वात्ते होत चालली आहे, आणि धनसंचय करणें या गोष्टींचा पगडा त्यांच्या पनावर पूर्णपणे बसळ आहे; तर मग, आधुनिक सुधारणा खरो- वरच $तकी निराशाजनक आहे काय? इंश्वरावर विश्वास न बतां खा, पी, व चैन कर, अश्ीच सध्यांची स्थिति आहे, अर्से पमजावयार्चे काय “*-५५-४५४४*५/१"४-९५४५४-४-४-/१-/१५४५-४४-५/४-४४-४-५४५./१४९.१५४१-४ ४-४४-५१.”९.”४५.//१./४५./%८५./५ ५ »५/५-€- सध्याची धार्मिक स्थिति. २७७ शी /४%.//* /४* “४४४१-०५ /*. -“*-"१४"५%४-//४६-/०%./"* “५४१५५१ ५९.०४ /€४ .//४ ./ ७ ./ ४५४४१७ ८“ ७ १५ ९,७९९ , ४४१४५ ४७. /७ / * वर सांगितळेळी ही एक बाजू झाली. ह्या बाजूकडेच आपली दृष्टि गेळी व तीसच अधिक महत्व दिळे, तर दुसऱ्या बाजूकडे कानाडोळा होण्याचा संभव आहे. देशाभिमानाच्या खोट्या कल्पना- मुळें पुष्कळ लोक म्हणतात कौ, सव मोठे धर्म हे आमच्या पुर्वकडील देशामध्ये जन्मास आठे"आणि म्हणून पूर्वेकडीळ लोक निर्वेत्तिमार्गी किंवा परमार्थवादी व पश्चिमेकडील लोक केवळ देहात्म- वादी होत. परंतु हा ग्रह ठीक नाहीं. पाश्चिमिकडीळ सवेच लोक देहात्मवादी किंवा अनीश्वरवादी आहेत असें म्हणणे म्हणजे वस्तु- स्थितीचा विपयीस करणें व आपल्याकडे भलताच अविकार घेणें होय. खरोखर पहातां कोणत्याही काळीं किंवा कोणत्याही देशामभ्यें ईेश्वरानं असा अन्याय कधींही केळेला नाहीं. आपण ह्या काळामध्ये रहातो तो काळ असा धमीधेन्मुख म्हणून आपण निरुत्साही होण्याचें किंवा आपला राग बिचाऱ्या काळावर काढण्याचे कांहीं कारण नाही. आजची स्थिति पाहून लाजेने मान खालीं घालण्याची आपणांस मुळीं जरूरी नाही. खरोखर पहातां, आधुनिक सुधारणेवर कित्येक ठिकाणीं जरी डाग दिसून येतात, तथापि न्यायनिष्ठेचा सूर्य सववत्र प्रकाशित आहे. यथास्थानदृष्ट्या आपण अशा बादात्मक प्रश्नांकडे पाहिळे पाहिजे, म्हणजेच मग हा जो काळोख, तो वरवरचा आहे हें आपणांस समजेल. हिंदुस्थानांतीळ चांगल्या चांगल्या लोकांच्या मनांवर आपण विशिष्ट मतानुयायी आहो ह्या तत्त्वाचा अम्मल झालेला दृष्टीस पडतो, ब त्यामुळें प्रत्येक धम, प्रथेक जात व प्रत्येक पंथ आपआपल्या कल्याणाच्या खटपटींत गुंतलेला दिसतो, असा एक काळ पूर्वी होता, त्या वेळीं असे वाटत होते कीं, सवे लोकांचा संबध अगदीं निकठ होत चालला आहे ब एक राष्ट्र बनण्यास आतां उश्रीर लागणार नाहीं, ती आशा तूर्त नाहींशी झाली आहे. तथापि धर्मांधर्मामधील २१७८ सर नारायण ग॑णेद चंदावरकर यांचीं व्याख्याने, ८ -€ ४०-८६.” ४५.५ ७८-८७ ७७४ ४८७ ८ ४.५ ५.५९७५४१.५/४..” ७-० ७» ४५००४५४ ४० -” क्ट ४.५४” १७.” २.५९. ०.“ ४-/%-/ ४-४ *-“४-४४%-/ ४.५४.” ४.५१.५४ ४०५ ४.५९. ८ ९/-€ ४-४ ४-४ ४८ ४-/१४. ५-४ ४-४" ४-८ ४५५ ४-/४१५४- ७ या भांडणाच्या योगें असा सिद्धांत निघतो कीं, लोकांच्या मनामध्ये जागृति उत्पन झाली आहे आणि त्यांना वाटूं लागळें आहे कीं, आपला धमे खरा म्हणून ठरविणे झाल्यास, तो उजेडांत आणून त्याचा खरेपणा स्थापन करावयास पाहिजे. आमचा एकच धर्म काय तो खरा, देवाने उपदिष्ट व तो सववस्वी प्रमाण अश्शी कोणालाही घर्मेड आजच्या कालीं मारतां येणार नाही. आतां असें कळून चुकळें आहे कीं, प्रत्येक धर्मामध्ये चांगळे म्हणून कांही आहेच आणि ईश्वराची लीला सर्व धर्मामध्ये दिसून येते. तुमच्या, माझ्या व सवोच्या हातून ईश्वर आपलें धर्मशास्त्र ठिहवीत आहे, ही. गोष्ट आपण लक्षांत घेतल्यास निराशेस जागा रहणार नाहीं. दुसऱ्या पक्षीं, असें दिसतें कीं सध्यां लोकांची दृष्टि ऐहिक गोष्टी- कडेच फार आहे, आणि शाश्वतच्या गोष्टी प्राप्त करून घेण्यापेक्षा सुख व आराम हें मिळविण्याकडेच लोकांच्या मनाचा कल दिसतो. परंतु उलट पक्षी असेही म्हणतां येइल कीं, या जगामधील आपल्या जीविताची खरी किंमत काय आहे, हें अजमावण्याकरितांच हा प्रयत्न आहे. पूर्वी आमची अशी कल्पना होती कीं, ईश्वराचे वसति- स्थान स्वगलोकामध्ये आहे. जणूं काय, इतिहासामध्ये व साधारण छोकांच्या चारित्रांमध्यें ईश्वराने आपले स्वरूप कधीं प्रकटच केलेलें नाहीं. पण नरक व स्वर्ग या एकमेकांपासून दूरच्या जागा आहेत अर्से समजर्णे चुकीचे आहे, हें आतां आम्हांस कळूं लागे आहे. नरक व स्वर्ग आपल्याजवळ, आपल्यामध्ये व सर्वत्र: आहेत. आत्मा अमर असल्यामुळे परलोक आहे, ही गोष्ट खरी; परंतु प्रत्येकाच्या स्वर्गळोकास येथेच सुरुवात झाली पाहिजे, या गोष्टींकडे कानाडोळा करून चालावयारचें नाहीं. समाजसत्तावादाची जी एक चांगली बाजू आहे, ती ही होय कीं, प्रत्येक मनुष्याचा कांहीं ना कांही उपयोग आहे, विभूति व सध्यांची धार्मिक स्थिति. २७९ विभूतिप्रजा हीं नेहमीं रहाणारच; पण मुख्यतः ज्या लोकांचेःहें जग बनलं आहे, अशा साधारण मनुष्याची किंमत दाष्टिआड होऊ देतां कामा नये. ज्या गोष्टींमध्ये इतरांस अपयश आलें, त्या गोष्टींत टार्विनला यश प्राप्त झालें; तेव्हां त्याची स्तुति लोकांनी चाळापिली असतां डाविननें उत्तर दिले कौ, मीं जो हा शोध लाविला आहें त्याचे त्रय, ज्या लोकांनीं माझ्या पूर्वी भमोळ प्रयत्न केले, यांस आहे. समाजसत्तावाद किंबा शऐेहिकवाद यांचें प्राबल्य आपल्या देशांत हझणण्यासारखे नाहीं, पण लांच्या एका अंगाचा परिणाम आपल्याकडील सुशिक्षितांववर झाळेला दिसतो. तो नास्तिकपणा होय. आतां नास्तिकनात्तिकपणामध्यें फरक आहे. आपण कोण आहां, आपण काय आहो, आपण कोठूम आलों, आपल्याला कोर्ठे जावयाचे, भश्शा प्रकारचे संशय सोडविण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या मनाची वाढ होईल. सत्य शोधण्याकरितां ज संशय मनामध्ये उत्पन्न होतात, त्यांच्यावर प्रकाश पाडण्याची जे लोक खटपट करितात, यासंबंधाने टोनेसन म्हणतो:-- “ ]>6116४0 ॥16 [1९62 18 ॥1010 छा परा 1018690 १०प७॥ 1111) 11 1911 1॥))९ ९९5. ” संशय उत्पन झाले असतां त्यांच्याशीं झगडणें हा गुण मनुष्यांमध्ये भ्ेष्ठ आहे. अशा प्रकारची द्रात्ते साध्या खभावाच्या चालेस डार्वि- नची होती, आणि अशा प्रकारची वरतति आपणांस वंदनीय होते परंत जगाशी बेपर्वाईनें ब तुसडेपणानें रहाणें ही वृत्ति फार भयंकर आहे. सध्यांच्या पिढीला लागलेली ही एक प्रकारची कौड होय.पाहि ह्या प्रकारचा जो नास्तिकपणा लयाला विरोधभक्ति म्हणतां येईेळ कारण ज्या लोकांमध्यें ही विरोधभाक्ति असते, ल्या लोकांविषयी एके ठिकाणी म्हटळें आहे कीं!--< २८० सर नारायण गणेश 'चदावरकर यांची व्याख्याने आरी ७७४७ ४” २७७४४ ती यी ह हिदी * (०१ 588, 0०016 ७1 /8१50॥ ७0), 110; ७0 एक्का, ३. 1189 160689) 119801 10 १०५ 11 (1९ हावे, ! याचा अर्थ असा आहे की, विचारप्रवेक स्वीकृत जो नात्तिक- वाद किंवा संशयवाद तो पुरवला; तो पुढे मार्गे मनुष्यास देवाची, धमाची ओळख करून देण्यास कारण होतो. परंतु बेपबीईची वृत्ति अनिष्ट होय आणे तीच हली बरीच आढळून येते. असे आहे तरी एकंदरींत निराश होण्यास कोणत्याही प्रकारे जागा नाही. आमचा असा विश्वास आहे, आम्हांस अशी उमेद आहे कों, आम्ही कामं करून हा तुसडेपणा घालवू. थुद्धभक्ति, झुद्धभाव, शुद्ध प्रेम यांची ध्वजा फडकावूं; देवाची ओळख साधु- संतांच्या सहाय्याने अशा लोकांस करून देऊं; व अशा आमच्या प्रय-नांस परमेश्वर खात्रीनं यश देईल अशी आम्हांस उमेद आहे. >---॥--८-३४५५-- न एकातवासाची आवड. वाळूनि्यां जन सांडी मज दुरी । करिसोल हरि एसं कघीं ॥ १ ॥ आठवान पाय धरुनि अनुताप । वाहे जळ झोप नाहीं डोळां ॥ २॥ नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥ ३॥ तुका म्हणे ऐसी धरितो वासना । होई नारायणा साह्य मज ॥ ४ ॥ आणत सामाजिक, नैतिक किंवा राजकीय प्रगतीच्या इति- हासाचा आपण शोध करण्याचा प्रयत्न केला तर आपणां- मध्यें होऊन गेठेल्या थोर पुरुषांची चरित्रें ब जुने इतिहास एकांतवासाची आवड, २८१ यांची मोठी उणीव आहे ही गोष्ट आपणांस कळून येईल. अशा प्रकारची सामुग्री उपलब्ध नाहीं, तेव्हां. तो इतिहास शोधून काढण्यास आपणांपा्शी एकच साधन उरलें आहे, तें हें कीं, आतां आपण जो अभंग गाइला त्यासारखे आपल्या संतांचे अभंग आपणापाशीं आहेत. थोर पुरुषाच्या चरित्रांवरून, त्याचे व्गीळ कर्से बनत गेलें, त्याला कोणकोणते अडथळे मध्यें आले, त्याला दुर्विकारांनीं कसकसें गांजिळें व शेवटीं त्यानें त्यांच्यावर जय कसा मिळविला हे|ंआपणांस समजते. एकंदरींत थोर मनुष्याच्या 'चरित्रामळे त्याच्या आ!युष्यांतील एक दोन विशेष गाष्टी स्पष्टपर्ण आपल्या ध्यानांत येतात. त्या गोष्टींचा आपण ध्यास लावून घेतला, तर त्यामुळें आपला खात्रीनें फायदा हा होणारच. ग्ढेंडस्टनसाहेबा- सारख्या प्रसिद्ध मुत्सद्याच्या बहुविध अमदानींतही ते आपली लहान- मोठीं सव कृत्ये फक्त एक दोन तत्त्वांच्याच अनुरोधाने करीत असत हें आपणांस आढळून येते. तीं तत्वें म्हणजे:-त्यांचा मनुष्य- जातीच्या प्रगतीवर प्रणे विश्वास होता, मनुष्यमात्राविषयीं त्यांच्या अंत:करणांत प्रेम वसत होतें, व सदूगुणाच्याच योगें राष्ट्राची उनात होते या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास होता. आपलें हे दुर्देव कौं तुकोबाचे चरित्र उपलब्ध नाही. म्हणून अश्शा प्रकारचा अभंग आपल्या जेव्हां वाचण्यांत येतो तेव्हां आपली निराशा होते व आपल्या स्वतःडाच आपण प्रश्न कारेतो कीं व लोकांचा जो तका ल्याने मनुष्यजातीविषयीं धिःकारयुक्त वाणी काढावी व जणं काय रक्तपिल्यांनींच सर्व जग भरलें आहे असे म्हणन त्याच्यापासून दूर रहा असा उपदेश करावा हे शक्‍य तरी कसें आहे ! या मोठ्या साधूच्या या निराशवृत्तीचा उलगडा होण्यासारखा नाहीं असं प्रथम वाटते, म्हणन आपल्या तोंडून असा भ्रश्न निधतो कीं ' अशा प्रकारचे उद्गार तुकोबाच्या तोंडून निघाले २८२ सर नारायण गणेझं चंदावरकर यांचीं व्याख्याने, ४५७०५॥५.७१% ७.” ४.” ७” ५५४७५”. '२./५..४४१//%, त्या वेळीं त्यांच्या मनांची वात्ति कोणत्या प्रकारची होती £ व दुसऱ्या पुष्कळ अभंगामध्ये ते मनुष्य जातीविषयीं मोठ्या आस्थेने बोलतात, तेव्हां त्या अभंगांचा वया अभंगाचा मेळ बसवावयाचा कसा !' तुकोबा एकांती न राहतां लोकांच्या सहवासांत राहत असत ही गोष्ट प्रसिद्ध झाहे. आपण आतां जो अभंग गाइला त्यामध्ये तकोबानें जे निराशेचे. उद्गार काढले, तशा प्रकारची वृत्ति, लहान मोठे आपण सवे जण लांची आयुष्यांतून एकदां होत असते. आपणांसारख्या साधारण मनुष्यांच्या आयुष्यक्रमामध्ये काय आढळन येते? आपल्या उपका- राची फेड जेव्हां अपकारानें होते किंवा सत्य बोलत असतांना भापलाच छळ होतो तेव्हां आपणांस जगाचा कंटाळा येत नाहीं कां ? अशा प्रसंगीं, जगाशीं संबंध न ठेवतां एकांतवासामध्ये मनु- ष्यान आपलें आयुष्य घालवावे असें आपणांस वाटत नाहीं काय £ बयाच्या म्हणून मनाला संवेदना होतात, अंतःकरणाला द्रव येतो ब आत्म्याला चेतना होते अशा मनुष्याच्या मनांत या प्रकारचे विचार उद्भवळेच पाहिजेत. पण, ज्याला खा, पी व चेन कर या पलीकडे कांहीं दिसत नाहीं, जो कधीं विचार करीत नाहीं, किंवा उद्योग करीत नाही त्याला वरील प्रसंगाचे कांहींच वाटत नाहीं. ज्याला जगाचा कंटाळा येऊन ज्याने एकांतवास पत्करला आहे, अशा साधारण माणसाचं आपण उदाहरण घेऊ. एकांतवासाचा शेवटीं त्याजवर कसा पारोणाम होतो तो पहा. एकांतवास पत्कर- णाऱ्या मनुष्याने त्याच्या अंतःकरणांत सुरूअसठेली तळमळ तशीच चाळू ठेविळी तर खात्रीने त्याची स्थिति सुधारतच जाईल. कारण, एकांतवासामर्ध्ये आपळें आयुष्य घालवावयाचें असा निश्चय केल्यानंतर त्या मनुष्यास आढळून येईल कीं, जगास सोडून गुहेमध्ये राहिल्याने कांहीं खरा एकांतवास प्राप्त होत नाहीं.. एकांतवासामर्ध्ये असतांनाही आपल्यामध्येंच दुसरे एक जग आहे ब. एकांतवासाची आवड, २८३ “७“7५..»४ ४७.१ ७.५७.” ““**>” “ २.४ 0 क क्ट ्् "॥%*_/” ५” “ ४-८ क. २ /“*२ .“«. २.” ९.””९६./”९-/४ «* ५. %-/९-”%. ४१५.” ४” ४८७ त्या जगामध्ये पहिल्या जगाप्रमाणें अनेक अडचणी, अनेक मोह, व अनेक पापे आहेत असें त्याला आढळून येते. समाजाचा त्याग केल्याबरोबर सवे वाईट गोष्टींचा नायनाट झाला असे न होतां त्याला अधिक भयंकर युद्ध करावे लागतें ही गोष्ट त्याला समजते. त्याच्या मधील दुर्विकारांशीं याप्रमाणे त्याचा झगडा सुरूं झाल्यावर बाहेरच्या गोष्टी प्रथम वाटल्या तितक्‍या खास बाईट नाहींत असे त्याचे त्यालाच वाटं लागतें. याप्रमाणें आपल्या एकांतवासामध्यें तो आपल्या स्वतःचं चिंतन करीत असतां लाच्या आत्म्यावर नवीन प्रकारचा प्रकाश पडतो व जगाज्ीं संबंध तोडला ह्यामध्ये आणखी चूक केली हा धडा त्याला मिळतो. कारण आपल्यामधाळ स्वतंत्र असें ज॑ जग तें चांगळें किंवा वाईट करणें भापल्या हातीं आंहे ही गोष्ट ल्याला आढळून येत नाहीं काय १ आपल्या एकांतवासामध्ये त्याला अशा प्रकारचा नवीन प्रकाश प्राप्त झाल्यावर आपण जगाचा द्वेष केला, ही मोठी चूक. केली व अशा प्रकारचा द्वेष करण्यास आपल्या स्वतःच्या मनार्नेच आपल गैरसमज करून दिला असं लाला वाटतें. याप्रमाणें शेवटीं त्यांचा असा ग्रह होऊन जातो कीं, आपल्यासंबंधाने, इतर मनुष्य जातीसंबंधानें व ईश्वरासंबंधानें आपळें जें या जगांतील करतेव्य, ते जगाशीं संबंध तोडून साध्य होत नाही, तर आपल्या नशीबी जे जें आहे ते तें घेयोने सहन केल्याच्या योगें, आपल्या शीलार्चे पोषण केल्याच्या योगें व दुसऱ्यांस आदर्शवत होईल, भर्स चोख आपरे वर्तन ठेविल्यार्नच साध्य होणार आहे. थोर पुरुष, ते ज्या लोकांमध्ये जन्मास येतात, त्या लोकांचीच प्रतिबिंबे, पण मोठ्या प्रमाणावर असतात. त्या थोर पुरुषांमध्ये त्यांच्या वेळच्या लोकांचे सहुण किंवा दोष मोठ्या प्रमाणाने प्रति- धिबित असतात. म्हणून तुकोबाचा हा जो अभंग, त्यामध्ये तुकोबा. २८४ सर नारायण गणेदा चंदावरकर यांची व्याख्याने. आपणांसारख्या साधारण मनुष्यांच्या मनाला ज्या संवेदना होतात, त्यांचाच उलेख मोठ्या जोरानें करिताहेत तुकोबाला कसकशी भोढाताण करावी लागली, लांनी जगाचे टक्के टोणपे कसे सहन केळे हें जग पापांनीं, व दुर्विकारांनीं भरलेळें आहे, हें पाहून त्यापासून दूर पळून जाण्याचा त्यांना कसा मोह पडला, एकांत- वास पत्करल्यानंतर आपली चूक त्यांना आढळून येऊन ते परत जगामध्ये कसे आठे, या गोष्टी या अभंगावरून आपणांस कळून येतात, जगाचा त्याग करावयाचा, ही वृत्ति सवे साधुंमध्ये साधारणपणें दिसून येते. उत्साहभरित वृत्तीने एकांतवास पत्करल्या- नंतर येद्यू खिस्ताला सैतानाबरोबर कसें झगडावे लागळे व त्या भांडणामधून यशस्वी झाल्यावर तो परत जगांत कसा आला च आपल्या प्रभूचा उपदश्शॉ करण्यास त्यार्ने कशी सुरुवात केली, या गोष्टी आपणांस चांगल्या अवगत आहेत. त्याचप्रमाणें,आपल्या राज्येश्वर्याचा बुद्धांनी त्याग करून एकांतवासा- "चा आश्रय करण्याकरितां त्यांनी आपली बायको, आपले मूलव राजवाडा यांना कर्से सोडून दिले, हेंही आपणांस माहीत आहे पुढे ल्या एकांतवासांतूनच मनुष्यजातीची मुक्तता करणें ही काम- गिरी घेऊन ते परत आले, हेंही आपणांस माहित आहे. साधूंची स्वतंत्र बाण्याची वात्ते असते म्हणुन प्रथम त्यांना लोकांचा सहवास सहन होत नाहीं; पण जगापासून दूर गेल्यावर ते आपल्या स्वतःलाच प्रश्न करितात कां. आपण जगाचा त्याग करून हा एकांतवास कां स्वीकारिला £ तेव्हां ईश्वर त्यांच्या अत:करणांत उदित होऊन त्यांना म्हणतो, ' मुक्ति मिळावी अशी तुमची मोठी इच्छा आहे, पण ज्या समाजामध्ये मीं तुम्हांस उत्पन केळे आहे, त्यापासून दूर पळाल्यानें कां ती तुम्हांस मिळ« णार आहे ? जगांतील वाईट गोष्टींविषयी तुमची तक्रार आहे; पण इश्धरचिंतन, २८५ तुम्ही स्वतः किती वाईट आहां, हा प्रश्न तुम्ही कधीं स्वतःस केला आहे काय ! तुम्ही वाईट आहां हणून हे जगही तुम्हांस वाईट दिसर्ते व म्हणून तुम्ही तें सोडून दूर जातां; हा तुमचा भ्याडपणा होय. पुन्हां जगामध्ये पसत जा आणि शूर शिपायाप्रमाणें पापा- विरुद्ध झगडा करा. ! या रीतीनें त्यांना समजून येतें कीं, मनुष्याचे अंत:करण जरी पापाने व वाईट गोष्टींनी भरठेळें आहे, तथापि, त्याला वाईट गोष्टींविरुद्ध लढण्यास लावून चांगळें वळण लावलें तर ते सवाना आव्हादित करील व सर्वांची मुक्तता करील. याप्रमार्णे तुकाराम, जीसस, व बुद्ध यांना एकांतवासामध्ये नवीन प्रकाश प्राप्त होऊन त्यांना आपआपली कामगिरी करण्याविषयी प्रेरणा उत्पन झाली. या रीतीर्न साधु जनांतून एकांतवासामध्यें जातो व पुन्हां जनांमध्ये येतो साधुत्व अशा रीतानं प्राप्त होते. वरीळ अभंगांत तुकोब!नें जे बिचार प्रदर्शित केळे आहेत त्या विचारांचा अनुभव घेतल्यावरच दुर्विकारांशीं झगडण्यास चांगल्या प्रकारे सज होऊन ते परत जनांमध्ये आळे असळे पाहिजेत; त्यांची या जगांतील जी कामगिरी, त्या कामगिरीचा व वरील अभंगाचा अशाच रीतीने आपणांस मेळ बसवितां येतो. र चि इश्वरचितन. चिंतनासी नलगे वेळ । सवेकाळ करावें ॥ सदा वाचे नारायण | तें वदन मंगळ ॥ पढिये सर्वात्तम भाव । इतर वाव पसारा ॥ ऐसे उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥ या अभंगांत तुकोबा म्हणतात, इंश्वरार्चे चिंतन करावयास 1६ ठराविक वेळेची जरूरी आहेच अर्से नाहीं, तें केव्हांही २८६ सर नारायण गणेद्व चंदावरकर यांचीं व्याख्यानं. करतां येतं. ज्या मुखानें हरीच्या नांवाचा नेहमीं घोष केला जातो, तं मुख मंगल, पवित्र होय. आयुष्यांतील उत्तमोत्तम जे भाव ते समजून ध्यावेत. बाकीच्या सर्व गोष्टी पसाऱ्यादाखळ म्हणजे व्यर्थ होत. याप्रमाणें या अभंगांत सवे लोकांस उद्देशून तुकोबांनी उप- देश केला आहे. साधु किंवा कवि यांचीं वचनं व प्रसिद्ध तत्त्ववेत्ते किंवा मुत्सद्दी यांचे जर ग्रंथ वाचले र्किवा त्यांचे अध्ययन केलें तर प्रत्येक पुस्तकामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मालाचे भांडार विक्रीकारेतां आपणांपुढें ठेविळ॑ आहे, म्हणजे ते आपणांस एकच उपदेश करितात असं नव्हे, तर अनेक उपदेश करितात, अर्से वाटण्याचा संभव आहे; परंतु हें खरं नाहीं. कारण आपण मिल्टन किंवा व्डस्व्थे, गेटे किंवा रस्किन अशा- सारख्या विद्वान्‌ प्रेंथकारांच्या ग्रंथांचे अध्ययन केळे, तर त्यांमध्ये आपणांस काय आढळून येतें £ त्यांनीं निरनिराळ्या प्रकारचे उद्गार काढून किंवा अनेक उपमा देऊन आपले विचार प्रदर्शित केलेले आहेत खरे, तथापि असा एक मध्यबिंदू त्यांच्या विचःरांमध्यें असतो कों, त्यासभोंवतीं त्यांचे सवे उपदेश गुरफटून राहिळेळे असतात, व त्यांनीं निरानेराळ्या विचासंचा खल करण्यामध्ये कितीही परि- भ्रमण केळे, तरी शेवटी त्या सवे विचारांचे पर्यवसान त्या मध्यबिंदू- मध्ये झ्ााळेळे असते. ह्या प्रेथकारांपैकी कित्येकांविषयींचा विचार आपण स्वतंत्रपणें करू. आपले * ।'७'ळपांड० 12051 ' हें काव्य गात “असतांना किंवा “ 2.10 । 1५109 ' ठिहित असतांना मिल्टनर्ने उत्तम वळणाच्या उः्कृष्ट स्वातंत्र्याचा पुरस्कार केठेला आहे. 'आपल्या लहान लहान काव्यांमध्ये, त्याप्रमाणेंच ' 0४०७४००" या काव्यामध्ये वर्डस्वर्थेनें आपल्याला उपदेश केळा आहे कीं, आपणांस सृष्टीपासून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आपल्या दुर्विकारांवर इश्वरचिंतन. २८७ >“९१५..//५./”*, जय प्राप्त करून घेऊन मनुष्यांना उन्नत स्थिति कशी प्राप्त करून घेतां येते, हें गेटेनें आपल्या सर्व ग्रंथांमर्ध्य सांगितलें आहे. 'जीवित स्वारस्य ! ( &0६ 11 110) हाच एक रास्किनचा विषय होता, विद्वान्‌ लोकांची जी ही गोष्ट, तीच नैतिक जगासही लागू आहे. क्रोणत्याही देशच्या किंवा कोणत्याही काळच्या साधूसंतांचा उपदेश एकाच विषयासंबंधाने असतो. वर दिलेल्या तुकोबाच्या अभंगांतीळ उपदेश असा आहे कीं तुम्ही इंश्वरास नेहमीं चिकट्टन रहा, त्याचेच सदा चिंतन करा:-- * 1,0९0 116 1,070 1७ (ज० ७) 8] (१ 1॥१पात छावे 8]] [1४ कता छात ॥॥1 (॥॥४ ६०॥)' असा खिस्ताचाही उपदेश आहे. या सवे उपदेशांचें सार हे कीं ईश्वर हा तुमच्या सवे जीवनाचा मध्याबिंदू करा. याच एका धोरणास अनु- सरून साधु निरनिराळ्या रातींनीं उपदेश कारेत असतात. तुकी म्हणाळ कीं जगाविषयीं तिरस्काराने बोळणें व ईश्वर आपल्या सव जीवनाचा मध्याबेंदु करा, असा उपदेश करणें हें साधूंना ठीक आहे; कारण, त्यांना जगाशीं कांहीं कतेब्य नसतें. परंतु आमच्या- विषयीं म्हणाळ तर आम्हांस या जगामध्ये रहावयाचे असतें ब आमचा उद्योगधंदा संभाळून आमच्या कुटुबांचे पोषण करावे लागते याकरितां सदां ईश्वररचितनाशिवाय दुसरें कांहीही करू नका, हा उपदेश अगदीं मूखंपणाचा नसला तरी आम्हांस अशक्‍य आहे खास. कधीं मधीं इेश्वराचें स्मरण करा, असें जर कोणी आम्हांस सांगेळ तर ते पुरेसे आहे व आम्हांस ते 'पटेळही. ह्या आक्षेपकांचे मुख्यतः असे म्हणणें असतें कीं, आम्ही ज्या सध्यांच्या स्थितीत आहां, त्या स्थितीमध्ये * नेहमीं इेश्वरास चिकट्टन रहा ' ही जी साधूंची शिकवण त्या शिकवणी- प्रमाणे वागणें आम्हांस अशक्य आहे, आमचा व आमच्या कुटुंबांचा २८८ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. 'चारिता्थे चालविण्याकरितां आम्हांस उद्योगधंदा करावा लागतो, म्हणून वरील गोष्ट आम्हांस करा म्हणून सांगणें हे आविचारार्चे नव्ह काय £ ह्या आक्षेपकांस थोडक्यांत असं सांगतां येतें की, प्रत्येक मनुष्याचे पाहेळें क्तन्य आपला स्वतःचा धंदा संभाळून रहाणे हें होय, यांत संशय नाहीं. कोणत्याही साधूने या गोष्टींची हयगय करा असा कधींही उपदेश केठेला नाहीं. आमच्या तुकोबांनी तर ' बांधी सोपे माड्या घर ! असा स्पष्ट उपदेश केला आहि. परंतु जीवनाचे एकंदर सर्वे हेतु सफळ होण्यास पोट भरण्याकारतां धेदा करणें या एकाच गोष्टींची आवश्‍यकता आहे काय ? एवढ्यार्नच जीविताची इातिकतंव्यता संपते काय £ जीवित सुखी करण्यास एकटा धंदाच पुरा आहे काय १? अन्न मिळवून चरिताथ चाढाविला म्हणजे मनुष्य सुखी होतो असे नाही. आपण आपला उद्योगधंदा केल्यानंतर व शरीराला सुख देणाऱ्या पदार्थांचा उपभाग घेतल्या- नंतर या उद्योगधंद्याहून अगदीं निराळ्या अशा गोष्टींची इच्छा आपण करित नाहीं काय १ मनुष्याचा स्वभावच असा आहे कॉ, त्याला कोणत्या ना कोणल्या प्रकारच्या मनोरंजनाच्या साधनाची जख्री आहे, म्हणूनच दिवसार्चे काम संपल्यानंतर आपल्या धंद्याव्यतिरिक्त अका आपल्या आवडीच्या विषयाच्या पाठीमार्गे मनुष्य लागत नाहीं काय £ कोणास गायनवबादनाची गोडी असेळ, तर कोणास चित्रकठेची होस असेल, त्या त्याप्रमार्णे तो त्या विषयाकडे लक्ष लावतो. विषयाची निवड ही ल्या त्या व्यक्तीच्या आवडी प्रमाणे भिन्न भिन्न असते; परंतु प्रत्येक जणाला आपल्या धंद्याब्यतिरिक्त करमणुकीच्या साधनाची जरूरी ही भासतेच भासते. आपल्या धंद्यास दुसन्या कोणत्या तरी गोष्टींची जोड मिळाल्याशिवाय मनुष्यास आपर्डे जीवित अपुरे वाटते. दुसरी ही जी गोष्ट त्याला आपण आवडीचा विषय ( ४०१1579 १०5० ) असें म्हणूं, मनुष्य इश्वरचिंतन, २८९ आपल्यास ज्या प्रकारची संवय लावून घेतो, याप्रमाणें हा विषय चांगळा असेळ किंवा वाईट असेल. या आयुष्यामध्ये सुखाच्या मानाने दुःखें फार आहेत, अर्क आपण घटकाभर मानूं. आपणांवर अनेक प्रकारच्या आपत्ति ओढवतात, संकटे येतात व त्यामुळें अनेकदां आपणांस हताश व निराश व्हावें लागते, म्हणून आपली अशी तयारी असावी कीं, संसारांतील सवे प्रकारच्या आपत्तीशीं टक्कर देण्यास आपणांस सामथ्ये प्राप्त व्हावे; आपल्या 'संपत्कालीं किंवा विपत्कालीं दुः$खांत असतांना किंबा सुवांत अस- तांना आपल्या मनाचा समतोलपणा आपणांला राखतां यावा. बाहेरच्या गोष्टींवर जें सुख अवलंबून असते, तें किती झाळें तरी अनिश्चित असते. जीवनक्रमाची थोडी घडी ब्रिवडली कीं ते डळ- मळावयास लागते. एखाद्या मनुष्यास गायनवादनाचा फार शोक आहे, अशी आपण कल्पना करूं या. सुखप्राप्तीचे काय ते एवढंच साधन असे लाच्या मनानें वेतळें आहे, परंतु याच मनुष्याचे अंतः- करण दुःखाने विव्हळ झालें असतांना त्याला उत्तम प्रकारचें गार्ण- ही कर्णकडु बाबत वाटत नाहीं काय ! यावरून हें उवड आहि कीं, आपल्या धंद्यास वर सांगितलेल्या प्रकारच्या गोष्टीची जोड असली तरीसुद्धा जीवनाची इतिकतेव्यता संपत नाहीं. तर आपलें जें प्राप्त्य त्याचा शोध आपण कोठें बरें करावयास पाहिजे : आपल्या धंद्याच्या योगें किंवा आपल्या आवडीच्या विष- यानें आपणांस जें सुख प्राप्त होतें, त्यापेक्षां निराळ्या प्रकारचे व चिरकाळ टिकणारे अर्स सुख आपणांस कर्से व कोठून प्राप्त होणार £ यार्चे थोडक्यांत उत्तर द्यावयाचें म्हणजे ते सुख आपल्या अंतः- करणांतून झाळें पाहिजे. आपल्या अंत:करणामध्यें असा एक गुप्त ठेवा इेश्वरानें ठेविला आहे कीं त्या योगें. आयुष्यांतील कोणत्याही प्रकारच्या स्थितीविषयी आपण निर्धास्त असतो व २९० सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने, "७९५५९५९ ७४७९९७-५७--० ९७, ८७७... ८७ “४७ ७५% ५ ४९.७७.” »”१७ “४. ..४/५ ४.” १७ ./”७ ७.४७,» ७,” ११५ _ ४४५, _/% _ ७४ _//१४७_ 47,४7७ “१७ ४९,४१७.” ./४१९ .»€४४_./० ./४७ ४७१९ /४. ,५४७ ,/ १६.४, ७०११ ,/९ ० 4_.“00१0../१_//” न्यू कोणत्याही स्थितींत उद्भवलेल्या व कशाही प्रकारच्या आयुष्यांतील युद्धाशीं सामना करावयास आपणांस धेय प्राप्त होते. आपणांस हा सर्व साधारण नियम चांगल्या रतीने अवगत आहे, कीं पएर्णीम्ध्ये अंशाचा समावेश होतो, पण अंशामध्यें प्रणींचा होत नाहीं; म्हणून घीरांप्रमाणें आयुष्यांतील युद्धांशीं झगडण्याची आपली इच्छा असेळ तर हा गुप्त ठेवा आपल्या आयुष्यांतील मुख्य भाग आपण करावयास पाहजे. तुकोबाच्या भाषेत बोलावयार्चे ग्हणजे ' चिंतनासी नलगे काळ । सर्वकाळ करावें. ! आपला ब॒ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याकरिता आपणांस जगिक व्यवहार करावा लागतो. तुकोबाने किंवा दुस- ऱ्या कोणत्याही साधने आपण तशा प्रकारच्या जबाबदारीची हेळ- सांड करून उपाशी मरावे. असा केव्हांही उपदेश केलेला नाहीं प्रथम भाव शुद्ध कर । अंगीं वैराग्याचा भर ॥ भाक्ते पाहिजे शिरजोर । याहुनि योग कोणता ।॥ नको त्यजूं ख्रिया पोर । बांधी सोपे माड्या घर । आल्या अतिथा आदर । याहुनि धमे कोणता ॥ करी नामाचा गजर । जाणे संताची कदर ॥ तुका म्हणे तोचि नर । त्रह्मज्ञानी पुरता ॥ तुकोबांनीं ह्या अभंगांत या बाबतींत आपलें कर्तब्य काय आहे, ते करण्याचा आपणांस उपदेश केला आहे. परंतु, आपला व॒ आपल्या कुटुंबाचा चारतार्थ चालविण्याकरिता धंदा करावयाचा, ही गोष्ट आपल्या आयुष्याचे एक साधन न समजतां तीसच आपलें ध्येय किंवा अंतिम साध्य समजल्याच्यायोगें झआापली अवनाते होण्याचा संभव आहे. आपल्या चारिताथीचा धंदा कर्रात असतांना आपणांस अडचणी उत्पन्न होतात ब निराशा ' इश्वराचेतन, २९१ होते, म्हणून त्यांपासून आपलें संरक्षण होण्यास मनास एक प्रका- रची संवय हवी आहे. याकरितां आध्यात्मिक वृत्तीचा आपण स्वीकार केला तरच आपल्या मनास अर्से वळण लागेल कीं, त्या योगें संसारांतील अडचणी व निराशा यांची आपणांस कांहींसुर्दधा दिकत वाटणार नाहीं. तुकोबा म्हणतात, भशा प्रकारच्या दैवी वृत्तीने प्रेरित होऊन तुम्ही आपल्या चारैताथीचा उद्योग करा किंवा कापल्या आवडीच्या विषयाच्या पाठीमागे लागा. अशा प्रकारची वृत्ति बाणली म्हणजे मग तुमर्चे सर्व कांहीं ठीक होईल. त्यायोर्ग तुमच्या मनास स्वास्थ्य प्राप्त होईल वब जगाशीं व्यवहार करतांनाही त्या स्वास्थ्याचा भंग होणार नाहीं; आणि जगिक व्यवहार करतांना ज्या आध्यात्मिक बलाची वब समाहित वृत्तीची अत्यंत जरूरी आहे ते आध्यात्मिक बळ ब ती समाहित वृत्ति तुम्हांस प्राप्त होईल. दुसऱ्या शब्दांनीं सांगावयार्चे म्हणजे सुख हें जसें आपल्या मनावर अवलंबून आहे, तसें बाह्य वस्तूंवर नाहीं, ही गोष्ट लक्षांत ठेवा. तुमच्या स्वतःच्या मनार्नेच तुम्हांस स्वगाचा नरकवास व नरकवासाचा स्वर्ग बनवितां येतो, “ मन हेंच सर्वेस्व आहे, ! असे बुद्धाचे वाक्य आहे. अंतःकरणांत दृढ भाव धरून ब ईश्वराचे ठिकाणीं प्रज्यत्वबजुद्धि ठेवून त्याचें ध्यान करण्यांत तुमचे मन मभर होऊ द्या. बाहेरची वाढ जी व्हावयाची ती भांतून होऊ ह्या व नंतर जगिक उद्योग करावयास लागा, असा तुकोबाच्या उपदेशाचा आशय आहे. आपली व आपल्या कुटुंबाची हयगय करून व संसारांतील इतर गोष्टींची हेळसांड करून नाममंत्राचा नुसता जप करीत स्वस्थ बसा, असे तुकोबा सांगत नाहींत; पण त्यांच्या म्हणण्याचा इत्यथे इतकाच कॉ, जगिक व्यवहार हेंच तुमच्या भायुष्या*चें अंतिम प्राप्व्य करू नका. ' आर्धी कळस मग (9 पाया ! अश्ली स्थिति होऊं देऊं नका. दैवि वृत्ति संपादन करा,व २९२ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने. तुमचा धंदा करीत असतांना किंवा दुसरी कांहीं गोष्ट करेत असतांना त्या दैविवृतीस तुम्ही आपल्या जहाजाचे सुकाणू बनवा. वरील या उपदेशाचा पाया आपल्या मजबूत व्यवहारज्ञानावर रचलेला आहे याचा अथे काय ? जो आपल्या प्राप्तव्याकारेतां सवेस्व खचे करतो, त्याला तें मिळतें. विद्वान्‌ व्हावे म्हणून जो मिल्टनचे ग्रंथ वाचतो तो विद्वान्‌ होत नाहीं, तर मिल्टनवर ज्याचें प्रेम आहे व जो आस्थेने त्याचें कौतुक करून त्याला चहातो व त्याच्या ग्रंथांचे अध्ययन करतो तो विद्वान्‌ होतो. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी मिल्टन वाचण्यामध्ये तन्मय होतो. म्हणून मिल्टनच्या ग्रंथांमध्ये त्याचा शिरकाव होतो. दुसर॑ उदाहरण घ्या. कोणत्याही विशिष्ट विषयामध्ये ( 598६ प]४प'& ) प्राविण्य मिळविलेल्या मनुष्यापेक्षां सव साधारण संस्कृती (216151 ०प1६प'०) चचा मनुष्य आयुष्यांतील प्रसंगाशी टक्कर देण्यास अधिक लायक असतो. आध्यात्मिक वत्ति जिला संस्कृति म्हणतां येईल, व या परिज्ञानाचा व दैविवृत्तीचा आयुष्यांतीळ विवक्षित कृतींत उपयोग म्हणज विशिष्ट नेपुण्य ( 8७००६४] टप](प्रा'० ) होय दुसरी पहि. लीच्या तंत्राने चालविली पाहिजे, म्हणजे हें जीवित ओझ्यादाखळ न वाटतां सुखावह होतें. तिनंच प्रेरित व्हा, म्हणजे तुमचें सवे ठीक होईल. असा हा तुकोबाचा उपदेश आहे, व ह्यामध्ये प्रणे अर्थ भरून राहिला आहे. सर्वांचा अनुभवही याच गोष्टीचे समर्थन करीत आहे. प्राथनासमाजांची प्रगति. २९३ ििहशविलायबाबाआाअबाबकिहशअ्ड शार्िड बाुजबामबि ब क अय्या प्राथेनासमाजाची प्रगति. आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करू नाह आयुष्याचा ॥ १ ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ २॥ हित तं करावें देवाचें चिंतन । करूंनियां मन ]शाद्ध भावें ॥ ३ ॥ तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे ॥४॥ गेल्या नऊ, दहा दिवसांपासून आम्ही जो उत्सव साजरा करीत भाहां, त्याचा आजचा शेवटचा दिवस होय. आज मीं तुम्हांस काय सांगावें, या विचारांत होता, तों मला वरील अभंग सुचला. तुकोबाच्या उपदेशाचे सार यामध्ये आहे, म्हणून त्या अभंगाच्या भाधारें आज आपणास काय बोध होतो, तो पाहूं या. तुकोबांनीं हा अभंग, ते कोणल्या परिस्थितींत असतांना, म्हटला, याची आपणांस कल्पना करतां येते. ते म्हणतात ' बंधुहो, याशिवाय आणखी दुसरा कोणता उपदेश मी तुम्हांस करूं ! पूवी जे कांही. होऊन गेळें, लाबद्दहद खंति बाळगून उगीच मनाठा रुखरुख लावून घेऊं नका; परंतु आतां आणि यापुढें आपळें आयुष्य फुकट दवडूं नका. तुमच्या सवोच्या पार्या पडून, हात जोडून मी तुमची विनवणी कारतो कीं, तुम्ही आपली अंत:करणें शद्ध करा. तुमचे हित कशांत आहे, याविषयीं चांगला विचार करा. भाव जागृत ठेवून अंत:करण निमेळ करा, ईश्वराचे सल, ईश्वराचे पावित्र्य व ईश्वराचे प्रेम, यांचे ध्यान करून आपर्ठे २९४ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. कल्याण करून ध्या. निवड करून कामास लागा. नफा मिळ- विण्याच्या हेतनें तम्ही धंदा करितां, पण आयुष्यांतील मुख्य जं ध्येय लाचीच जर तुम्ही हयगय केली, तर मग बाकीचे फायदे तुम्हांस कसे होतील ? तुकोबांनीं वरील अभंग कोणत्या प्रसंगीं रचला, हेदाखविण्यास इतिहासामध्ये साधन नाहीं. परंतु, आपण प्रत्यक्ष त्या अभंगाचाच विचार केला तर अशी भटकळ करण्यास हरकत नाहीं कीं, ज्या वेळीं त्यांचे आयुष्यांतीळ काम कांहीं अंशाने तरी साध्य झाळें होतें, जेव्हां त्यांचे अनुयायी त्यांना प्रज्य मानीत असत, पण त्यांची खरी योग्यता अद्याप त्यांच्या लक्षांत पू्णपर्णे आली नव्हती, जेव्हां तुकोबाच्या स्वतःच्या मनाची आध्या- त्मिक वाढ व त्यांचा उत्साह हीं इतकीं प्रबळ झालीं होतीं कीं, तुकाबाला वाटे, आपठें अंतःकरण व्हावयास पाहिजे तितके अजून आुद्ध झाळें नाही, आपला भाव जितका दृढ असावयास पाहिजे, [तितका दृढ झाला नाहीं किंबा आपले प्रेम जितके निस्सीम असाव- यास पाहिजे तितके अजून नाहीं, औदासिन्य उत्पन होऊन हें जग सोडून देवाकडे जावें, असं जेव्हां त्यांना वाटलें, त्या वेळीं त्यांनीं हा अभंग रचला असला पाहिजे. ज्या ठिकाणीं ते ईश्वराचे ध्यान करण्यामध्ये सदां निमग्न असत, अशा देहू गांवाजवळीळ टेकडीवरून एके दिवशीं संध्याकाळी परत झाल्यावर, वर सांगितलेल्या आपल्या त्या मनाच्या स्थितींत असतांनाच, त्यांनी आपळा मनोदय भापल्या अनुयायांना कळविला असला पाहिजे तुकोबा आपणाला सोडून जाणार, यामुळे त्यांना ज दुःख झालें असेळ त्याची कल्पना आपणच करावी. त्या लोकांना पक्के माहीत होतें कीं, आपण तुकोबाच्या समोर आल्याबरोबर भापल्या सवे काळज्या व आपलीं सवे दुःखे नाहींशी होतात; त्यांची शांत व सत्त्वशीळ प्राथेनासमाजाची प्रगति. २९५ "२०४ ४.०४ १५५४ ४..५” ४.५ २.०० ०४.५ १५.० ९.८४ ९८०५ ८७१७४ ७७५९७७ ४५०७७ (२९४७. ७.४४ ४७४४ ७.४ ७४० ४ ९.७४ ऐ..४/ ७. ४५...४ ७.७४ १५७४ सेकशी ७.४४ ७४ ७.४ जे. ४.७ २.» शेक समुद्रा पाहून आपलीं अंतःकरणे उल्हसित होतात; त्यांचे मृदु व मधुर शब्द ऐकून त्या वेळेपुरती तरी आपल्या मनास शांति प्राप्त होते; जेव्हां आम्ही शका व अडचणी यांनीं ग्रासिळे जातों तेव्हां त्या तुकोबापुढें ठेविल्याबरोबर आमच्या शंकांचे व अडचणींचे हांच निरसन होते व आम्हां स्वतःस त्या कशा सोडवितां आल्या नाहींत, म्हणून आश्चर्य वाटते. एकाएकीं हा सवे सुखाचा संबंध तठटणार कीं काय ! तुकोबाशिवाय आपली स्थिते किती तरी कष्टप्रद होईल ! असें म्हणून, त्यांनी आपळें दुःख व आपटली भीति तुकोबास सांगितली. तुकारामानें त्यांना उत्तर केळे * मित्रांनो, तुम्ही माझी खुशामत करतां, मी किती तरी दुबळा आहे, हें मळा समजते. मी माझी शिकस्त केली आहे, तथापि ज॑ झाड उभारावे अशी माझी इच्छा होती, त्याचें मूळ देखील माझ्या हातीं लागळेळें नाहीं. ईश्वराविषयी खरें प्रेम माझ्या अंतःकरणांत उत्पन्न झालें आहे, असं मला वाटत नाहीं; मला कंटाळा आढळा आहे आणि मी इंध्रराकडे जाणार. ' [1 लोकांनीं नंतर म्हटळे, ' तर मग आम्हांस सोडून जाण्याचा तुझा निश्चय झाळा आहे, पण जाण्यापूर्वी आम्हांस असा कांहीं उपदेश कर कीं त्याची आम्हांठा मरेपर्यंत आठवण राहील. मला वाटते, उत्तरादाखळ तुकोबारायांनी वरील अभंग म्हटला असेल. उत्सवांतील आजच्या शेवटच्या दिवशीं, या अभंगाचा विचार करणें योग्य होईळ. हा समाज स्थापन होऊन ४५ वर्षे झालीं. या प्रसंगीं आम्ही ४५ वा वार्षिकोत्सव साजरा करीत आहों. नम्रतायुक्त भक्तियुक्त भावाने आम्ही तो साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रार्थना म्हटल्या, व्याख्याने दिलीं, हरिकीतनं झालीं, ब प्रीतिभोजन झाळें. ईश्वराच्या नांवार्न व ईश्वराचीच ळुपा म्हणून हें सर्व घडून आठे. माझ्या तरुण व वृद्ध मित्रांनो, तुमच्यांपैकी , २९६ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने. “हद एतव्क च्या” ७.७/१% ७६ “७ //५७. १७ “९७ ८00. ../५१७ /“११ “७ ./ककीशी .”0 ८ ०९ ४१%...» ../१ ./१७ "४७७९७, ४७.” “४.१९ ४.५७ “१७.७ 70७,” » ४७ 0 »/7४ ./९७११ ०१.५० 0७४७५५७ ७.५७ 00/90/८70६. “६०/१५/९५०९. ७ की, कित्येक जण समाजाचे सभासद नसतांनाही निरनिराळ्या प्रसंगीं तुम्ही आपल्या येथें येण्याने आम्हांस आनंदित केले आहे ब झामच्यांमध्ये उत्साह उत्पन केला आहे, याबद्दळ मी अंतःकरण- धूर्बक तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आमच्यामध्ये कितीही दोष झसोत, पण आम्ही ईश्वराचे नांव घेत आहो; ब॒ त्याचा महिमा गात आहो; आणि तुम्हांठा देखील थोड्या बहुत अंशाने ईश्वराची प्रत्यक्षता भासली, म्हणूनच तुम्ही येर्थे येऊन आम्हांस मदत करण्यास उद्युक्त झाला. ईश्वराची करुणा भाकून ब त्याच्या उप- काराबद्दल क्रणि होऊन ज्यांनीं हा समाज स्थापन केला, ज्यांची नांवें आमच्या अंतःकरणांत पवित्र होऊन राहिलीं आहेत, अद्या त्या थोर, आस्थेवाईक, सात्विक देवभक्तांकडे आपली दृष्टि वळवून त्यांची आठवण करू या. त्यांच्या मनाचें माप कोणाला घेतां येईल ? मजविषयीं म्हणाळ तर मला तसें करतां येईल, असें म्हणण्याचे मी साहस करीत नाहीं. परंतु, मी आपणांस एवढें सांगतो कीं, ते सवेजण, देशभक्त या शब्दाचा जो खरा अथे ला अर्थानें, खरे देशभक्त होते. त्यांची दृष्टि खरी होती. त्यांची अशी समजूत होती कीं, या देशांतील लोक जेव्हां आपळें आयुष्य सत्यमार्गाने व प्रेमानें घालवून ईश्वराशी समरस होतील, तेव्हांच या आपल्या पुरातन देशामध्ये सुखाची समृद्धि होईल. आध्यात्मिक जीवन हें आयुष्यांतील इतर सर्व गोष्टींचा उगम व उपजीवन आहे. वजन, पैसा किंबा दुसऱ्यांची सहानुभूति नसतांना त्यांनीं हा समाज स्थापिला व त्याचें काम 'चालविळें. प्रथमारंभीं आणि नंतर पुष्कळ वर्षे सहाजिकपणेंच त्यांचा हा प्रयत्न लोकांस अप्रिय झाल्यावांचून राहिला नाहीं. इंश्वराचें राज्य आपणांस आस्ते आस्ते प्राप्त होते, पण तें केव्हांना केव्हां तरी येतेंच हें खरं आहे; आणि आतां तरुण सात्त्विक वृत्ते २९७. "7२..५॥%..»/%.// ४.” ् २५.५%-/२.” २५.५ ७-७ केलीच अक...” ७ »” ७.” "*-/४%.” १.” ४.५ १.४१ “९-५ ४.” ७.” ४.” ७.८ ९.” ४४ - ४ *“ २ २. ६.२. २-८ ऊच्च ७ पिरढातीळ लोकांचे समदाय आमच्याबरोबर एका परमेश्वराची आराधना करण्याकरितां येत आहेत. ते भाम्हांबरोबर गातात, प्रार्थना करितात ब इतर दुसऱ्या रीतीनींही आम्हांस मदत करितात. आतां कोणी मला असा प्रश्न केला को, ' अरे पहारेकऱ्या, रात्र किती उरली आहे?” तर मी त्यास निभ्नांतपणाने उत्तर देईन कीं, ' हिंदुस्थानचा तारा उदयंगत आहे, अरुणोदय जाऊन सूर्यप्रकाश लवकरच पडणार आहे. सात्त्विक वृत्त. ह... अं ( यंग थीईस्टस यूनियनच्या सभासदांस उद्देशून झालेलें एक व्याख्यान. 1 को एर संस्थेशीं आपला निकट संबंध जडला व ती संस्था लोककल्याणकारी आहे, अश्ली आपली खात्री झाली म्हणजे तिच्या हातन होणाऱ्या कामासंबंधानें नेहमीं आशा भसू देणें, विनाकारण निरुत्साह न होणे, हेंच योग्य होय गेलीं चा्ळांस वर्षेपयत मीं ज॑ निरीक्षण केलें आहे, त्यावरून मार्झे असें मत झाळें आहे कीं, आशावादाची व्रात्ते असणे, हें एक आपले आयुष्य सुखकर करण्याचें साधन आहे. स्वत:चे मन व भात्मा उनत करण्याकरितां, स्वतःची सुधारणा करण्याकरितां व देशाचे पुनरुल्ीवन करण्याकरितां 'निराशावादाची दृत्ति असून '"चालावयाचें नाहीं. ञ्याच्या मनावर निराशावादाचा पगडा बसल्या- मुळें जो म्लान अंत:करणानें ब अस्वस्थ चित्ताने कामास लागतो, त्या मनुष्यापेक्षां जो मनुष्य आज्यापरर्ण भतःकरणाने कामास लागतो, भझापणास यशप्राप्ति होईळ को नाही, याविषयीं मनास रुखरुख. वाटूं न देतां स्वतःच्या कतृत्वावर व ईश्वरावर विश्वास ठेवून आपलें कर्तव्य करण्यामध्ये खंड पडूं देत नाहीं, त्या मनुष्याच्या हातून तें २९८ सर नारायण गणेशा चंदावरकर यांची व्याख्याने, कळा ७४ न्ट काम अधिक चांगल्या रीतीने व अधिक यशस्वी होतें, व ती सिद्धि अधिक काळपर्यंत टिकते, ही सध्यांच्या काळचे प्रश्न सोडविण्याची गुरुकिली म्हणजे सदा आनंदी व आशाजनक वृत्ति होय, अर्स मळा नेहमीं वाटते, व अशा प्रकारची द्ृत्ते आजकाल जास्त जास्तच दिसून येत आहे, म्हणून आनंद वाटतो. ज्या संस्थेशी आपला अगदीं निकट संबंध आहे, अशा या धार्मिक संस्थेविषयी म्हणाल, तर आशा बाळगण्यास बरीच जागा आहे. कारण, पुष्कळ सुशिक्षित ठोक जरी धर्माविषयी उदासिन असलेले दिसतात, तथापि मला वाटतें कीं, त्यांच्यामध्ये देखील आध्यात्िक गोष्टीची आवड उत्पन होत आहे. आतां ही गोष्ट खरी आहे कॉ, ज्यांनी उघडपणें एकेश्वरी धर्माचा स्वीकार केला आहे, त्यांची संख्या थोडीच आहि व हा धमे जितके दिवस आत्तित्वांत आहे, ला मानानें ती संख्या असावयास पाहिजे तितकी नाहीं. परंतु जे अनेक विचारी तरुण आठवड्याचे आठवड्यास येर्थ उपासनेस येतात, अशांच्या मनावर या धर्माचा जो परिणाम होत आहे, त्यायोगें आपल्यामधील एकाद्या मोठ्या निराशावाद्याच्याहि मनामर्ध्ये या धर्माच्या भवितव्यतेविषयीं आशा वाटल्यावांचून राहणार नाहीं. गेल्या चार वर्षांपासून आध्याममिक वाढ किती झाली, हें मी फार बारकाईने पाहत आहे, आणि माझा अनुभव असा आहे की, आम्हाला कोणयाही कारणानें निराश होण्याच कारण नाहीं. प्रार्थ नासमाजावर एका वत्तपत्रामध्ये टीका केलेली नकतीच माझ्या सहज बा'चण्यांत आली. त्यामध्ये अशी तक्रार आहे कीं, प्राथनासमाजाचीं तत्त्वे इतकीं उचच आहेत कीं त्याची भरभराटच व्हावयास पाहिजे. पण, थोड्याच लोकांनीं आपलीं नांवे प्रार्थनासमाजाच्या पटांत नोंदविली आहेत, त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते की, त्याचा व्हावा तितका अद्याप प्रसार झाळेला नाहीं, सात्तिवक वात्त. २९९ “*-<४%-४*/” ४<५४५/४%-/५-/४-” *-/५-”-” २२.-<<.*--<-५/८-५-/*५८४५४० 0४४४ आतां एकाद्या संस्थेची, मुख्यतः आमच्यासारख्या धार्मिक संस्थेची भरभराट होते कीं नाहीं हें त्या संस्थेच्या पटावरील सभा- सदांच्या संख्येच्या मानानें ठरविणे हें मुळीं चुकीचे आहे. कारण, अशा प्रकारच्या संस्थाचे सामथ्ये लांचा आजुबाजच्या लोकांवर किती व कसा पारोणाम झाला यावरून ठरविले पाहिजे. जे उघड रीतीनें आपलीं नांवें नोंदावेतात, त्यांच्या संख्येवरून ठरविणें बरोबर नाहीं. वरील पत्राच्या ठेखकानें पुढें असेही झटले आहे की, समा- जास यश येत नाहीं, त्याचा दोष हिंदुसमाजावर नसून तो समा- जिष्टांकडच आहे, अशा टीकाकारांचे ठिकाणीं आपल्या कर्तेव्य- बुद्धीचा अभाव आहे, असें मला मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. या टीकाकाराला समाजाची तत्त्वे मान्य आहेत व समजाविषर्यी त्याला सहानुभूति वाटते, असे तोच टीकाकार आपल्या लेखांत म्हणत आहे. मग ही गोष्ट जर खरी आहे, तर या टीकाकारासारख्या लोकांनीं या समाजास येऊन उघडपणे मिळणें व जेणकरून समा- जाची उन्नति होईळ व त्याला यश येहेळ, असे करणे हें व्यांच कतब्य नव्हे काय £ धार्मिक व सामाजिक जे प्रश्न असतात, त्यांची गोष्ट राजकीय प्रश्नाहन निराळी आहे. राजकीय बाबतींत सरकारा- विरुद्ध टीका करण्यास ब अमक्या अमक्या पद्धतीनें राज्यकारभार व्हावा असे सुचाविण्यास एकाद्यास मुळींसुद्धां दिक्तत वाटणार नाहीं. कारण त्याची खात्री असते कीं ' राज्याची सूत्रें आपल्या हातीं घेऊन तूं हें राज्य आपल्या पद्धतीनें चालवून दाखीव ! असें कोणी म्हणेळ अशी त्याला भीति नसते. परंतु धार्मिक ब सामाजिक बतींत नुसती टीका फोल होय. धार्मिक गोष्टींत आपणांस यश येणें किंवा अपयश येणें, हें सर्वांशी आपल्यांवर अवलंबन आहे, व आपली एकाद्या धर्माविषयी सहानुभूति असेल तर आस्थेने व विश्वा- ३०० सर नारायण गणेह चंदावरकर यांचीं &पाख्याने, “€%* .””* /€४ ./”१% “४७ ४४५ ७४४१“ &€७६ /”७ ७.४७,» “४४ “७ ४” »/४.” ७ १” “४” “0 “% “७ “४७ ५” “४ ५४४७ “४ “0१ “0१% “१,” “४.४४” “0४७ “७४४७४४ 0 “हं.* “0 “0 “४ -/0./000..”“70./७/ ४ च्य क सानें ला धर्माला जाऊन मिळणें व त्याकारेतांतन मन धन खर्च करणें हें आपल्या हिताचे आहे. मीं वर झटलेंच आहे कीं, संस्थेच्या पटावरील सभासदांच्या संख्येवरून त्या संस्थेच्या सुस्थितीबद्दळ किंवा दुःस्थिर्ताबद्दळ नेहमीं अटकळ बांधतां येतेच, असें नाहीं. धमेपंथ नेहमीं कांद्यांनीं वेष्टित असतो, म्हणून त्याचें अनायासें ग्रहण करणें, ही गोष्ट कांही सोपी नाहीं. धर्मार्चे स्वरूप अगदीं उच्च आहे व सर्वांस पटण्यासारखे भाहे, एवढ्यावरूनच त्याची झपाद्यानें वाढ झाली पाहिजे, असे नाहीं. मार्टेनो एके ठिकाणीं असें म्हणतो कीं, ज्याची वाढ विश्वा- मध्यें मोठ्या झपाद्याने होते, ते कमी दर्जाचे होय. ईश्वराने अशीच न्यवस्था करून ठेविली आहे कीं, जें म्हणून दीघधेकाळ टिकणारे भाहे, त्याची बाढही होण्यास दार्घिकाळच लागतो. म्हणून आमच्या समाजाच्या सभासदांची संख्या थोडी आहे, म्हणून कोणास हताश होऊन हात पाय गाळण्याचें कारण नाहीं. ज्या म्हणून थोर धर्मांचा मनुष्यजातीवर सुपरिणाम होऊन, तिचे कल्पाण झालं आहे, त्यांचा प्रसार होण्यास फार कालावधि लागला. खिस्ती धमाचा प्रसार करण्याकरितां सॅट पालसारखा धर्मोपदेशक असूनही पहिली कांहीं वर्षेपर्यंत त्या धर्माची प्रगति फारशी झाली नाहीं. प्रत्येक घर्मांची वाढ होण्यास ज्या गोष्टीची आवश्‍यकता आहे, ती गोष्ट त्या धर्मांच्या अनुयायांच्या संख्येवर किंवा त्यांच्या विद्दत्तेवर अवलंबून नाहीं, तर ज्यांची अंतःकरणें अविकृत आहेत व ज्यांची वात्ति प्रार्थ- नामय आहे, अशांवरच अवलंबून आहे. सत्यानिष्ठा, आस्था, यांनी त्यांचीं अंत;करणें प्रेरित व्हावयास पाहिजेत. दुसऱ्या शब्दांनी सांगा- वयार्चे म्हणजे, जे कोणी या समाजास येऊन मिळतील त्यांनीं आपर्ले आयुष्य साध्या रीतीने घालविण्यास उदयुक्त भसाव- यास पाहिजे, सारस्विक वृत्ति. ३०१९ ४ ८४४७०७४ १७४११५८७९७ ४/ 9४ ७.७४ ४... 3.७ १.८४ ४५४४ ४.४७ ४८४ ०४ २. ९७७ ऐ.४ ७७४५४७४ १७८४ ४७७४४ ४४ ०८४ १७४ ४०४ ४४ फेक ४५४७०७४ २७४९७४ ७७७४ ७७०५४ ४५४४ क ७४ ७४४ ७७४ आपल्या आचारांत व विचारांत साधेपणा आणणें ही गोष्ट जण काय सोपीच आहे, अशा रीतीर्ने आपण तिचा उलेख वारंवार करीत असतों. साघेपणा हा शब्द आपणांस भारून टाकणारा आहे, ब युरोपमधील जे लोक पैशाच्या व ऐहिक एऐश्वर्याच्याच सदां पाठी- मागें ठागळेळे आहेत, सांच्याशीं आपली तुलना केली असतां आम्ही कितीतरी साधीं भोळीं माणसे, असा आपणांस अभिमान वाटतो, यांत संशय नाहीं. आपले जे पूवेज त्यांच्या आयुष्याची रहाणी खरोखरच साधी होती; म्हणजे लांचे आचरण पवित्र होते, ब आम्ही जे त्यांचे वंशज त्यांना त्यांच्याविषयी अभिमान उत्पन होणे साहजिक आहे. पण, आमच्याविषयी म्हणाल तर, आमर्चे वर्तन साधें आहे, भर्स खात्रीनें कोणी म्हणेल तर तें सत्यास घरून होणार नाहीं. धोतर नेसावयाचे व अजागळपणानें कर्से तरी आच- रण करावयाचे याला कांहीं साघेपणा म्हणत नाहींत. ज्यांच्या गरजा अतिशय कमी ल्यांना साधें म्हणावे, तर मग जंगली ळोक पृथ्वीव- रील इतर सवे लोकांपेक्षा साधे आहेत, अस होईल; पण, साघे- पणा म्हणजे पार्थत्रपणा होय, हें प्रथम लक्षांत ठेविळें पाहिजे. तेव्हां साघेपणार्ने आयुष्य घालविणे, ही गोष्ट कांहीं सोप्यांतली नाहीं, हे कोणीही कबूल करील. वरिष्ठ दर्जाचा प्रयत्न व आपल्या सामथ्योची योग्य वाढ केली असतां आपण आपले आयुष्य साघेपणानें घाळ- विळे असं होतें. धार्मिक रीतीनें आयुष्य क्रमणे हेंच ज्याचें ध्येय, अश्ा मनुष्याच्या आचरणाचा पारोणाम, त्याच्याशीं ज्यांचा म्हणून परिचय घडेळ, त्यांच्या मनावर, न कळत पण खात्रीनें अत्यंत इष्ट असा झाल्याशिवाय राहत नाहीं. अडिसनेच प्रंथ ध्या व त्यांतील भाषासरणी ध्यानांत आणा ती किती तरी साधी, चोख व अनुकरणीय दिसते. तथापि थोडा करिचार केळा असतां कळून येईल कीं, जरी ती इतकी अनुकरणीय ३०२ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने. >“ “*-९४-/५॥ णह जाटते, तरी ती समजण्यास व तिच्यामध्ये शिरकाव होण्यास फार कठिण आहे; ती सरणी सोपी आहे, कारण तिच्यामध्ये भपका नाहीं. तिच्यामध्ये भस्सडपणा आहे व त्यामुळें तुमर्च चित्त तिच्या- कडे सहज वेधर्ले जातें, व ती आपलीशी तेव्हांच करतां येईल, असें तुझांस वाटतें, किंवा र्जे मूळ वस्तूसारखे हुबेहुब वठलं आाहे, अर्से एखादें चित्र घ्या. तें चित्र साधें दिसतें, कारण त्यामध्ये झळक फळक कांहीं दिसून येत नाही. आतां. आपण सृष्टीचे उदाहरण घेऊं या. कालोईल हणतो कीं, गव्हाचा एक दाणा पुष्कळशा निरुपयोगी तुसासह जमिनींत पेरतात. धरणी माता त्या तुसाबद्दळ अवाक्षर देखीळ काढीत नाहीं; पण जणू काय त्या दाण्याबरोबर दुसरें कांहींही वाईट मिश्रित नाहीं, अंशा रीतीर्ने शांतपणे त्या दाण्याचा ती स्वीकार करिते. कांहीही सबब किंवा गजेना न करितां सूर्य प्रत्यक दिवशीं सकाळीं उगवतो वब शांत- पणार्ने ब धिम्मेपणारने आपली नियमित फेरी कारतो. फुले, मोहर व तू नेमलेल्या वेळीं गाजावाजा न कारितां येतात. निसर्गाभावतीं इतका शांतपणा ब साधेपणा आहे कीं, तो कोणत्याही प्रकारच्या घाईमुळें, भव्यवस्थेमुळे किंवा गडबडीमुळें नष्ट होत नाहीं. याच- प्रमाणें ज्याचें आचरण साधें आहे, तो कोणत्याही प्रकारची कुरकुर न कारेतां आपलें काम करतो. तो आपल्या देवाबरोबर इमानानें घागतो, ईश्वर अगदीं साध्या रातीर्ने या जगाचा व्यापार चालवितो, म्हणून जो मनुष्य आपळें वतेन साधें ठेवितो, जो ईश्वराचे या बाबतींत अनुकरण कारतो. साधेपणा म्हणजे मोठा डामडौळ किंवा झकपक नव्हे, परंतु साधेपणा अंगीं आण- ण्यास आपण आपल्या जन्मदात्या ईश्वराबरोबर सत्यनिष्ठापरर्वक बरागरळें पाहिजे. याकरितां आपळें आयुष्य सार्धघ असावें, अशी जर भापली इच्छा असेळ, तर भापण त्यास चांगर्ळ बळण लावावयास सात्त्विक दत्त. ३०३ ॥.४.०५.०५./५.९५..- ५०-००. “>... ९.५६. 7४.४... पाहिजे. चांगल्या वळणानें दुष्ट मनुष्यही सद्ठणी होतो. आपल्या स्वतःस चांगळ॑ वळण लावण्याकरिता आपण उद्योगी ब सत्त्वशीळ झाळें पाहिजे, व तसं होण्यास आपण ईश्वरास आपल्या आयुष्याचा मध्यबिंदु केळे पाहिजे. दैवीवृत्तीची वाढ केल्यानें या जगांतील आपलं ज॑ उच्च ध्येय ते आपणांस समजते. साधें आचरण ठेवण्या- विषयीं आपल्या पूर्वजांमर्ध्ये जी दैवीदृत्ति वसत होती, परंतु जिची आपणांस आतां जवळ जवळ विस्मृति झाली आहे, अश्या देवीवत्तीची वाढ करावयास आपण शिकळें पाहिजे. म्हणून साघें आयुष्य हणजे अजागळ रीतीने राहणे नव्हे, तर कोणलाही प्रकारची बडेजावी न दाखवितां अंतःकरणामध्यें खरेपणा व सत्वशीलपणा असणें हें होय. अशा प्रकारचें आयुष्य या समाजास येऊन मिळणाऱ्या प्रत्येक मनुष्याचे असावयास पाहिजे. ज्या तरुणांनीं हा संघ स्थापन केला व जे आपल्या स्वीकृत तत्त्वांचा भ्रसार शांतपणें करीत आहेत, त्यांना मी हें शेवटी सांगतो कॉ, तुम्ही जें थोर कार्य आरंभेलें आहे, तें करण्याविषयी नेटाने झटा ; तुम्ही ही गोष्ट लक्षांत ठेवा कीं, तुम्ही मनांत आणल्यास तुमची अंत:करणें जोमदार होतील. तुमच्यामध्ये उत्साह असेळ, तुम्ही तुमच्या सदूस- द्विवेकबु्दांस अनुसरून आपलें वर्तन ठेवाळ, तर मग लोक तुम- च्याकडे पाहून नाक मुरडोत, तुमचा धिक्कार करोत, तुमची कुटाळी करोत, किंवा तुमचा छळ करोत, न डगमगतां ईश्वरास स्मरून तुह्मी आपले कर्तव्य बजावण्यास समर्थ व्हाल. ३०४ सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याथ्याने आयुष्यांतील ध्येये. नठपकिवुठड था माझा उद्देश जगांताठ व्यवहारांत र वावरतांना आपण किती चिकाटी धरून आपलें ध्येय साघळे पाहिजे, हें तरुण मंडळीला दाखवावयाचा आहे. ह्यासाठी जग हें माया [ मिथ्या ] आहे ही कल्पना प्रथम त्यांनी आपल्या मनांतून काढून टाकली पाहिजे; कारण कांहीं झाळें तरी ह्यांत आपळें आयुष्य आपण कंठ- ठेच पाहिजे आणि हें टाळतां येणे अशक्‍य होय, अशा स्थितींत आपण आपलें आयष्य नेभळ्या वत्तीनें घालावें कीं धिमेपणार्ने घालवावे. असाच प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. ध्येय नस- छेल्या मनुष्याप्रमाणें आयुष्य घालविणे म्हणजे जनावरांच्या कोटीं- तीळ आपण आहोत असें दर्शविणे होय, म्हणून आपण वौरा- प्रमाणें वागून प्रगल्मित ध्येये आपणासमोर ठेवावी. आतां प्रगल्मित ध्येये कोणतीं हा प्रश्न साहाजिकच पुढे येईल. पहिळे ध्येय म्हणजे उदरनिवीह चालविणे. हे जरी उच्च नाहीं, तथापि प्रत्येक मनुष्याला शारीरिक गरजा भागविल्या पाहिजेत, व सुखें मिळविलीं पाहिजेत. ह्याकरितां आपणाला कोणता तरी धंदा करावा लागतो; आणि ल्या धंद्याला आपण नेकीरने व नेटाने चिकटून राहिळें पाहिजे. कांही वर्षादूर्वी कलकत्त्याचे मुख्य न्याय- मूर्ति सर रिचर्ड गा्थ हे ह्या विषयावर तरुण विद्यार्थ्यास उद्देशून व्याख्यान देतांना म्हणाळे होते कीं, प्रत्येकाने आयला धंदा ही आपली प्रेमसंद्ययी क्ली आहे अर्सेच समजळे पाहिजे. नाहीं तर मोठमोठे बुद्दिमानसुद्धां धंदा म्हणजे काय सहज करितां येईेळ, या घर्मेडीमुळें फुकट जातात. ह्यावरून स्पष्ट सिद्ध होत आहे कौ, कसाही बुद्धिवान्‌ मनुष्य असला, तरी त्याला धंद्यास लागणारे सव आयुष्यांतील ध्येये १०५ र री २० ४५४८५ ४७.५ ८” ४-८” ४.१४ ४” ७-0 ७-८ ४४.” न -“ ५५ ५” ५ ५ ८ ४ १-/ ४-९ १” "५ ५-” *- ५-४. ४-” ४५” "-”/ “ २.५४” ९.५ ४” ४. १५/१५५ १..५७ परिश्रम केळेच पाहिजेत. परंतु एवढ्यावरून धंदा हेंच आपे अंतिम साध्य असें समजूं नये; नाहीं तर आपण कोत्या विचारांना बळी पडूं; कारण बर्कनें म्हटळें आहे कीं, वकीठांचा धंदा चांगला व सन्माननीय आहे खरा; परंतु त्यामुळें सवे जगांतीळ ठुचचेगिऱ्यांचा अभ्यास होतो. खोटा मद्दा खरा कता बनवावा ही संवय होते; ह्यामुळें ज्यांचे ध्येय बकीळी करणें हेंच आहे, त्यांवर ह्या संवयीमुळें अनीतीचा पगडा बसल्याशिवाय राहत नाहीं. आपल्या धंद्यांत गढून गेल्यामुळें जगांत वादी आणि वकील एवढे दोनच वर्ग अस्ति- त्वांत आहेत; आणि वादीकडन पैसा मिळावणें हेंच आपलें कतेब्य- कमे अशी त्याची कल्पना दढ होते आणि ही कल्पना वकिलांच्या कोत्या विचारांना अनुदारतेचें कारण होतें ! कार्डिनल न्यूमन यांनीं या विष्रयाबद्दळ बोलतांना सांगितळठें आहे का,एकाच धंद्याकडे ज्या लोकांची प्रवृत्ति झाठी आहे,त्याच धंद्यांत ते आपले आयुष्य खचे करितात आणि ज्या गोष्टींचा आपल्या धंद्याशीं संबध नाहीं, त्यांचा त्यांत ते उपयोग कारतात; आणि आपल्या घेद्याविषयीं सतत साशंकवृत्तींत राहतात. ह्यासाठी, आपला धंदा करण्यांत अनीतीचा उपयोग होऊं नये, अशाबद्दळ खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून आपला धंदा प्रेमसंशयी सरी आहे, असे सम- जण्यापेक्षां फलदायी प्रेम करणारी पत्नी आहे, असेंच समजळे पाहिजे. म्हणजे स्त्रीप्रमाणे आपला धंदा सुखदायक, आनंददायक होतो जरी आपणास बराच काळ धंद्यांत घालवावा लागतो, तरी आपणासाठी धंदे आहेत, धंद्यासाठी आपण नाहीं, ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे. म्हणून आपला धंदा सारखा चिकाटीर्ने चालवून इतर साध्यांबद्दल योग्य आस्था बाळगली पाहिजे ह्याचा परिणाम असा होतो कीं, आपण बुद्धिविषयक ध्येयांकडे वळतो. ३०६ पर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने ९.४४”. ४ “४७४०0 “४० ४ “५ 5 २ टे ४२ 2 हष ह हला 2४ 2९ ह शकला २८ ४४ 7२.१८ त क काही शारीरिक गरजा भागविण्यांत जोपर्यंत मनष्य आपल्या कर्ते- व्याची समाप्ति आहे असे समजेल, तोंपर्यंत तो मूळ स्थितीपासून फार सुधारला आहे, अर्पे मुळींच म्हणतां येत नाहीं. जनावरां- पेक्षां आपण उच्च दर्जाचे आहों, याचें कारण आपल्यामध्ये मन हेंच वैशिष्टय आहे. मनावरच जगांतील सुखदुःखे अवलंबून राहतात; म्हणून आपण मानासेक वाढीकडे लक्ष पुरविळे पाहिजे. आपण ज्या शतकांत आहों, त्या शतकांत प्रत्येक मनुष्य बुद्धि- विषयक धंद्यांत दुसन्यावर सरशी करीत आहे; आणि अशा वेळीं कोणालाही आपण अज्ञानांत रहावें असं वाटणार नाहीं. शिवाय हलींच्या काळांत लोकमताठा मान आहे; परंत पुष्कळ लोकांना पुरेसे ज्ञान नसल्यामुळें कोणत्याही मुद्याबद्दल त्यांना उदार व उदात्त विचार कारितां येत नाहीं; ह्याकारेतां ज्या लोकांना त्या प्रकारचे शिक्षण मिळाळ॑ आहे, त्यांनीं स्वत.चे विचार कोते होऊं न देतां कोणल्याही मुद्याविषयीं उदार टोकमत होईल, अशी खटपट केली पाहिजे. जर विश्वविद्यालयांत शिकलेल्या लोकांना आपल्या सवे आयुष्यभर शिक्षण मिळविण्याची वब मनाची वाढ अधिकाधिक करण्याची संवय लागळी नाही तर त्या विश्वविद्यालयाच्या साध्याची दिशा चुकली अस म्हटल्यावांचून गत्यंतर नाहीं. म्हणून उच्च प्रतीचे शिक्षण मिळालेल्या व मिळवित असलेल्या लोकांनीं आपल्या मनाची वाढ करण्यांतच रत न होतां आपल्या संगतीत झसलेल्या लोकांच्या मनाची वाढ करण्याचे परिश्रम त्यांनीं केठेच पाहिजेत. सतत आपण ज्ञानी होण्याची खटपट करावी. हँ काम करण्यास विश्वविद्यालयांनीं ठरविलेली पुस्तर्क पुरेशीं नाहींत, तर आपल्या आवडीच्या विषयाची अनेक पुस्तर्के वाचण्यास रोज अघी तास तरी आपण सवड काढली पाहिजे, आयुष्यांतील़ ध्येयं. ३०७ हें उद्दिष्ट साधण्यास स्वावटंबन आणि निश्चय हे दोन गुण अत्यावश्‍यक होत. माजी रावबहादूर व्ही. एन, मंडलीक यांच्या उदाहरणावरून आपलें बुद्धिविषयक ध्येय. कसें साधतां येते, हें एणेपणें आपणांस समजेल. रावबहादुरांचा काम करण्याचा निश्चयी स्वभाव अनुकरणीय व स्तुत्य आहे. आपल्या विचारसरणी- बरोबर आपली क्तंव्यदक्षता सुद्धां कायम ठेविली पाहिजे. नाही तर आपल्या विचारसरणीचा कांहींच उपयोग न होतां ती विपत्ति- दायक होईल. प्राचीन ग्रीस व रोममध्ये विचारवंत माणसें बुद्धि- विषयक कार्म करित असतांना जगांतीळ सवसाधारण व्यवहारांत पडत असत. आणि त्यामुळें रोम आणि म्रीसची प्रण भरभराट झाठी. असलीं उदाहरणें हली इंग्टंडमध्ये दृष्टीस पडतात. आपली मानसिक वाढ ज्ञानानें कारेत असतांना त्याचा फायदा आपल्या- पेक्षां कमी ज्ञानाच्या ढोकांना होत आहे कीं नाहीं, याची काळजी आापण घेतली पाहिजे. नाहीं तर त्यांच्यामध्ये ब॒ आपल्यामध्ये जमीनअस्मानार्चे अंतर पडेळ, या फरकामुळे आज हिंदुस्थान अशा हीनावस्थेंत आहे. प्राचीन काळीं हिंदुस्थानांत पुष्कळ तत्त्वज्ञानी ब बुद्धिविषयक ध्येयांची बाढ करणारे लोक होते खरे, परंतु ते आपल्या विचारांत इतके गढून गेळे होते कीं इतर बांधवांविषयी ते अगदीं बेफिकीर बनले आणि आपण त्यांपासून, अगदीं निराळे आहा. असा त्यांचा समज होऊन त्यांच्याविषयी त्यांची तिरस्कार- घुद्धि झाली. याचा पारेणाम ज्ञानी लोकांची जात निराळीच बनूनं विचारवंत मनुष्यांची कारागीरांपासून फाटाफूट होऊन एवमभेकां- विषयीची सहानुभूति नष्ट झाली. शिवाय विचारशीळ मनुष्धच्या ठिकाणीं व्यवहारक्ञानाचा अभाव होऊन कारागीर लोक पर्ण भज्ञानाव्स्थेत राहेठे. असलें बुद्चिविषयक ध्येय पर्ण टाळळें पाहिजे. कारण ज्ञानाचा उपयोग उत्तम पाया रचण्याकडे झाला नाहीं, तर ते ३०८ सर नारायण गणेद चंदावरकर याची व्याख्याने. व्यथ होय. यामुळें तिसरे जं नोतिक उद्दिष्ट तें आपल्याला दिसूं लागतें. परपेक्षां मनुष्याला अ्यास्त श्रेष्ठत्व मिळण्याठा त्याची नीतिमत्ता कारणीभूत होते. मनुष्याच्या शारीरिक व मानासिक वाढीला सीमा आहे. परंतु ही ओलांडून तो नेतिक वाढीकडे वळला म्हणज तो अज्ञा स्थितीला पोंचतो कीं, लांत त्याला मानवी स्वभावाची प्रणता करितां येऊन, अपूर्व कृत्ये करितां येतात. नीतिमर्त्तेत मात्र बुद्धि- वंत आणि अबुद्धिवंत, श्रीमंत आणि गरीब ह्यांना बरोबरीच्या नात्यानं वागतां येईल. कारण जरी प्रत्येक मनुष्याला अलठीकिक बुद्चिमान्‌ होतां येत नाही, तरी पण आपली नौतिमत्ता एणे वाढविता येते. नीतमत्तेलळा सीमा नाही, यावरून मनुष्याला पणे नीतेमान्‌ होतां येते, ही ईश्वरी इच्छा आपणास दिसून येईल. यावर कोणी अशी शंका काढील कीं, कांहीं कांहीं मनुष्ये स्वभावतःच दुरा- चारी असतात. परतु दुराचरणी मनुष्यांनां सदाचरणी कसें बनता येईल, हें साक्रेतिसाच्या उदाहरणावरून आपणास शिकतां येईल. अथेन्स शहरी एकदां एक मुखाबलोकनावरून स्वभाव जाणणारा पुरुष आला. तेव्हां त्याच्या कळेची ( शास्त्राची ) सत्यता पाहण्या- साठीं साक्रेतिसाच्या शिष्यांनीं त्यास सॉक्रेतिसाचे मुख पाहून त्याचा स्वभाव सांगण्यास सांगितळें. त्यावर त्यानें हा दुराचरणी असावा असें सांगितलें. हें त्याचें भाषण ऐकून शिष्यांना हंस आर्ले, परंतु सॉक्रेतिसानें म्हटळें कौ, त्या मनुष्याचे बोलणें खरें असेल. कारण जरी मी स्वभावानें दुराचरणी असलो, तरी मीं माझीं इंद्रिये तत्त्वज्ञानाने जिंकून घेतलीं आहेत. धार्मिकता नीतिमत्तेचा खरा पाया नव्हे असे कित्येकांचे म्हणणें आहे. आधुनिक मततस्वातंत्र्याचा कळ धार्मिकतेळा अनुकूळ असाच आहे, तरी नास्तिकपणांत मुळींच जोर नाही, असें म्हटलें तरी चाळेळ. नास्तिकपणा जाऊन तिच्या जागीं जग हें कांहीं अदऱय शक्तीवर चाळत असूनत्या आयुष्यांतील ध्येये. ३८९ | ह शक्तीचा कांहींच थांग लागत नाहीं, अशा मतांचे लोक आहेत. ही शक्ति अगाध आहे असें ते म्हणतात; आणि ते मनुष्या- मधीळ धार्मिक तत्त्वांचे अस्तित्व कबूळ कारितात. जॉन मोठें साहेबांनीं याविप्रयीं म्हटलें आहे कीं, शास्त्रांना कोणता तरी धम अगोदर ठरविला पाहिजे. कारण धर्माच्या अभावी स्त्रीर्चे अगर पुरुषाचे अस्तित्वच शाश्वत होणार नाहीं, विवक्षित धर्माविषयी मी प्रातिपादन करीत नाहीं. परंतु मला तुम्हास आज एवढेंच दाखवावयाचचें आहे कीं, उन्नातिे करण्याकरितां ज्याप्रमाणे मनुष्यांना शारीरिक, मानसिक व नैतिक ध्येये आहेत, त्याप्रमार्णे धर्म हासुद्धा एक ध्येयच आहे. मी कोण, आलां कोठून, आणि माझी एकरूपता ह्याच जन्मांत व्हावयाची, असल्या प्रकारचे शाश्वत सुखदायक प्रश्न प्रत्येकाचे पुढें वारंवार उभे राहतात. आपल्यामध्ये असलेलीं धार्मिक तत्त्वे वाढविण्याचें मनुष्याचे चवथे ध्येय आहे. आणि इंश्वराच्या उदात्त इच्छेचें आपल्या व्तनांत तंतोतंत अनुकरण करून इतर मानवां- पेक्षां उच्च पद मिळविण्याची आपण खटपट करावी. अशा तऱहेने शारीरिक, मानासिक, नैतिक, आणि धार्मिक अशी चार ध्येये मनुष्याच्या पुर्ढे उभी राहतात. आणि हीं साध्य केलीं असतां मनुष्यप्राणी हा मनुष्यनांवास पात्र होतो. पुढें आपणांस असें वाटेल कीं, जशीं मनुष्याला व्यक्तिविषयक ध्येये आहेत तशींच सामाजिक ध्येये सुद्धां असलीं पाहिजेत. ज्या अर्थी आपण समाजांत आहां, ला अर्थी समाजाच्या बर्‍या वाईट स्थितीबद्दहद कळकळ बाळगणे हे आपळं कर्तव्य होय. सामाजिक घ्येयें दोन प्रकारचीं असतात. एक समाजविषयक आणि दुसरें राजकीय विषयक. सामाजिक ध्येयें म्हणजे दोन तत्त्वांचे पूणे ज्ञान होय. पाहिळें तत्त्व म्हणजे राष्ट्र उत्तरोत्तर खालावत आहे कीं सुधारत आहे याचा विचार करणें होय. कांहीं इतिहासांत ३१० सर नारायण गगेशा चंदावरकर यांचीं व्याख्याने. आपणांस अर्से आढळून येईल को, विवक्षित समाज स्थिर आहे; परंतु स्थिरता हा शब्द चुकीचा आहे. कारण सुवारणेचा नियमच असा आहे कीं, जर आपलें पाऊल पुढें पडत नसेल तर मागें पडत असले पाहिजे. कोणतीही वस्तु स्थिर अशी जगांतच नाहीं. कोण- ताही दैश सुव्रारत नसषेळ तर खालावत तरी असेल. दुसरें तत्त्व म्हणजे समाजांतील प्रत्येक मनुष्यानें समाजाच्या सुधारणेबद्दल खटपट करणें हे होय. समाजांतील प्रत्येक मनुष्य गरीब असो अथवा श्रीमंत असो, ता समाजसुधारणेचा एक घटकावयव आहे. एकाद्या मनुष्यास असं वाटत असेल कौ, आपण समाजांतील क्षुद्र व्याक्ते असल्यामुळे समाजाच्या रीतिभातीविपयींच्या आपल्या मतांचा कांही एक पारेणाम होणार नाहीं; परंतु कांहीं झाळें तरी त्याचा थोडा- बहुत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीं. डो० चामसे ह्यांनी सांगितळें आहे कीं, प्रत्येक मनुष्य जरी एकाद्या समाजाचा उत्पादक नसला, तरी त्याचा तो घटकावयव असतो. या सवे गोष्टींचा विचार करून आपण समाजसुधारणा, उदाहरणांनीं किंवा विधानांनीं करण्याची खटपट करीत रहावे. राजकीय ध्येयांविपयीं मळा विशेष सांगत बसण्याची जरूरी नाहीं, फक्त एवढेंच सांगता. कीं, राजकीय ध्येयांविषयीं शिकलेल्या लोकांनीं राजा व प्रजा यांच्यामधील राजनिष्ठा व सलोखा वाढविण्याचे काम प्रामाणिकपणे सतत करीत रहावे. ह्या ठिकाणीं आपलीं ध्येये संपठीं, एवढी ध्येये साध्य करणें दुरापास्त व अवघड आहे; तथापि जर आपण निश्चयाने काम करूं लागलो, तर थोड्याशा तरी अंशानें ही साध्य करतां येतीळ, आपणांसमोर सतत उच्च ध्येये ठेवावी आणि जर आपण मनापासून साध्याविषयीं खटपट करूं लागला, तर आपली इच्छा खचित प्ररणे करतां येईल, अश्रा ब्राह्मधमांच्या चळवळीचा हेतु. ३११ ७५११७४४ ४८७४ ७८४४ ४.५ ४८७४ ४७४ ४७५४ ४७५४९७ ४...४ ४७ ७.७४ ४७४ ४७४५ ७५४७४ ४४.४ ५.” २.१० २८५ ७४ ४७४ ४७०४१९८५४५ ४.५ ७. ५४४४४ ५४२८ ४. २०४९ -८९.८०%७०/१७५०१५.०/ १३.० ००००%- तऱ्हेने क्रमाक्रमाने आपळें जीवित धन्य कारेतां येईल. असे केलें असतां आपले महान्‌ कावे आणि भगवद्धक्त रामदास यांच्या तनू त्यागेतां कोते मागे उरावी । मना सज्जना हाचे क्रिया करावी ॥ या उक्तीप्रमाणे आपण वागला असें अनुभवास येईल. शश िशिशिशशिशिशरशिगरणिण िशणिणणी पणी णी 000 शशश शशी शण फशी रे ब्राह्मध्मांच्या चळवळीचा हेतु. आपुलें स्वहित करावें पे आधीं । विचारूने बद्धि समाधान | १ ।। नये मागे पाहों वाट फिरोनियां । दुसरा संगिया साहाकारी ॥ २ ॥ आपुलिया बळं घालावी हे कास । न येणाच आस आणिकांची ॥ १॥ तुका ह्मणे ब्रह्मरसी द्यावी बुडी । वासना हे कुडी सांडूनियां ॥ ४ ॥ ता २४ जानेवारी १९१३ रोजीं कलकत्ता येथे त्राह्मसमा- ८ जाचा वाढदिवस साजरा करण्पांत आला. त्या दिवशी ब्राह्मसमाज स्थापन होऊन ८२ वर्ष पुरी झालीं व त्याला ८३ बे वर्ष लागलें. डॉ. भांडरकरांनीं त्या दिवशी येथें ईश्वरोपासना करून तो दिवस साजरा केला. ब्राह्मसमाजाच्या योगें कोणता अर्थ मनांत येतो, ब्राह्मसमाज काय करा व काय करू नका ह्मणून सांगतो, या विषयावर मीं देखीळ आज बोलण्याचा विचार केला आहे, तुकोबाचा वरील जो अभंग आपण हटला, त्यायोगें ब्राह्मसमाजाविषयी आपणांस चांगळी कल्पतनः होणार ३१२ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं न्याख्यानें. “७७४७ “० ४.४५.” ४४/४०/0५४४ “क “७. “९. रक “9९.७५ “१.१५ “४९ “४४ ४५ “४.५... “४४५४0७४४५0 00४ ४४000 ४.0४, धट, *४- -“४-2४५--४------ आहे. तुकाराम ह्या अभंगांत हणतात, * आपलें हित कशामध्यें आहे, हें एर्ण विचार करून प्रथम शोधून काढा. ईश्वरी प्रेरणेनेच चांगळें करण्याकडे तुमची प्रद्वत्ते होते, हें लक्षांत ठेवून बुद्धीचे समाधान करा. पण, एकदां कां तुमच्या बुद्धीचे समाधान झालें ह्मणजे मग कितीही अडचणी किंवा संकटे आलीं, तरी न डगमट गतां तुतीं एकदां ञ्या मागाचे अवलंबन केळे त्यासच चिकटून रहा. दुसरा कोणी आपल्या मदतीस येत आहे किंवा नाहीं हणून मार्गे फिरून त्याची वाट न पहातां आपला मार्ग तसाच पुढें चाळं ठेवा. ( कारण तुमचा हेतु खुद्ध आहे व जे परोपकाराचें काम तुम्हीं आरंभिले आहे, तें करीत असतांना तुम्ही कोणत्याही स्वार्थत्याग करावयास तयार आहां अशी त्यांची खात्री झाली म्हणजे ते खात्रीनं तुमच्यामागून येणारच. ) पुष्कळ वेळां तुम्हांठा तुमच्या स्वत:च्याच बळावर भिस्त ठेवावी लागते, व कंबर बांधून खतला मदत करावी लागते. याकरितां मनांतील सवे विषयवासना काढून टाकून ब्रझरसाचची गोडी घेण्यांत सदा निममन रहा. । राममोहन राय, देवेंद्रनाथ ठाकूर व केशवचंद्र सेन यांनीं ब्राह्मसमाज ज्या मूलतत्त्वावर स्थापन केला, तें तत्त्व तुकोबाच्या वरीळ अभंगामर्ध्येही आहे ब्राह्मघर्मसंस्थापकाच्या व ब्राह्मधर्मप्रसारकांच्या अंत:करणामर्ध्ये जो भाव वसत होता, त्याची आपण योग्य जोपासना केली, तर मला वाटते कीं आपणांस निराशेचे प्रसंग फारच थोडे येतील ब आपर्ठे जे ध्येय ते साधीत असतांना आपल्या अंगीं अधिक उत्साह, ब अधिक जोम उत्पन्न झाल्याशिवाय रहाणार नाहीं, आतां, असे कित्येक ठोक आहेत कीं, ते म्हणतात, ब्राह्मघर्म हा परकीय आहे व त्यामुळें हिंदुस्थानांतील खऱ्या अंतःकरणाच्या मनु- ष्यास त्याविषयी मुळींसुद्धां सहानुभूति वाटणार नाहीं. अशा प्रका- ब्राह्मपमांच्या चळवळीचा हेतु. ४१६३ »/४५.”९./९..८0१ ८५ .”0१.”४.»% ९९.» ५.५५ ३८९७ ..”०९७ ८४४ ..४” य ळक जीनकीी “४४५” /%..” ५.” ४४४ ४५०४१ ४७९ »»0९..०७.४५, रचे ठोक म्हणजे जाणूनबुजून आपल्या डोळ्यांवर कातडे ओढून घेतात असे म्हटल्याशिवाय माझ्यानें रहावत नाहीं. ब्राह्मचममे हा कांहीं नवीन धर्म नाहीं. उपनिषदे व भगवद्वीता यांमर्ध्ये ज्या थोर विभूतींचे विचार ग्रथित केळे आहेत, त्या विभूतींच्या अंत:करणामर्ध्ये जो भाव होता, त्या भावाच्याच भरभक्कम पायावर ब्राह्मममांची स्थापना झाठेली आहे. मूळचा आति उत्तम व अति उदात्त असा जो हिंदुघम त्याचेच ब्राह्मचमे हे पारिणत स्वरूप होय. हिंदु मनुष्याचा इेश्वरावर विश्वास असतो, ही गोष्ट त्राहसमाज स्थापणारांच्या मनामध्ये प्रधानत्वेंकरून होती असं दिसते. त्यांच्या मतें धम हा सवे राष्ट्रीय जीवित्वाचा पाया होय आणि इंश्वरा- वर दृढ भाव असल्याशिवाय व अंत:करणांत त्याचे वास्तव्य पण बाणल्याशिवाय कोणतेंही जीवित्व व्यथे होय, अशी त्यांची दढ सम- जूत असे. त्यांना वाटे कीं, कोणत्या कां कारणानें होईना, आमच्या मनांतील ईश्वराविषयींचा भाव व आमची भूतदया नाहींशी होईल, तेव्हां आमच्या राष्ट्राचा ऱ्हास झाला असे समजावें. एलिफंटा, कारला व अजुंठा येर्थांळ कोरींव ठेणीं किंवा अशींच दुसरी शिल्प- कलेची पुरातन व सुंदर कार्म आपण पाहिलीं, तर वरील गोष्ट स्पष्ट होते. जेव्हां राष्ट्रीय जीवित्व ऐन भरांत होतं, त्या वेळेची आठवण या गोष्टी करून देतात. ज्या कल्पक लोकांनीं ही कामे केलीं, त्यांच्या कल्पकबुद्धीची आपण तारीफ करितो; पण या कामांमध्ये जी एक प्रकारची वक्‍तृत्वशक्ति आहे, तिच्याविपयीं आपण बधिर होतो. ह्या भव्य कामांच्या मुळाशी आपण गेलां व आपल्या पूर्ववैभवाची आठवण करून देणारीं हीं जीं कार्म त्यांपासून आपण धडा शिकर्ला, तर आपला फायदा होणार आहे. हिंदुस्थानामध्यें पूर्वी असा एक काळ होऊन गेला काँ, त्या वेळीं हिंदु ठोक सुख, पैसा ब कर्त एवढ्याकरितांच आपलें जीवित्व आहे, असे समजत ३१४ सर नारायण गणेश चंदावरकर याचीं व्याख्याने, ०५.९७.” ./”” “%/€*%.४४५-/४५//१/४४/९४७ ४४४७ ./४ ४ ३» ४७ ७४५७७१५, नसत, असे आपणांस वरील कामांवरून दिसून येते. याच्या उलट ईश्वराच्या वैभवाचा महिमा गाण्याकरितां व आपल्या देशबांधवांच्या उपयोगीं पडण्याकरितां ते आपले सर्वेस्य खर्चे करीत असत. अशाच प्रकारचा भाव राममोहन रायाच्या अंत:करणांत उदित झाला होता व अनेक दिशांनीं त्यांनीं जो उद्योग केला, त्याचें रहस्य हेंच आहे. ते म्हणत कौ, ' ईश्वराकडे जा, फक्त ईश्वराकडेच तुम्ही जा. तुम्ही व इश्वर यांमध्ये कांहींही येऊं देऊं नका. ! कित्येक जण असें म्हणतात कीं, त्यांनीं मूरतिपरजेचा निषेध केळा व त्यायोगें पुष्कळ हिंदु लोकांच्या धर्माला धक्का बसला.राममोहनरायानें केळे, तसं करणें हणजे जर पाप ठरत असेल, तर राममोहना- बरोबर आह्मयीही दोषास पात्र आहो. परंतु, मजविषयीं ह्मणालळ तर माझी मनोदेवता, मठा अर्से सांगत नाहीं की, मूर्तेप्रजेच्या विरुद्ध बोलणे हणजे खऱ्या हिंदुधमीवर हला करणें होय. पुरातन काळापासून मूर्तपरूजा ह्मणजे प्रजेचे आवश्यक लक्षण मानळे जात आहे काय? ज्यांना इतिहासाची थोडी तरी माहिती आहे, ते नाहींच अर्स झणतीळ. भागवतधमी आमच्या कष्रींना मूर्तप्रजा ही खऱ्या पूजेला आडकाठी आहे, असे नेहमीं वाटत असे. त्यांनीं मूर्तिप्रजञेचा निप्रेध करून असे स्पष्ट सांगितलें की, आत्म्याचे परमात्म्पाशीं सख्य करण्याच्या वाटेमध्ये मार्तेपूजा बाधक होते, आपणांस या गोष्टींकडे कानाडाळा करून चालावयारचे नाही. कि- त्येक जण असें हमणतीळ कौ, ईश्वराविषयीं विचार करीत असतांना ज्याच्यावर आमची दृष्टि बसेळ अशी एकादी मूर्ति आमच्या पुढें पाहिजे, ह्मणून मूर्तप्रजेची अवश्यकता आहे. परंतु, वस्तुस्थिति अशी आहे कीं, इंश्वराविषयींची उदात्त कल्पना एका बाजूस ठेवून मूर्तिप्रजकाची प्रद्नत्ति नेहमीं ईश्वरास मनुष्यामधीळ व्यंग. वब अपूतता आपिण्याकडे सदां भसते. मला त्राह्मयमांच्या चळवळीचा हेतु. ३१५ माहीत आहे कीं, सवे प्रकारच्या पूजेमध्ये एक प्रकारच्या मुतिपू- जेचा समावेश हाता. मनुष्याच्या मनाच्या संक्षेशिवाय आपणांस कोणत्याही गोष्टीची कल्पना करतां येणार नाहीं. भापण जेव्हा ईश्वराविषयीं विचार करितां तेव्हां मनुष्यामध्ये दिसून येणारे अगदी वरच्या दर्जाचे प्रेम, ज्ञान, शक्ति व पावित्र्य आपण त्यास आर्पि- ण्याचा अवश्यमेव प्रयत्न कारेता, ही गोष्ट अगदीं खरी आहे. एकंदरींत, ईश्वराचे स्वरूप ध्यानांत आणण्याकरितां कांहीं अंशीं ईश्वरास मर्यादित केल्याशिवाय आपलें चालत नाहीं. मनाने व अंत:करणाने आपणांस इंश्वराचें सख्य करावयाचे असतें, एवव्या- वरूनच वाजवीपेक्षां जास्त कनिष्ठ बनून आपणांस ईश्वराविषयीं काय वाटतें हें दशेविण्याकरितां एकाद्या दगडाधोड्याचा आपण आश्रय करावा, असं सिद्ध होते काय £ ईश्वराच्या निराकार स्वरूपाची कल्पना आपल्यामधून नाहींशी होण्याइतके आपण हिंदु ठोक निकृष्ट स्थितीस पोहहोंचलां आहो काय £१ मूर्तिपूजा ही देहात्मवादाचा एक भयंकर प्रकार नव्हे काय £ आपले थोर वंशज ईश्वराचा विचार करीत असतांना मूर्तीसारख्या क्षुद्र गोष्टीची मदत घेत नव्हते, तर्थापे इंश्वरावितरयींच्या प्रेमार्न त्यांची अतःकरणं सदां भरलेली असत; या गोष्टीपासून सध्यां आपण च्युत झालो आहो असे म्हणणें म्हणजे स्वघमो- भिमानाचा अभाव आपणांमध्ये आहे, अर्ते होईळ काय ! हिंदुधर्मा- वर माझा पूर्ण विश्वास आहे व नेहमीं मी लाचा पुरस्कार कारेतो, पण मूतिप्रजा ही ईश्वराच्या प्रजेचा अगदीं घाणेरडा प्रकार आहे व तो पुष्कळ दिवसांपासून आपणांस जडळेळा आहे; यामुळें मला वाईट वाटल्याशिवाय रहात नाहीं. सवे जगास धमे शिकविण्यास आपण हिंदुलोक लायक आहों, अशी आपली भवितव्यता आहे, है मी कबूल करितों. परंतु केव्हां £ ज्या गोष्टींच्या योगें आपल्यामधीळ ३१६ सर नारायण गणेश चंदावरकर यांचीं व्याख्याने. खरें जीवित्व नाश पावत आहे, अशा हिडिस गोष्टींची भापण वाढ खुंटवू व आपल्या थोर एूर्वजांचा उपदेश लक्षांत ठेवून त्याप्रमाणें वागू , तेव्हांच आपलें तोंड वर करून जगास आपला धमे सांग- ण्याची आपणांमध्यें पात्रता येईल. एका मोठ्या कबीर्ने जो उपदेश केला आहे तो तरुणांनीं सदां लक्षांत ठेविल्यास बरें. तो असा!--- ५ []62 ७10 ७58168 (0 क्[2 & 16102 100१0 11७ 118176 1118 118 ६ 101010 ठा, ( जो वीररसप्रधान काव्य लिहिण्याची इच्छा करितो, त्यानें आपले आयुष्य वीररसयुक्त केळें पाहिजे. ) दांतांचे डॉक्टर. ( ल॑ंडन हॉस्पिटल. ) डा० पी० धारगळकर एलिस बिटिंडगज, हानेबीरोड (फो) मंबई, राजेरजवाड्यामध्यें प्रासद्धीस आलेले आणि राजकुलोत्पन्नाचे खास वैद्यकीय सल्लागार डा कालळोदास यांनीं सरकारी मेडिकल ऑओफिसर या नायरने काम करून उलट उत्तम प्रकारचें सर्टिकिकेट मिळविले आहे. बादशाही याकुती. ( अनंगविलास ) कसल्याही प्रकारच्या कारणांनी शक्ति क्षीण झाली असली तरी ती पुनः! येते, पुरुषत्व कायम राहतें, संसारसुख भोगण्यासाठी उत्तम असें काही ओषष पाहिजे असेल तर भनंगविलास दंच कायतें एक ओषध आहे. ह्याच्या सेवनाने वी्येदोषाच्या सवे प्रकारच्या व्याधी नाहोंशया होऊन पुरुषत्व प्राप्त होते. नछ झालले पुरुषत्व पुन्हां येऊन तारुण्य प्राप्त होते. राजरजवाडे, त्याच प्रमार्णे सरदार, दरकदार वगैरे पुष्कळ लोकांत ह्या ओबधाचा खप फारच होत आहि हे औषध एकवेळ तरी प्रत्येकार्ने घ्यावे अशी आमची शिफारस आहे. हॅ. ओषध घेतांना कोणत्याद्दी प्रकारचे अनुपानांची जरूर पडत नाही, किंमत ४७ गोळ्यांचे एका डबीस रुपये १०. पोष्ट खचे निराळा. डॉक्टर--काळीदास मोतीराम, राजकोर--काठीयाव[ढ, उत्तम आणि अति खस्त! एक वेळ अनुभवून पहा !! इंग्लिश, अमेरिकन व कांटिनेंटळ सर्व जातीचीं आणि सवे तऱ्हेची शिवण्याचीं यंत्रें! किमती अगदीं स्वस्त ! भहरबानीं करून एकवेळ यंत्रे पाहून खात्री करून ध्या. कयाटलाग फुकट, क्‍यानंव्हासर्स आणि सब-एजन्टस पाहिजेत. डोसाभाहे मेरवानजी आणिं कंपनी न, ६ पार्चींबझार स्टीट--मुंबई, 1॥९ हातक्षा 1॥0॥॥1]॥]17/ (0, " (यपा) 1.1) 'त'ठाणा1111॥ड, 30॥117)8४ 1२०. 4. €/००//५७7.०/ ”” सस रि व अळळ व्शा र” ढं । ॥ १! शै ६ ॥ 4 ) न डौ "नटला र) "भभ र | (ऱि र) ् ही] (0 | क ्यव्यवरयशी कः ण! >*. ी्ि ज़ टे>>> द्व र 25251 च्याच र्य र; | ह ब री दे य [४1 । रि ष्र 1 र | प्या 178(5810118116१ 1906. ()१1)९1 1100) 7 3. 1. (087. भ, ग'प्राळ"&:--०910"॥.॥त, ॥'ए] ७ यश कात 1300- 1९01112. >)]1)€९(5:--॥ 17]10-00]ऑाय0०ड फला ० व्याऱ एक्का, 5]€018115(5:--11 1॥॥९१॥(९' 107018. "' ]॥1])०(८॥5:--01 1601, क्यात $ट्टयाती ळात ॥'४७९- फरा1(6€2'5 0 शछाग0णपड ११६७, उप 0लाड झोत. (0०0 उक्ाटा'5 शट. ०. उ्ाणाड वपक्षा०ढ. १ एख यका 8(001 01 1112560 18 छा ७४5 01 810 101 8816. &5€टलात॥8101'५॥€१/1(1॥1५ 101 53] ॥'0॥ 185. 3८, ए"ळ' ]का"टप]वा'3 1110980 ६019 ॥.0:-- 1). 8. & ९०, /2/'0772९707'5. कायदयान्वये रजि्ठर केलेल्या डॉक्टर कोराण्णे कृत श्रीगणपती छापाच्या तापावर रामबाण पुड्या, रजिष्टर हु ताप हा रोग सवे रोगाचा राजा आहे. ह्य'करीतां सवेत्रांस ह्या रोगावर जास्त काळजी घ्यावी लागते, व प्रत्येक चागल्या वेद्यानें तापाचे ओषघ अवर्य स्वस्त ठावलं पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हीद्दी आति स्वस्त किंमत ठेविली आहे. ह्या पुड्यांच्या उपयोगाने सर्वे तऱ्हेचे ताप तसेच छेग हिंव व विषारी तापही चांगल्या रीतीनें बरे होतात, तसेंच ताव हटकून बरा होऊन शक्तीही कायम, राहते. ताप अंगांत असला किंवा नसल! तरी ही पुरी ऊन पाण्यांतून कांचे- च्या किंवा कल्हईच्या भाड्यांत घालून देणें. सहा सह्या तासांनी दिवसांतून दोन वेळ ही पुडी घ्यावी हलके अन्न खाण्यास द्यावे. पोट जड अतल्यास इल रेचक अवऱ्य द्यावे. अशा र॑तोर्ने दोन तीन दिवस केल्याने हटकून ताप नाहासा होतो. लह्वान मुलांस अर्वा पुडी द्यावी. प्रत्येक पुडीवर श्रीगणपतीचा रेड माक व रजिष्टर नंबर असतो. हिंदुस्थानांत सवे ठिडाणी ह्या पुड्याचा विशेष खप होत आहे ह्या पुज्या 13. 0. &. 3. ॥ल्वाटछा 1१01101016 च्या आधारे तयार कल्या असून लाखो पुड्या खपत आहेत. पुड्या १०० कि. १ रुपाया ५०० पुड्यास १३॥ रु. पुड्या विकण्याकारेतां छापील वाडे सोंबत फुकट मिळेल. नबर ७९१ मिळण्याचा पत्ता!---डा० एस्‌ एस्‌. कोराण्णे, ठि. फणसवाडी,--सुंबड्रे नं. २ क पाटणकर याच २3_6”> €-> ठानक ॥सरप. स्थापना सन १९०४, “ स्त्रिया, पुर्ष व लहान मुलांस भरपूर शक्ति येते, ” असें ळोकप्रिय डॉ. सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर, नाइट, यांनी क्षय- रोग्यांसाठीं स्थापलेल्या काला हिंदु सॅनिटोरिअम'चे सुपरिटेडेंट व भेडिकळ ऑफिसर यांनीं व अनेक विठ्ठान्‌ वेद्य ब डाकटरांनी रोग्यांना देऊन आम्हाला मुद्दाम कळविलें आहे. विदोषतः शोचाला, साफ होऊन, भूक सडकून लागून, अन्न पचून, शानतंतूंस मजबूत करून, अंगांत हिंमत व ताकद उत्पन्न व्हावी व आपर्ळे वजन वाढावे अशी ज्यांची इच्छा असेल, त्यांनी पाटणकर यांचें टॉनिक सिरप अवड्य घ्यावें ! खप जोराचा पाहून नक्कळ सुरू झाली आहे. तरी पाटणकर हें नांव अवश्य पाहून बाटली घ्यावी. बाटलीस किं. १ रुपया. पाष्टे खर्च ८४. उत्तम गुणास तीन बाटल्या पाहिजेत, तीन बाटल्यांस २८८. पो.ख.८ट. डझन घेतल्यास स्वस्त. आमची ओषधे व सुगंधी मालाचा कॅटलॉग मागवा. सवे ठिकाणीं विकत मिळेळ. न मिळाल्यास खालील यक्त्यावर लिहा:-- ६ वा अ... पाटणकर मायदेव आणि कंपनी, गिरगांव-सुंबहे, | _ अल्पमोली व बहुगुणी वाधधर याच 1 गजकण सठम किमत १ आणा. ब्यापाऱ्यांस कमीशन मिळेळ. शिवाय एक सुंदर मनोहर बोर्ड बक्षीस, पत्ता:-- सागर आणि कंपनी, गोलपिठा,-मुंबई, ७७ त हर (9 हु बचाषाच सासतापारिला. _ हा सासोपरिला कोणीहि सेवन के- ल्यास त्यापासून रक्ताची शुद्धि व वृद्धि लक” ७ हाऊन शरीर पुष्टव सतेज होतं, स्मरण- ॉँ त च शक्ति वाढून मेंदूला बळकटी येते एकवेळ ८ ७ 8/39/0 मागवून पहा म्हणजे सहजी खात्री होईळ- भे च 22 क्याटलॉग मागवा. “ ब्जव्ट द्र अ & व महाळुष्ठ व पांढरं कोड. 4 श्र आ घे यांवर खालील दोन अत्युत्तम गुणदायक ओषधे. १ भारत मधुवल्ली--खाण्यासाठी कि० १। २०. २ नागवली तेल --लावण्यासाठीं किं० रु० २. ही मधुवलछी सेवन केल्यानं व नागवली तेल लाविल्याने अठरा प्रकारची कृष्टे खात्राने बरी होतात. साधारण गुण दिसण्यास पंधरा दिवस लागतात. र डे० धाकजी भानजा सांवत. फणसवाड।, कोळ्याची चाळ, मुंबई नं० २. जे. जे, हॉस्पिटलांतील डॉक्टर लोकांनीं नांवाजलेलं क. उपर बालामृत. हेंच बालामृत लहान सुलांस निरोगी करिते. एक वेळ वापरल्याने खात्री आईल. वकिंमत १२ आणे. व्यापाऱ्यांस योग्य कामेसन. 'पत्ताः-एस्‌. एस्‌, उपरे, गोठ-पिठा, मुंबई उत्तम पोषशटिक आषधांच्यां शोधांत अद्यापपयत अंधारांत कशासाठी धडपडतां ! आमच्या अम्रृततुल्य १.४3. सदनमजञरा गाळ्या नीं सवे पोष्टिक ओषधांच्या लढाईत संपूर्ण विजय मिळविला आहे; आणि पष्कळ रोग्यांच्या निस्तेज झालेल्या शरीरांस धष्टपुष्ट करून त्यांचे हजारा आशीवाद संपादन केले आहेत. शिवाय घातुक संवय वगेरे कोणत्याही कारणानं उत्पन होणारे वीयसंबंधी सवे विकार, पुरुषत्वींची हाने, नपुंसकत्व, शारीरिक आणि मानासेक अशक्तता, रक्ताची कमतरता, अजीण, अपचन वगैरे रोगांवरही या १. ४). ३) सदनभसजरा गाळ्या विद्युतेप्रमाणें गुण आणतात. मग काय म्हणून असं अत्युंतम ओषध मागवून सेवन करीत नाहीं 2 किंमतही थोडी आहे. फक्त ४० गोळ्यांच्या एक डबीस १ रुपया, को कळ ९. राजवेद्य नारायणजी केशवजी, मालक--आयुर्वेदोदय औषधालय, हेड ऑफिस--जामनगर, काठेवाड, अच ऑफिस--नं, १८७, काळबादेवीरोड,-सुंबहे, चारुतरचें अमृतबिंदु अर्जाणे, पोटदुखी, शूळ, ढाळ, मुरडा, अतिसार, संप्रहणी, कॉलेरा, गमिणी ल्लीची उलटी, दमा, खोकला, श्वास, अधेशिशी, डोळ्यांची झांपड, साधारण डोकें दुखणे, मस्तकाचे सवे विकार, डोळ्यांचे सवे विकार, दांतांतीळ कळ, दांतांतून रक्त निघर्णे, गुल्म, कानांची ठणक, कानांतून पू वाहणे गजकणे, खरूज, नायटे, सवे प्रकारची सूज, संधिवात, नामदीं, प्रमह, तोंड येणे, आंग फुटणे, रक्ताची उलटी, जंत पडणे, कमर दुखणे, बरगड्या दुखणे, अत्व- स्तता, सुस्ती, अंडवृद्धिे, सरदी, वायगोळा, ताप, नळ फुगर्णे, नळाश्रित वायु, शारिरांतील कोणत्याही भागाचे दुख्गे, विंचु, भोवरा, मधमाशी, चांचड, ढेकूण, मच्छर वगेरे चावल्यापुळें होणाऱ्या वेदना पंगेरे हजारो रागांवर उत्तम ओषध फक्त एकच. रा ट्र २७ ज्र चारुतरचें । अ्छकाकेळु [ हें आहे. दरमहा या औषधांच्या हजारो बाटल्यांचा खैंपे होत आहे. चारुतरचें अस्वताबंदु हे खरे औषध आहे व म्हणून त्या औषधाच्या प्रत्येक बाटलीवर सरकारी रजिष्टर न॑ं० ८९४१-१० हा छापलेडा असतो. बाटली घेतांना तो नंबर पाहून बाटली विकत घ्यावी, ज्या बाटळीवरआमचा वरील नंअर नाहीं त॑ औषध आमचं नसून बनावट आणि नकली समजावे, सूचना-_विशेष माहितीकरिता आमचा क्‍्य़ाटलाँग मागवा, घड्याळाचे बक्षिस अद्याप दिले जातं. अस्रतबिंद ऑफिस, --नडियाद्‌ आणि सुंबहे. स्त्रियांचे गभोडयाचे रोग आणि त्यांचे उपाय. आब. टा %कय.2...?....- स्रियांचे गभस्थानासंबंधी गुह्य आणि दार्शंत ददे यासाठीं तास वर्षांपासून वैद्यकी धंद्यांत अनुभवी स्त्री वेद्य पार्वतीबाई सुरतकर यांनीं बनाविलेल्या सर्वे हिंदुस्थानांत प्रख्यात झालेल्या, अबला सरक्षक पल्त.-आतव दाष ९७ 3 क. ७७ 9७ उक ७७ छ ७०. आहे क. ७८. १... 5. ७.२ की हाके "७ 0 हॅक, "० क किक ७ आळ (क आ ० “७ हक कक कक ७७% क जे जक के के) ऐेळ ७८ ७७ &७ क" ७७ ७ ७“ 9 - ७७ ७ "८ » > ७ & ७ ७७७ ७ & ७ >» - > ८ आतव दोषापासून पुष्कळ स्त्रिया त्रास भोगीत असतात. त्याचें कारण कितीएक स्त्रियांना त्रह्तुखाव होतच नाहीं, आणि झाला तरी तात्काळ बंद होतो कितोएकांना जास्त दिवस देखील खाव वाहत असतो कितीएकांना महिन्याच्या महिन्यास त्ररतु प्राप्त न होता. अधिक मदतीनें होतो, आणि रक्त कमी पडतें. आणि कि्ताएकांनां चार दिवस न वाहतां एक दोन दिवसांत बंद होतो गभारयाच्य़ा मखापुढें पडदा असणे अथवा गभाशयाचें मुख संकुचित असणें हो त्रहतुप्राप्त न होण्याची कारणे असतात. कांही स्रियांना प्रत्येक माहे न्यास त्रहतुप्राप्त दात आहे असा भास मात्र होतो, आणि क्रुतु बाहेर येत नाही. त्यासुळे पोटामर्थ्ये कमरमध्ये आपणि पोटाच्या खालच्या भागामध्ये दुखावयास लागतें. पाय आणि मांड्या भरून येतात. कितिएकांना डोकं दुखणं पोटशूळ, अन्न न पचर्ण' व मलावरोध वगर त्रास हाऊ लागतात. कांही स्रियांना हिस्टारिया ( म्हणजे फेपऱ्यासारख्या ) ॥फटूस्‌ सुद्धां याच कार णामुळें येतात. वर्राल क्ुतुखावाच्या सवे रोगांवर शामच्या अळा संरक्षक्र पिटल न.२ [ आतवदोषविनाशक गुटिकां ] चा उपयोग केल्यापासून वारेवार पोट दुखणं शूल वगर आतवदोषाचे सवे विकार बंद होऊन आतव योग्य स्थितीवर येते आणि क्रुतुखाव कायमचानियांमेत होतो. कुतुदाथ सधारला नसता, गर्मधघारणा हाण्याचा सभव नसतो. एक बाटलींची कि. रु. २. या आषधा सोबत नेहमी आमची सांगटी न. २ ची वापरलीच पाहिज. त्याची किंमत निराळी १ रु. ७) 8१ र ९0 ४५ ___ एं देशी वेद्य पार्वतीबाड सुरतकर. नं? २८९ मेडिकल हॉल कालबादेवी-पुंबहे. सुळभ-पुराण-ग्रेंथमाठा. युस्तक १लॅ-मत्स्यपुराण-ले. वासुदेव गोवदे आपटे, बी. ए. किं. ८ आणे थुस्तक २ रॅ-गणेदापुराण-ले. गोवदे नारायण दातार, क्रे. ८ आणे. हिंदु लोकांचे चार वर्ण व चार आश्रम, त्यांच्या रीतिभाति, नीतिव आचार, विचार या विषयींच्या माहिताचें आगर म्हणजे आपले पुराणमग्रंथ होत. पुराणांत या विषयांची माहिती असून, शिवाय सृष्टीची उत्पत्ति, तच्वज्ञान, धम, भारत- वर्षीय भूगोल, राजवंशांचे इतिहास, भक्तांची चरिञें, कपींची कुळें, वगेरे असंख्य विषय आहित. पुराण-ग्रंथ नसते, तर वेदांचा अर्थ नीट लागताना, पूर्वीच्या समाजाविषयीचें यथार्थ ज्ञान झालें नसतें, व इतिहासाविषयींचे जिज्ञासु, अंध- कारांत चांचपडत राहिले असत, असें अनक विद्वानांचे मत आहे. सारांश, आपल्या पुराण-ग्रेथांच ज्ञान मराठी वाचकांस असणें अवश्य आहि. हं निर्वि- वाद होय. पण सध्यां उदययोग-धंयांमुळे कित्येक लक्ष *लोकात्मक पुराण-मग्रेथ विकत घेण्याचें सामर्थ्य व ते वाचण्यास लागणारी फुरसत फार थोड्यांना असते. शिवाय संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे न जाणणारास ते समजण्याचीही अडचण, अशा अनेक कारणामुळे त्या ग्रंथांकडे दुलक्ष होत आलें आहे. या सर्व अड- चणींतून मार्ग काढण्यासाठी आणि पुराण-ग्रंथांचे ज्ञान सामान्य जनतेलाही सुलभ करून देण्यासाठीं, ही सुळभ-पुराण-श्रेथमाला सरू केली आहे. या पुराण ग्रंथमालेचें प्रत्येक तीन महिन्यास ( २५० पृष्ठांचें) एक पुस्तक याप्रमाणें द्रसाल चार पुस्तके ( क्राऊन साल्याची १००० प्रे ) प्रसिद्ध कर- ण्याचें ठरावेळें आहे. प्रत्येक पुस्तकांत होतांहोईता. एकेक पुराण पूर्ण करणार आहोत. अर्से करतांना कांही पुस्तकें मोठी होतील व कांही लहान होतील. तथापि वर्षात १००० एक हजार पृष्ठं देणार आहोत, आणणे त्याची किंमत दोन रुपये आकारणार आहोत. पद्मपुराणासारखीं जीं मोठी पुराणें असतील, त्यांचे माञ्न एकापेक्षां अधिक भाग होतील. सारांश, एकेक पुराण हातीं घेऊन यांतल्या प्रत्येक अध्यायाचा सारांश व्यवस्थितरोतीने देऊन, शेवटीं वाचकांच्या सोइकरितां सूची जोडण्याची व्यवस्था केळी आहे. शिवाय त्या पुराणांत कोणते महत्त्वाचे भाग आहेत, त्याचा उलेख प्रस्तावनेत थोडक्यांत करण्यांत येतो. अशा पद्ूर्तानेंच या माठेंतील पहिलें पुस्तक ' मत्म्यपुराण ' व दुर्सरे “ गणेशापुराण ? तयार झालें आहे. त्यावरून कल्पना करितां येईल. कापडी पुदयांच पुस्तकास दोन आणे अधिक किंमत पडते. ट० व्ही० पी« ३ आणे. दामोदर सांवळाराम आणि मंडळी. ठाकुरद्वार--मुंबई-. शास्त्रीय मराठी व्याकरण. मराठी भाषेच्या व्याकरणावर हा एक नवीन ग्रंथ के. प्रो. मोरो केशव दामले एम. ए., माजी सुपरिटेंडेंट सिटी स्कूल नागपूर यांनीं लिहिला आहे, मराठी भाषेच्या व्याकरणाचे किती महत्व आहे, हें कोणास नव्याने सांग- 'ण्याची गरज नाहीं. त्याचप्रमाणे दादोबांच्या व्याकरणानंतर जरी मराठी. मध्यें दोन तीन मोठमोठ ग्रंथ या विप्यावर प्रसिद्ध होऊन त्यांचा थोडाबहुत प्रसार होत आहे, तरी त्यांपैकीं एकानेही मराठीच्या व्याकर- णाची समाधानकारक रचना झाली आहे असे दिसत नाहीं. आणि सर्वे विषयाचा व्यापक ब शास्त्रीय दृष्टीनें योग्य विचार करून लिहिलेल्या व्याकरणग्रंथाची फार उणीव भासत आहे, ह्यांत शंका नाहीं. अद्या वेळीं प्रकत ग्रंथ तयार झाला असल्यामुळें त्याचे महत्व अधिकच वाढत आहे. या ग्रंथांत लहान मोठ्या सवे मुद्यांचा साविस्तर ऊहापोह आला असून, एकंदर व्याकरणाची शास्त्रीय रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हायस्कुलें, टोनेंग कालेज, नामेल स्कूलेंव मोठमोठ्या मराठी शाळा ह्यांचे हेडमास्तरांस व त्यांतील शिक्षकवगांस आमची अशी नम्न विनंति आहे कीं, त्यांनीं या ग्रंथाचे अवलोकन अवशय करावें, आणि सूक्ष्म अवलोकनांनीं जर हा ग्रंथ त्यांचे पसंतीस पडला;-आणि तो त्यांस पसंत पडल्याशिवाय राहणारच नाही. अशी आमची खात्री अहि-तर त्यांनी 'त्याची आपल्या शिष्यव्गाकडे अवशय शिफारस करावी. कंसामध्यें बारीक ठशांनीं छापिळेला ऊहापोह सोडून दिला असतां, या ग्रंथांतील व्याकरणो- दुघाटनाचा केवळ व्याकरणाप्रमाणे विद्याथ्यांही उपयोग करितां यावा अशा तजविजीनेंच प्रस्तुत ग्रंथ छापिला आहे. या ग्रंथाची पृष्ठसंख्या १००० वर असून, सुंदर कापडी पुठ्यांचे बाइडिंग केले आहे. किं. ४॥ र. च हर 5 ब 'व्यापारोपयोगी वनस्पतिवणन. 'क्षापल्या देशांत सामान्यतः सवंत्र उत्पन्न होणाऱ्या वनस्पतींपासून व्यापा- रोपयोगी कोणते जिल्लस कशा प्रकारें उत्पन्न करतां येतील, व कोणत्या वनस्परती- चा भओषधी.कामांत “कसा उपयोग होईल, अशा ४० वनस्पतींची माहिती या पुस्तकांत दिली आहे. किंमत फक्त ४ आणे, दामोदर सांवळाराम आणि मडळी, शालोपयोगी भारतवर्ष, हिंदुस्थानचा संक्चिस्त इतिहास. मराठी चवथे इयत्तेपासून म्याट्रिकच्या कुसापर्यंत विद्यार्थ्यास उपयोगी थडेल, अशी याची रचना केली झाहे. सर्व शाळासात्यांत हलीं हाच इतिहास शाळू आहे. पूर्वीची आवृत्ति खुधारून तींत नवीन उपयुक्त माहिती पुष्कळ धातली आहे. शिवाय प्राचीन व अवांचीन हिंदुस्थानचे नकाशे घातले आहेत. इडी या पुस्तकाची ८ वी आवृत्ति विक्रीस तयार भाहे, किं. १५ आणे. बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास. मराठी दुसरे इयत्तेपासून चवथे इयत्तेपर्थतच्या वियाथ्यीस उपयोगी पडेल, &सा हा महाराष्ट्र देशाचा इतिहास भरपूर माहितीसह स॒लभ भार्षेत बडोदें येथील शजपुत्र वियालयाचे शिक्षक श्रीयुत गोविंद सखाराम सरदेसाई बी. ए. यांनी लयार केला आहे, व तो शाळासखात्यार्ने पसंत करून वऱ्हाडपांतांतील शाळांत इष्ठी चाळू झाला आहे. लहान मुलांस इतिहासाचा बोध चटकन सुलभ रीतीर्ने होईल अशा प्रकारें परिशेषें, वंशावळी, वगेरे देऊन,तो उपयुक्त केला आहे. प्रत्येक शाळामास्तरानें या इतिहासाचा उपयोग अवश्य करावा. किं. २ आणे. श्रोसदेश'चा खंश्चित्त इतिहास.--वियार्थ्यांस प्राक देशाच्या इतिहा- साची अवश्य ती माहिती थोडक्यांत व्हावी, अशा पद्धतीर्ने हा इतिहास विद्यार्थ्याच्या व सर्वसाधारण लोकांच्या उपयोगाकरितां रा. गोवेंद सखाराम शरदेसाई, बी. ए. यांनीं तयार केला आहे. किं. < आणे. व्यापारोपथोगीं वनस्पाते वणन, आपल्या देशांत सामान्यतः सववत्र उत्पन्न होणाऱ्या वनस्पर्तीपासून व्यापा- रोपयोगी कोणते जिन्नस कशा प्रकारे उत्पन्न करतां येतील, व कोणत्या वनस्पर्ती- व्वा औषधी कामांत कसा उपयोग होइल, अशा ४० वनस्पतींची माहिती या पुस्तकांत दिली आहे. सर्वसाधारण लोकांस वनस्पतीच्या उपयोगार्ने लहानसा थंदा चालविण्यास मार्ग व्हावा अशा हेतूने रा. गणेश रंगनाथ दिघे यांनी हे पुस्तक तयार केलें आहे, व त्याचा हा पहिला भाग आह्मी छापून प्रसिद्ध केला आढे. या पहिल्या भागांत-तुळस, टाकळा, बेल, मेंड, रुई, वड-पिंपळ, कडेई, क्षननस, फणस, अशा ४० वनस्पतींची माहिती दिली असून, सर्वसाघारण छोकांच्या सोईकरितां या पुरकाची किंमत फक्त ४ आणे ठेविली आहे. दामादर सांवळाराम आणि मंडळी, ठाकुरदार-मुंबई, डोंगरे यांच्या व.) अदाक्त [ल्ट्रीर्‍ ७३ र; 9 प द्र टा देणगी 1// /% /॥// / वी गड // 7 ऐक ॥। > कौ मुलं सशक्त निरांगी च्च बन ट्र 1 ळक >» एका बाटलींची किंमत १२ आणे, ट० ख० ४ आणे. के. टी. डोंगरे आणि कंपनी, गिरगांव,--मुंबई. भट 700 अट 0६ 62:02 0५02 70९90६ “02 406 0: १0200 0ए:0८:90८ प्रंथसंपादक व ग्रंथप्रसारक मंडळीचा 4 कताषबखाना च - ठाकुरद्वाररोड-मुंबईे- ह्या किताबखान्यांत श्रीमंत गायकवाड सरकार, डेकन व्हरनाक्यूळर दान्सठेशन सोसायटी, सत्कायात्तेजक- समाज घुळे, मनोरंजक प्रंथप्रसारक मंडळी, विवि- धकलळा प्रंथप्रसारक मंडळी, निणेयसागर छापखाना, चित्रशाळा प्रेस, न्यू किताबखाना, गोंधळेकर, पोतदार, अ बाबाजी सखाराम भाणि क॑पनी, पाठक ब्रदर्स, गुजेर, ढवळे, पुरंदरे, हिंद्जन्सी, इत्यादि वेगवेगळ्या संस्थांनी आणि प्रकाशकांनी प्रसिद्ध केळेळे सवे प्रकारचे मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत प्रथ, व लह्वान मोठीं सवे विषयांवरील पुस्तके, वाजवी भावाने विकत मिळतात. बालोपथोगी सचे प्रकारचीं पुस्तके चव सामान यांचा संम्रह्ह केळेला असून, शाळाखात्यांत मराठी पहिळे इयत्तेपासून ते सातवे इयत्तेपर्येत आणि इंग्रजी मेंद्रीकपयेत लागणारी सवे पुस्तके, व डॉईंग वगेरेचें सामान, देशी कागदावरील एक्झरसाईज व कापीबुके वगैरे वगेरे माफक भावाने मिळशें. शाळामास्तर, ळायत्ररी ब घाऊक खरेदी करणारे व्यापारी, यांस योग्य व भरपूर कमिशन दिढें जातें. आमच्या किताबखान्यांत इही विक्रीस तयार असलेल्या प्रंथांची यादी मागवावी, फुकट पाठवु. नाटपेड पत्र घेतळें न डर >०८००८०७८>०९५0८१०८०९५०९ 4090296: १७६१५८७८ १0८50:20८ 0५१0८;१००१0०५१0८७0५०५७०५३९ जात नाहीं. खुलासा पाहिजे भसल्यास उत्तराकरितां टिकीट पाठवावे. सव पत्रव्यवहार खाळीढ पत्त्यावर करावा:-- दामोदर सांवळाराम आणि मंडळी, ;1 डर प्रिटसे, पढिलशसं आणि एजंटस ठाकुरद्वार,-मुंबई. र %९०५८८:१०८१७५ १०५६: 90८90८0८००; :0५७0०५७००५::-७८१0५१०८००६ श्र भट अतरणळ 00५6200 3 भन जता जल 9८७000८300 06 ११८ 2१९७००० उई 90 /00९ जज 90 ब्दाण्पिद ०020004: 90500 मप